15 august speech in marathi pdf

  1. 15 ऑगस्ट मराठी भाषण
  2. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी
  3. १५ ऑगस्ट मराठी भाषण
  4. Modi's first Independence Day speech: Full text
  5. 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण


Download: 15 august speech in marathi pdf
Size: 4.1 MB

15 ऑगस्ट मराठी भाषण

मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्याअगोदर सुमारे दिडशे वर्षांपूर्वी इंग्रज भारतात आले होते. व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवला. आणि नंतर कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. अवघ्या देशभरात आपले साम्राज्य उभारले. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण दीडशे वर्ष भरडत राहिलो. याकाळात इंग्रजांनी येथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. मित्रांनो, पारतंत्र्यात किती दिवस जगायचे ? इंग्रजांचे गुलाम म्हणून जगताना किती दिवस अत्याचार सहन करायचा ? आपल्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे ? जिथे सोने उगवले जाते त्या आपल्या देशाची संपत्ती उघड्या डोळ्यांसमोर लुटली जात असताना किती दिवस शांत राहायचे ? असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना पडला नसता तरच नवल ! ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढण्यासाठी भारतभूची लेकरं तयार झाली.इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. इंग्रजांची जुलमी सत्ता उलथवून टाकण्याची शपथ त्यांनी घेतली. आपल्या देशात इंग्रज नव्हे तर आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारतमातेच्या या क्रांतिकारकांनी घेतला. अशक्य कोटीतील लक्ष्य होते ! पण, नेताजी सुभाषचंद्र बोस,विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा,खुदिराम बोस, चाफेकर बंधू यांसारख्या क्रांतिकारकांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे अशक्य अशी कोणती गोष्ट नव्हतीच मुळी ! या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचा ठरवला. सामर्थ्यवान इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढयात भाग घेतला. अनेक क्रांतिकारकांना इंग्रजांनी फासावर लटकावले. भारतमातेला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी क्रांतिकारक हसत हसत फ...

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी

Swatantracha Amrut Mahotsav Nibandh Marathi –मित्रांनो आज “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात दिनांक 12 मार्च 2021 पासून पुढील 75 आठवडे राबविष्यात येणार आहे. Swatantracha Amrut Mahotsav Nibandh Marathi 12 मार्च 2021 पासून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षा निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनास सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी माननीय मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांच्या असतेखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाच्या आयोजना विविध मंत्रालयीन सूचनेनुसार 15 ऑगस्ट 2023 पर्वत जनसामान्यांना सामावून होऊन करण्यात सूचना करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने संस्कृती मंत्रालय, Swatantracha Amrut Mahotsav Nibandh Marathi त्या अनुषंगाने शासनाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मा उपक्रमासाठी खालील शासन निर्णय दिनांक 93 ऑक्टोबर 2029 रोजी बैठकीत घेतलेला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध मराठी भारताच्या हा अमृत महोत्सव जन भागीदारी आणि जन आंदोलन’ च्या भावनेने साजरा केला पाहिजे. आज आपल्या भारत देशाचा अमृत महोत्सव करताना खूपच आनंद होत आहे. भारतीय स्वातंच्या 75 वर्षानिमित्त सर्व Swatantracha Amrut Mahotsav Nibandh Marathi भारत देशाच्या या इशकात घडलेल्या सर्व घटनांचा उल्लेख महत्वाचा आहे. या कालखंडातील स्वातंला हा महत्वाचा टप्पा आहे. भारताच्या इतिहासातील एक सर्वात मोठे व बलाटा अन्मे ब्रिटिश सामान्य उमे लि. पाचही बंडात पसरलेल...

