१५ आगस्ट मराठी भाषण

  1. २३ मार्च शहीद दिन
  2. "दिल्लीतून टेक ऑफ ते पुण्यात लँडिंगपर्यंत...";अजित पवारांनी सांगितला घटनाक्रम
  3. २३ मार्च शहीद दिन
  4. "दिल्लीतून टेक ऑफ ते पुण्यात लँडिंगपर्यंत...";अजित पवारांनी सांगितला घटनाक्रम


Download: १५ आगस्ट मराठी भाषण
Size: 11.16 MB

२३ मार्च शहीद दिन

भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची 23 मार्च रोजी पुण्यतिथी. २३ मार्च १९३१ ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. हाच दिवस 'शहिद दिन' म्हणून ओळखला जातो. सरदार भगतसिंग : भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणाऱ्या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतल...

"दिल्लीतून टेक ऑफ ते पुण्यात लँडिंगपर्यंत...";अजित पवारांनी सांगितला घटनाक्रम

अजित पवार म्हणाले की, राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक ११ वाजता होती. आम्हाला त्या बैठकीचे निमंत्रण १२ चं होते. ती बैठक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची होती. मी राष्ट्रीय पदाधिकारी नाही. १२ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळी भाषणे आणि एका राज्यात ७ आमदार निवडून आले त्यांचा सत्कार समारंभ, अध्यक्षीय भाषण झाले तोपर्यंत २ वाजले. माझे ४ चे फ्लाईट होते त्यामुळे लवकर उरकून मी विमानतळावर पोहचलो. पण तिथे काही कारणास्तव त्या फ्लाईटला ५.३० पर्यंत विलंब झाला. त्यानंतर मी पुणे एअरपोर्टला उतरलो तेव्हा काही सहकाऱ्यांनी माध्यमांमध्ये झळकणाऱ्या बातम्या सांगितल्या. अजित पवार यांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही असं माध्यमे चालवत होते. पुण्यात जेव्हा मी पोहचलो तेव्हा मला या गोष्टी कळाल्या. पुणे विमानतळाबाहेर मी माध्यमांना उत्तर दिले असं त्यांनी सांगितले. मुळात माझ्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेतेपदाचे कामकाज मी करतोय. जाणीवपूर्वक माझ्याबाबत अशा बातम्या येत आहेत. बातम्यांचे खंडन करायचे. काय झाले ते सांगायचे त्यातच माझा वेळ जातोय. १५ तारखेला काही सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करतायेत त्यासाठी मी धुळ्यात जाणार आहे. त्यानंतर राज्यातील विविध भागात कार्यक्रमात मी सहभागी होतोय, पक्षाची भूमिका मांडतोय. महागाई, बेरोगजगारी आणि शेतकऱ्यांची जी अवस्था आहे त्यांच्याबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न विचारतोय असंही अजित पवारांनी स्पष्ट केले. दरम्यान, मला राष्ट्रीय राजकारणात रस नाही. १९९१ साली मला खासदार म्हणून बारामतीकरांनी निवडून दिले. त्यानंतर मी ६ महिने तिथले चित्र बघितले. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय राजकारणातील कामा...

