15 ऑगस्ट भाषण दाखवा

  1. 15 ऑगस्ट मराठी भाषण 1
  2. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi
  3. Independence Day Speech 2021: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाची तयारी करताना हे '5' मुद्दे लक्षात ठेवा!
  4. 15 ऑगस्ट मराठी भाषण 1
  5. Independence Day Speech 2021: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाची तयारी करताना हे '5' मुद्दे लक्षात ठेवा!
  6. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi


Download: 15 ऑगस्ट भाषण दाखवा
Size: 4.21 MB

15 ऑगस्ट मराठी भाषण 1

स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. विशेष पर्वणीला, जुलमी R राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली. १५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, धन्यवाद ! संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक --------------------------------

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जन शासनातळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. दीडशे वर्षांचे पाहिलेले स्वप्न या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रत्यक्षात आले आणि भारताला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवण्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांना यश आले. पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्यचा सूर्य उगवला तो हाच दिवस. या देशातील जनतेनी एकतेची वज्रमूठ करून ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकली. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. खूप हालअपेष्टा सहन करून हा दिवस आज आपण पाहत आहोत. भारतमातेला मुक्त श्वास घेताना पाहण्याचे स्वप्न या दिवशी सत्यात उतरले होते. हा भारतातील राष्ट्रीय सण आहे. या दिवशी लाल किल्ल्यावर आपला तिरंगी राष्ट्रध्वज फडकावला जातो. देशभरात सर्व ठिकाणी ध्वजारोहन केले जाते. इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९ शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ठेवले होते. त्यांचे स्वसंरक्षणाचे हक्क काढून घेतले. त्याचा परिणाम म्हणून भारतीयांनी १८५७ चा उठाव केला पण त्यामुळेही इंग्रजांच्या नितीमध्ये काही फरक पडला नाही परंतु या उठावामुळे राष्ट्रभक्तीची भावना भारतीयांच्या मनात तीव्र झाली. बऱ्याच ठिकाणी मोठे उठाव झाले. ते इंग्रजांनी सैन्यबळाचा वापर करून दडपून टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या विद्रोहाला स्वातंत्र्य उठाव असे नाव दिले. १८५७ उठावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले त्यामुळे इंग्रजांनी त्यांची व्यवस्था आणखीनच शिस्तीची करत फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब केला व हिंदू मुस्लिम मध्ये फूट पडणे चालू केले. दीडशे ...

Independence Day Speech 2021: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाची तयारी करताना हे '5' मुद्दे लक्षात ठेवा!

Independence Day Speech 2021: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाची तयारी करताना हे '5' मुद्दे लक्षात ठेवा! 15 August Independence Day Speech 2021: यंदा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन आहे. दरवर्षी देशातील प्रत्येक शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, झेंडावंदन झाल्यानंतर विविध कार्यक्रम, भाषण यांनी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा रंगतो. 15 August Independence Day Speech 2021: यंदा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) आहे. दरवर्षी देशातील प्रत्येक शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, झेंडावंदन झाल्यानंतर विविध कार्यक्रम, भाषण यांनी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा रंगतो. विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. स्वातंत्र्यदिन आणि देशभक्तीवर भाषण हा समीकरण ठरलेलं असतं. विद्यार्थी देखील विविध माध्यमातून माहिती गोळा करुन, मोठ्यांची मदत घेत भाषणाची तयारी करतात. मात्र भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचे नक्कीच भाषण खास होईल. ( यंदा कोविड-19 संकटामुळे शाळा मागील दीड वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे अभ्यासबरोबरच इतर कार्यक्रम देखील व्हर्च्युअल माध्यमातून पार पडत आहेत. स्वातंत्र्यदिनही अशाच पद्धतीने साजरा होईल. पालकांच्या मदतीने मुलं देखील भाषणाची तयारी करतील. अशावेळी हे 5 मुद्दे ध्यानात ठेवा... ( शॉर्ट अँड स्वीट: भाषण अधिक लांबवून रटाळ करु नका. मोठमोठी आणि शब्दबंबाळ वाक्य टाळा. थोडक्यात पण समजेल अशाप्रकारे वाक्यरचना करा. भाषणातील शब्द, वाक्य यामुळे ऐकणाऱ्यांना रस निर्माण व्हायला हवा. म्हणजेच भाषण शॉर्ट अँड स्वीट ठेवा. स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व: स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सर्वांना ठाऊक असले तरी ते तुमच्या भाषणात ते अधोरेखित ...