१५ ऑगस्ट मराठी भाषण

१५ ऑगस्ट मराठी भाषण आदरणीय गुरुजनवर्गास सादर प्रणाम ! मित्रांनो, जानेवरी महिन्यातली गोष्ट. २६जानेवारीचा झेंडावंदन' समारंभ संपला; नि आम्ही काही मित्र-मित्र शाळेच्याच पटांगणात खेळत बसलो. वाऱ्याच्या झोक्यानं झेंडा फडफडत होता. त्याच्या फडफडणाच्या आवाजानं आम्हा सर्वांचचं लक्ष तिकडं गेले. माना उंच करुन आम्ही झेंड्याकडे पाहू लागलो... इतक्यात !... हा झेंडा आपला स्वतंत्र भारताचा आहे भाऊ १९४७ साली हा मुक्त फडकला... त्याला आता ५९ वर्ष झाली. या झेंड्यांला चैनीची सवय नाही बरं ! हजारो घरात बारशाचे समारंभ होतातच की, पण... हा पेढे, बर्फी खायला कधी गेला नाही. पण हुतात्म्यांच्या श्राद्धाला जायचा... यानं कधी कंटाळा केला नाही. आलंना!... याच्याही डोळ्यात पाणी आलं त्यावेळी... पण... आपल्याकरता सगळं पाणी पृथ्वीला देऊन टाकणाऱ्या आकाशात जायचं होतं त्याला ! तो म्हणायचा... कुणाच्याही डोळ्यातलं पाणी नकोय मला अंगातून उसळणारं रक्त हवंय... आजही ! ' प्रश्नार्थक नजरेनं“ कोण बोलतंय ?...तू ? ' ' तू नाही मग कोण? आम्ही एकमेकांकडे पाह लागलो... तेवढ्यात !... ' अरे मुलांनो, शू...हॅलो !... मी बोलतोय; तुमच्या स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज! ... आम्ही स्वप्नात तर नाही ना !... याची खात्री पटवायला हाताला चिमटा काढून पाहिला. नाही खरंच प्रत्यक्ष राष्ट्रध्वज आमच्याशी बोलत होता. आम्ही घाबरुन पळू लागलो... “ अरे, पळू नका थांबा.! आज खूय वर्षांनी मला कुणाशीतरी बोलावं वाटतयं. नाहीतर माझ्यासाठी कुणाला वेळच नसतो ! मला सलामी देऊन तुम्ही निघून जाता आपापल्या उद्योगांना.नाहीतर चक्क फिरायला ! ' आम्ही ऐकतच राहिलो खरंच आहे की ! “ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी म्हणजे सुट्टीचा दिवस झालाय आजकाल !... अरे हे आपले राष्ट्रीय सण. या दिवशी इतर सणांप्रमाण...

Modi's first Independence Day speech: Full text

I am present amidst you not as the Prime Minister, but as the Prime Servant. The freedom struggle was fought for so many years, so many generations laid down their lives, innumerable people sacrificed their lives and youth, spent their entire lives behind bars. Today, I pay my respect, greetings and homage to all those who laid their lives for the country`s independence. PM Narendra Modi with kids I also pay my respects to the crores of citizens of this country on the pious occasion of India's independence, and recall all those martyrs who had laid down their lives in India's struggle for freedom. The day of Independence is a festival when we take a solemn pledge of working for the welfare of mother India, and also for the welfare of the poor, oppressed, Dalits, the exploited & the backward people of our country. My dear countrymen, a national festival is an occasion to refine and rebuild the national character. This National festival inspires us to resolve ourselves to lead a life where our character gets refined further, to dedicate ourselves to the nation and our every activity is linked to the interest of the nation and only then this festival of freedom can be a festival of inspiration to take India to newer heights. My dear countrymen, this nation has neither been built by political leaders nor by rulers nor by governments. This nation has been built by our farmers, our workers, our mothers and sisters, our youth. The country has reached here today because of generat...

15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण

• • India • 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचे (Independence Day Speech In Marathi) आयोजन करण्यात येते. आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटे आणि सोपे भाषण येथे देत आहोत. तुम्ही हे भाषण तुमच्या विद्यार्थ्यांकडून किंवा मुलांकडून तयार करून घेऊ शकता. 15 August Marathi Bhashan: स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी लहान आणि सोपे भाषण 15 August Marathi Bhashan: देशात सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे या सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणाच्या भव्यतेत भर पडली आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीश राजवटीतून स्वतंत्र झाला. यावर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. Also Read: • • • महात्मा गांधी, भगतसिंग, मंगल पांडे, लाला लजपत राय, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, सुभाषचंद्र बोस यांच्यासह शेकडो स्वातंत्र्यसैनिकांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक दशके स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यदिन हा या महापुरुषांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचे (Independence Day Speech In Marathi) आयोजन करण्यात येते. आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त छोटे आणि सोपे भाषण येथे देत आहोत. तुम्ही हे भाषण (15 August Speech In Marathi...