15 ऑगस्ट चे भाषण

  1. 15 ऑगस्ट
  2. 15 ऑगस्टशी निगडीत या गोष्टी वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
  3. 15 ऑगस्ट
  4. 15 ऑगस्टशी निगडीत या गोष्टी वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य


Download: 15 ऑगस्ट चे भाषण
Size: 25.55 MB

15 ऑगस्ट

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला 15 August Speech in Marathi – 15 ऑगस्ट बद्दल भाषण | 15 August Speech in Marathi १५ आगॅस्ट (स्वातंत्र्य दिवस ) पुज्यनिय तिरंगा झेंडावंदन ह्या आजच्या कार्यक्रमाचे श्री. नितिन नाईक पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, कनकोर गावातील निमंत्रित पालक वर्ग व इतर पाहुणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग माझे विद्यार्थी मित्र, मित्रांनो मी आज तुमच्या समोर १५ ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द थोडक्यात सांगत आहे. आपला भारत देश हा अज्ञान, अशिक्षित होता. त्याकाळी इंग्रज भारतात आले. हळूहळू व्यापार करू लागले. व देशावर आपला हक्क करून घेतला. इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती. भारतीय नागरिकांना अतोनात मारहाण करायचे, त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण पिक त्यांना द्यावे लागत. अनेक प्रकारचा कच्चा माल, खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून आम्हाला ते विकायचे. या अन्यायाचा सूड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरूषांनी त्या काळी जन्म घेतले. जसे भगतसिंग, राजगुरु, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, इंदिरा गांधी या अनेक थोर महापुरूषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या भारतीय लोकांना आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम-गिरीतून मुक्त व्हावा म्हणून हातात काठ्या व मशाल घेवून मोर्चे काढत होते. त्या मोऱ्यात इंग्रजांना मदत करणारे, फितुर लोक बंदुकीने भारतीयांना ठार मारत असत. असे लाखो भारतीय या देशाच्या स्वातंत्र्याकरिता शहीद झालेत. मित्रांनो एकदा अमृतसरच्या जालियनवाला बाग मध्ये सभा सुरू असताना इंग्रजांचा एक क्रूर जनरल डायर याने अनेक नागरीकांना गोळीबाराचे आदेश देवून मध्ये ठार केले. असे अनेक प्रसंग आ...

15 ऑगस्टशी निगडीत या गोष्टी वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून सोनेरी अक्षरात इतिहासात नोंदला गेला. हा दिवस संपूर्ण भारतात अगदी उत्साहाने साजरा केला जातो. स्वांतत्र्यदिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्वजण एकमेकांना 1. भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलं होतं. पण जेव्हा देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते या जल्लोषात सामील झाले नव्हते. 2. महात्मा गांधी तेव्हा दिल्लीपासून हजारों किलोमीटर दूर बंगालच्या नोआखलीमध्ये होते. जिथे ते हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये होणाऱ्या सांप्रदायिक हिेंसेला रोखण्यासाठी उपोषण करत होते. 3. जेव्हा ठरलं की, आपला भारत देश 15 ऑगस्टला स्वतंत्र होणार तेव्हा जवाहर लाल नेहरू आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांनी महात्मा गांधी यांना एक पत्र पाठवलं. या पत्रात लिहीण्यात आलं की, 15 ऑगस्ट आपला पहिला स्वातंत्र्यदिन असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात, यामध्ये सामील होऊन तुमचा आशिर्वाद द्या. 4. तेव्हा गांधीजींनी त्या पत्राला उत्तर पाठवलं की, जेव्हा कोलकतामध्ये हिंदू-मुस्लिम एकमेकांचा जीव घेत आहेत. तेव्हा मी अशा परिस्थितीत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी कसा येऊ शकेन. मी इथली परिस्थिती सुधारण्यासाठी माझा जीव पण देईन. राष्ट्रपिता 5. जवाहर लाल नेहरू यांनी त्यांचं ऐतिहासिक भाषण ट्रिस्ट विद डेस्टनी हे 14 ऑगस्टला मध्यरात्री व्हॉयसरॉय लॉज (सध्याचं राष्ट्रपती भवन) इथून दिलं होतं. 6. तेव्हा नेहरू प्रधानमंत्री झाले नव्हते. हे भाषण संपूर्ण जगाने ऐकलं होतं. पण असं म्हणतात की, महात्मा गांधी त्या दिवशी नऊ वाजताच झोपण्यासाठी निघून गेले होते. 7. 15 ऑगस्ट, 1947 रोजी लॉर्ड माऊंटबेटन यांनी आपल्या कार्यालयात काम केलं. ...