15 ऑगस्ट मराठी भाषण 1

स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबधित देशाच्या राजकीय स्वातंत्र्य दिवसास संबोधले जाते. आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १५, १९४७ हा आहे. १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रमुख कार्यक्रम नवी दिल्ली येथे लाल किल्याच्या साक्षीने साजरा केला जातो. विशेष पर्वणीला, जुलमी R राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले. १५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली. १५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो, धन्यवाद ! संकलन : गिरीश दारुंटे, मनमाड-नाशिक --------------------------------

Independence Day Speech 2021: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाची तयारी करताना हे '5' मुद्दे लक्षात ठेवा!

Independence Day Speech 2021: 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषणाची तयारी करताना हे '5' मुद्दे लक्षात ठेवा! 15 August Independence Day Speech 2021: यंदा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन आहे. दरवर्षी देशातील प्रत्येक शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, झेंडावंदन झाल्यानंतर विविध कार्यक्रम, भाषण यांनी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा रंगतो. 15 August Independence Day Speech 2021: यंदा भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) आहे. दरवर्षी देशातील प्रत्येक शाळेत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, झेंडावंदन झाल्यानंतर विविध कार्यक्रम, भाषण यांनी स्वातंत्र्यदिनाचा सोहळा रंगतो. विद्यार्थी देखील मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. स्वातंत्र्यदिन आणि देशभक्तीवर भाषण हा समीकरण ठरलेलं असतं. विद्यार्थी देखील विविध माध्यमातून माहिती गोळा करुन, मोठ्यांची मदत घेत भाषणाची तयारी करतात. मात्र भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचे नक्कीच भाषण खास होईल. ( यंदा कोविड-19 संकटामुळे शाळा मागील दीड वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे अभ्यासबरोबरच इतर कार्यक्रम देखील व्हर्च्युअल माध्यमातून पार पडत आहेत. स्वातंत्र्यदिनही अशाच पद्धतीने साजरा होईल. पालकांच्या मदतीने मुलं देखील भाषणाची तयारी करतील. अशावेळी हे 5 मुद्दे ध्यानात ठेवा... ( शॉर्ट अँड स्वीट: भाषण अधिक लांबवून रटाळ करु नका. मोठमोठी आणि शब्दबंबाळ वाक्य टाळा. थोडक्यात पण समजेल अशाप्रकारे वाक्यरचना करा. भाषणातील शब्द, वाक्य यामुळे ऐकणाऱ्यांना रस निर्माण व्हायला हवा. म्हणजेच भाषण शॉर्ट अँड स्वीट ठेवा. स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व: स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सर्वांना ठाऊक असले तरी ते तुमच्या भाषणात ते अधोरेखित ...

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी निबंध Best Independence Day Essay in Marathi

Independence Day Essay in Marathi जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जन शासनातळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. दीडशे वर्षांचे पाहिलेले स्वप्न या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रत्यक्षात आले आणि भारताला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवण्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांना यश आले. पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्यचा सूर्य उगवला तो हाच दिवस. या देशातील जनतेनी एकतेची वज्रमूठ करून ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकली. हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. खूप हालअपेष्टा सहन करून हा दिवस आज आपण पाहत आहोत. भारतमातेला मुक्त श्वास घेताना पाहण्याचे स्वप्न या दिवशी सत्यात उतरले होते. हा भारतातील राष्ट्रीय सण आहे. या दिवशी लाल किल्ल्यावर आपला तिरंगी राष्ट्रध्वज फडकावला जातो. देशभरात सर्व ठिकाणी ध्वजारोहन केले जाते. इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९ शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ठेवले होते. त्यांचे स्वसंरक्षणाचे हक्क काढून घेतले. त्याचा परिणाम म्हणून भारतीयांनी १८५७ चा उठाव केला पण त्यामुळेही इंग्रजांच्या नितीमध्ये काही फरक पडला नाही परंतु या उठावामुळे राष्ट्रभक्तीची भावना भारतीयांच्या मनात तीव्र झाली. बऱ्याच ठिकाणी मोठे उठाव झाले. ते इंग्रजांनी सैन्यबळाचा वापर करून दडपून टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या विद्रोहाला स्वातंत्र्य उठाव असे नाव दिले. १८५७ उठावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले त्यामुळे इंग्रजांनी त्यांची व्यवस्था आणखीनच शिस्तीची करत फोडा व राज्य करा या नीतीचा अवलंब केला व हिंदू मुस्लिम मध्ये फूट पडणे चालू केले. दीडशे ...