स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

  1. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
  2. 75th Anniversary of Indian Independence
  3. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठी निबंध
  4. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ भाषण मराठी
  5. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव


Download: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
Size: 9.43 MB

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 12 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2023 या दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत जिल्हा स्तरावर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येईल, असे परिपत्रक काढून निर्देश कार्यालयास देण्यात आलेले आहेत. हा अमृतमहोत्सव भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, नावीन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्रोत्तर फलनिष्पत्ती, अंबलबजावणी, या बाबींचा विचार करून विविध शैक्षणिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, छात्राध्यापक, अध्यापक, विद्यालयाचे प्राचार्य, अध्यापक, आचार्य आणि क्षेत्रीय अधिकारी यांनी जिल्हा स्तरावर आयोजित या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन राज्याच्या पर्यटन व संस्कृती विभागाच्या वतीने करण्यात आले आहे , या बाबींचा विचार करता पुढील मार्गदर्शक सूचनांनुसार विविध स्पर्धांच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे . समन्वय अधिकारी यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत वेळापत्रकातील स्पर्धांची दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करावी. यासंदर्भात आपल्या अधिनस्त तालुकास्तरावरील क्षेत्रीय अधिकारी यांना आदेशित करावे. या संदर्भात आवशक्य पत्रव्यवहार करावा. तसेच सदर पत्राची प्रतिलिपी प्रस्तुत कार्यालयात मेलवर पाठविण्यात यावी. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर विषय साधन व्यक्ती यांची मदत घेण्यात यावी. जिल्हा समन्वय अधिकारी यांनी सर्व तालुक्यातून राबवलेल्या उपक्रमाचा अहवाल संबंधित विषय साधन व्यक्ती यांचेकडून जिल्हास्...

75th Anniversary of Indian Independence

Celebration on 15 August 2022 Azadi Ka Amrit Mahotsav (75th Anniversary of Indian Independence) Observedby Type National Significance Commemorates the 75th Anniversary of Independence of India Celebrations Flag hoisting, parade, fireworks, singing patriotic songs and the National Anthem Begins 12 March 2021 Ends 15 August 2023 Date 15 August 2022 Frequency Annual Firsttime 15 August 1947 (75 years ago) Startedby Government of India Relatedto Azadi Ka Amrit Mahotsav or 75th Anniversary of Indian Independence was an event, in which the 75th Anniversary of the 75th Independence Day of India. Summary [ ] The There are five themes of the 'Azadi Ka Amrit Mahotsav', • Freedom struggle: It focuses on and celebrates the countless freedom fighters who had helped India achieve freedom from the British. Programs under this theme include Birsa Munda Jayanti ( Janjatiya Gaurav Diwas), Declaration of Provisional Government of Free India by Netaji, Shaheed Diwas etc. • Ideas@75: This theme brings into spotlight the programs and events inspired by ideas and ideals that have shaped India so far and are to influence for next 25 years (till India's 100th Independence day, named Amrit Kaal'). The events and initiatives in this section include Kashi Utsav and Post Cards to Prime Minister. • Resolve@75: This theme focuses on the collective resolve and determination to shape the destiny of India. Events and programs under this theme include initiatives such as Constitution Day, Good Governance We...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठी निबंध