15 ऑगस्ट

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला 15 August Speech in Marathi – 15 ऑगस्ट बद्दल भाषण | 15 August Speech in Marathi १५ आगॅस्ट (स्वातंत्र्य दिवस ) पुज्यनिय तिरंगा झेंडावंदन ह्या आजच्या कार्यक्रमाचे श्री. नितिन नाईक पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय, कनकोर गावातील निमंत्रित पालक वर्ग व इतर पाहुणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वर्ग माझे विद्यार्थी मित्र, मित्रांनो मी आज तुमच्या समोर १५ ऑगस्ट ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दोन शब्द थोडक्यात सांगत आहे. आपला भारत देश हा अज्ञान, अशिक्षित होता. त्याकाळी इंग्रज भारतात आले. हळूहळू व्यापार करू लागले. व देशावर आपला हक्क करून घेतला. इंग्रजांना माणुसकी अजिबात नव्हती. भारतीय नागरिकांना अतोनात मारहाण करायचे, त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण पिक त्यांना द्यावे लागत. अनेक प्रकारचा कच्चा माल, खनिजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करून आम्हाला ते विकायचे. या अन्यायाचा सूड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरूषांनी त्या काळी जन्म घेतले. जसे भगतसिंग, राजगुरु, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, इंदिरा गांधी या अनेक थोर महापुरूषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या भारतीय लोकांना आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम-गिरीतून मुक्त व्हावा म्हणून हातात काठ्या व मशाल घेवून मोर्चे काढत होते. त्या मोऱ्यात इंग्रजांना मदत करणारे, फितुर लोक बंदुकीने भारतीयांना ठार मारत असत. असे लाखो भारतीय या देशाच्या स्वातंत्र्याकरिता शहीद झालेत. मित्रांनो एकदा अमृतसरच्या जालियनवाला बाग मध्ये सभा सुरू असताना इंग्रजांचा एक क्रूर जनरल डायर याने अनेक नागरीकांना गोळीबाराचे आदेश देवून मध्ये ठार केले. असे अनेक प्रसंग आ...

15 ऑगस्टशी निगडीत या गोष्टी वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून सोनेरी अक्षरात इतिहासात नोंदला गेला. हा दिवस संपूर्ण भारतात अगदी उत्साहाने साजरा केला जातो. स्वांतत्र्यदिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्वजण एकमेकांना 1. भारताच्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधी यांनी केलं होतं. पण जेव्हा देशाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते या जल्लोषात सामील झाले नव्हते. 2. महात्मा गांधी तेव्हा दिल्लीपासून हजारों किलोमीटर दूर बंगालच्या नोआखलीमध्ये होते. जिथे ते हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये होणाऱ्या सांप्रदायिक हिेंसेला रोखण्यासाठी उपोषण करत होते. 3. जेव्हा ठरलं की, आपला भारत देश 15 ऑगस्टला स्वतंत्र होणार तेव्हा जवाहर लाल नेहरू आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांनी महात्मा गांधी यांना एक पत्र पाठवलं. या पत्रात लिहीण्यात आलं की, 15 ऑगस्ट आपला पहिला स्वातंत्र्यदिन असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात, यामध्ये सामील होऊन तुमचा आशिर्वाद द्या. 4. तेव्हा गांधीजींनी त्या पत्राला उत्तर पाठवलं की, जेव्हा कोलकतामध्ये हिंदू-मुस्लिम एकमेकांचा जीव घेत आहेत. तेव्हा मी अशा परिस्थितीत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी कसा येऊ शकेन. मी इथली परिस्थिती सुधारण्यासाठी माझा जीव पण देईन. राष्ट्रपिता 5. जवाहर लाल नेहरू यांनी त्यांचं ऐतिहासिक भाषण ट्रिस्ट विद डेस्टनी हे 14 ऑगस्टला मध्यरात्री व्हॉयसरॉय लॉज (सध्याचं राष्ट्रपती भवन) इथून दिलं होतं. 6. तेव्हा नेहरू प्रधानमंत्री झाले नव्हते. हे भाषण संपूर्ण जगाने ऐकलं होतं. पण असं म्हणतात की, महात्मा गांधी त्या दिवशी नऊ वाजताच झोपण्यासाठी निघून गेले होते. 7. 15 ऑगस्ट, 1947 रोजी लॉर्ड माऊंटबेटन यांनी आपल्या कार्यालयात काम केलं. ...