२३ मार्च शहीद दिन

भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची 23 मार्च रोजी पुण्यतिथी. २३ मार्च १९३१ ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू तिघांनाही लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. हाच दिवस 'शहिद दिन' म्हणून ओळखला जातो. सरदार भगतसिंग : भगतसिंग यांचा जन्म १९०७ च्या २८ सप्टेंबर रोजी बंगा येथे झाला. भगतसिंगांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग आणि सरदार अजितसिंह यांची जेलमधून सुटका झाली, म्हणून हा मुलगा भाग्यवान आहे असे जाणून आजीने त्याचे नाव भगतसिंग ठेवले. जालियनवाला बागेचे हत्याकांड भगतसिंग यांच्या मनावर खोल परिणाम करून गेले होते. प्रसिद्ध क्रांतिकारक भगवतीचरण हे कॉलेजात भगतसिंगांच्या पुढे २ वर्षे होते तर सुखदेव हे त्यांचे वर्गमित्र होते. वीर सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ 'दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स - १८५७' भगतसिंगांना तोंडपाठ होता. घरच्या लोकांनी लग्न ठरवल्यावर त्यांनी घर सोडले. देशसेवेचे व्रत घेतल्यामुळे आपण लग्न करू शकत नाही असे वडिलांना कळवून त्यांनी त्यांची क्षमा मागितली. कानपूरला आल्यावर 'बलवंतसिंग' या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. अनेक धाडसी सत्कार्यात ते सक्रिय होते. लाला लजपत राय यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला. त्यांना मारणाऱ्या स्कॉटचा बदला घेत असताना साँडर्स तावडीत सापडल्याने साँडर्सला उडविण्यात आले. या प्रकरणात सर्वजण फरारी झाले. क्रांतिकारकांचे म्हणणे काय आहे हे जाहीररीत्या सर्वांना समजावे यासाठी त्यांनी एक योजना आखली. 'पब्लिक सेफ्टी' बिलाविरूद्ध देशभर संताप व्यक्त होत होता. या बिलावर सेंट्रल असेंबलीत चर्चा चालू असताना बटुकेश्वर दत्त आणि भगत सिंह यांनी असेंबलीत बाँब फेकून गोंधळ उडवून दिला. स्वतःहून अटक करून घेतल...

"दिल्लीतून टेक ऑफ ते पुण्यात लँडिंगपर्यंत...";अजित पवारांनी सांगितला घटनाक्रम

अजित पवार म्हणाले की, राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक ११ वाजता होती. आम्हाला त्या बैठकीचे निमंत्रण १२ चं होते. ती बैठक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची होती. मी राष्ट्रीय पदाधिकारी नाही. १२ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळी भाषणे आणि एका राज्यात ७ आमदार निवडून आले त्यांचा सत्कार समारंभ, अध्यक्षीय भाषण झाले तोपर्यंत २ वाजले. माझे ४ चे फ्लाईट होते त्यामुळे लवकर उरकून मी विमानतळावर पोहचलो. पण तिथे काही कारणास्तव त्या फ्लाईटला ५.३० पर्यंत विलंब झाला. त्यानंतर मी पुणे एअरपोर्टला उतरलो तेव्हा काही सहकाऱ्यांनी माध्यमांमध्ये झळकणाऱ्या बातम्या सांगितल्या. अजित पवार यांच्यावर कुठलीही जबाबदारी नाही असं माध्यमे चालवत होते. पुण्यात जेव्हा मी पोहचलो तेव्हा मला या गोष्टी कळाल्या. पुणे विमानतळाबाहेर मी माध्यमांना उत्तर दिले असं त्यांनी सांगितले. मुळात माझ्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आहे. ज्यांचे जास्त आमदार त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेतेपदाचे कामकाज मी करतोय. जाणीवपूर्वक माझ्याबाबत अशा बातम्या येत आहेत. बातम्यांचे खंडन करायचे. काय झाले ते सांगायचे त्यातच माझा वेळ जातोय. १५ तारखेला काही सहकारी राष्ट्रवादीत प्रवेश करतायेत त्यासाठी मी धुळ्यात जाणार आहे. त्यानंतर राज्यातील विविध भागात कार्यक्रमात मी सहभागी होतोय, पक्षाची भूमिका मांडतोय. महागाई, बेरोगजगारी आणि शेतकऱ्यांची जी अवस्था आहे त्यांच्याबाबत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न विचारतोय असंही अजित पवारांनी स्पष्ट केले. दरम्यान, मला राष्ट्रीय राजकारणात रस नाही. १९९१ साली मला खासदार म्हणून बारामतीकरांनी निवडून दिले. त्यानंतर मी ६ महिने तिथले चित्र बघितले. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय राजकारणातील कामा...