नमसकार आज आपण आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान नेत्यांनी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले . त्यांचा बलिदानामुळे आपल्या ला हा अमृत महोत्सव साजरा करता येत आहे . अश्या सर्व क्रांतिकारक व स्वातंत्र्य संग्रामातील महान नेते यांना वंदन करतो व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठी निबंधास सुरुवात करतो. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठी निबंध स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठी निबंध एकच तारा समोर, आणिक पायतळी अंगार, गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार कवी कुसुमाग्रज यांनी केलेल्या या आवाहनाचे सार्थक होण्यास 15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला पक्षीपक्षी पिंजऱ्यातून उडाला. स्वातंत्र्याची रम्या प्रभात झाली. असंख्य बलिदानांचे सार्थक झाले आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्तता मिळून स्वातंत्र्य मिळाले. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महान नेत्यांनी क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा सर्वांना वंदन करून मी माझ्या निबंधाला सुरुवात करत आहे . मित्रांनो” भा” या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का ? ” भा” म्हणजे तेज आणि” रत ” म्हणजे रममाण झालेला . तेजात रममाण झालेला देश म्हणजे भारत देश होय . आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती-धर्माचे लोक एकजुटीने राहतात . त्यामुळे आपला देश सर्वधर्मसमभाव असलेला देश म्हणून ओळखला जातो . देशातील हजारो शूर वीरांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली . या अन्यायाच्या व अत्याचाराच्या विरोधात लोकमान्य टिळक ,महात्मा गांधी ,पंडित जवाहलाल नेहरू ,भगतसिंग ,चंद्रशेखर आजाद ,सरदार वल्लभभाई पटेल ,वीर सावरकर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले . मंगल पांडे , सुभाष चंद्र बोस , राजगुरू ,सुखदेव , ला...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ भाषण मराठी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५भाषण मराठी | swatantracha amrut mohatsav varsh 75 bhashan marathi आज आपला देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे . यामुळे सर्वांच्या आनंदाला उधाण आले आहे आणि ते होणे स्वभाविकच आहे. भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यापासून ते खेडेगावापर्यंत देशभक्तीचा महापूर नेहमीप्रमाणेच लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत ओसंडून वाहत आहे. भारत माता की जय ,वंदे मातरम , देश भक्ती च्या घोषणा दिल्या जात आहेत . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ भाषण मराठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष (toc) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष ७५ भाषण मराठी देश किंवा मातृभूमीविषयीची ही विलक्षण आस्था खूप महत्त्वाची आहे. म्हणजे या दिवशी आपण किमान 'भारतीय' म्हणून एक होत असतो. 'एकतेचं' यापेक्षा वेगळे दर्शन एरवी आपल्याला सहज पाहायला मिळणार नाही. पिढी दर पिढी ही ऐक्य भावना आपण वारसा हक्काने एकमेकांना हस्तांतरित करत आहोत आपल्या देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्यासमोर हिमालय सारखा उभा आहे. दीडशे वर्षाचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक असा संघर्ष आपण सगळेजणच जाणून आहात .“भारत माझा देश, आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत" हे सर्वव्यापी प्रतिज्ञा आणि भारतीय संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे . आपल्या संविधानामध्ये सार्वभौम ,समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही ,गणराज्य असल्याचा आपल्याला अभिमान आहे .साडेसात दशकांचे स्वातंत्र आपण उपभोगले आहे .विज्ञान, औद्योगिक ,रासायनिक कृषी व इतर अशा क्षेत्रात किंबहुना सर्व क्षेत्रात आपल्या देशाने अभूतपूर्व वाटचाल केलेली आहे. 🇮🇳 घरोघरी तिरंगा हर घर तिरंगा🇮🇳 कृषी उद्योग व्यापा...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

‣ 'आठवणीतली गाणी' सादर करीत #AzadiKaAmritMahotsav गीतमाला. ‣ ७५ स्‍फूर्ती गीतांची मालिका. प्रत्येक दिवसाचे एक गीत. २ जून ते १५ ऑगस्‍ट २०२२. ७५ दिवस. ‣ ही आदरांजली आहे, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला. त्यासाठी लढणार्‍यांना. स्‍फूर्ती गीतांच्या संस्‍कृतीला. ‣ त्या कवींना, शाहीरांना. त्या मेळे-कलापथकांना, शाळांना. आकाशवाणीला. ‣ 'वन्‍दे मातरम्‌' या मंत्राच्या स्तुती गीतापासून ते या मंत्र्याच्या घोषापर्यंतचा प्रवास. ‣ 'वेदमंत्रांहून आम्हा वंद्य वंदे मातरम्‌ !' ते 'वन्‍दे मातरम्‌ । सुजलाम्‌ सुफलाम्‌..' गीत क्रमांक- ७० ( १० ऑगस्ट २०२२ ) गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार श्वासांनो, जा वायुसंगे ओलांडुन भिंत अन्‌ आईला कळवा अमुच्या हृदयातिल खंत सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात तुझ्या मुक्तिचे एकच होते वेड परि अनिवार तयांना वेड परि अनिवार - कुसुमाग्रज गीत क्रमांक- ६९ ( ९ ऑगस्ट २०२२ ) जगि घुमवा रे, दुमदुमवा रे भारत-गौरव-गान या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान उदात्त उज्ज्वल सुंदर मंगल अमुचा देश महान अमुचा देश महान्‌ अगणित जनगण बहुभाषी अन्‌ बहुधर्मी बहुवेषी एकमनाने प्रेमभराने नांदति भारत देशी निजकलह विसरले सारा हृदयाचे जुळले बंध झंकारत आल्या तारा गीताला प्रीतिसुगंध कंपित मंथर अंतर गाते प्रेमाचे मधुगान अमुचा देश महान - वसंत बापट गीत क्रमांक- ६५ ( ५ ऑगस्ट २०२२ ) ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा प्रासाद इथे भव्य परि मज भारी । आईची झोपडी प्यारी तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या भुलविणें व्यर्थ हें आता । रे बहु जि...