17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  1. औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, काय आहे या दिवसाचे महत्त्व?
  2. Marathwada Mukti Sangram Din HD Images: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!
  3. English to Hindi Transliterate
  4. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठी निबंध
  5. हैदराबाद मुक्तिसंग्राम माहिती Hyderabad Mukti Sangram Information in Marathi इनमराठी
  6. Raj Thackeray : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन; चर्चा मात्र 'राज' पत्राची


Download: 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
Size: 79.69 MB

औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, काय आहे या दिवसाचे महत्त्व?

औरंगाबादमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त्त आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमात मुंख्यामंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री भगवत कराड आणि रावसाहेब दानवे हजर होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते द्वाजारोहण करण्यात आले. त्यानंतर हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांनी हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्प चक्र अर्पण केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तीन संस्था या स्वतंत्र भारतात सामील झालेल्या नव्हत्या त्यापैकी मराठवाडा हा औरंगाबाद संस्थानाच्या हद्दीत होता. स्वतंत्र भारतात विलीन होण्यासाठी मराठवाड्याला निजामांशी संघर्ष करावा लागला होता. 1938 ते 1048 या काळात मराठवाड्याच्या लोकांनी निजामांशी लढा दिला. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस बळाचा वापर करून निजामांना परतवून लावले, आणि मराठवाड्याला निजामांच्या जाचातून मुक्त केले. हा दिवस होता 17 सप्टेंबर त्यामुळे या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात येतो.

Marathwada Mukti Sangram Din HD Images: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं!

Marathwada Mukti Sangram Din HD Images: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages च्या माध्यमातून देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं! मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा तुमच्या मराठवाड्यातील मित्रमंडळींना, नातेवाईकांना खास शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स, एसएमएस, मेसेजेस यांच्यामाध्यमातून शेअर करून आनंद द्विगुणित करायला विसरू नका. महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन (Marathwada Mukti Sangram Din) म्हणून साजरा केला जातो. यंदा देखील कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्युअल माध्यामातून मराठवाडा मध्ये मुक्ती स्तंभावर या लढ्यात प्राणाची आहुती देणार्‍यांना आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला असला तरीही निजामाच्या ताब्यात असलेल्या हैदराबाद संस्थानामध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांचा समावेश होता. आणि त्यांच्यासाठी आजचा दिवस भारताच्या स्वातंत्र्यदिना इतकाच महत्त्वाचा आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 13 महिने संघर्ष करून, निजामाच्या जुलमी अत्याचाराविरूद्ध आवाज उठवत मराठवाड्यातील जनतेने स्वातंत्र्य मिळवले आहे. मग आज या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा (Marathwada Liberation Day) तुमच्या मराठवाड्यातील मित्रमंडळींना, नातेवाईकांना खास शुभेच्छापत्र, ग्रीटिंग्स (Greetings), एसएमएस (SMS), मेसेजेस (Messages) यांच्यामाध्यमातून शेअर करून आनंद द्विगुणित करायला विसरू नका. Marathwada Mukti Sangram Din: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कधी असतो? भारताच्या स्वातंत्र्यानंतरही मराठवाडा मधील जनतेला 13 महिने का करावा लागला संघर्ष! Marathwada Mukti Sangram Din । File Pho...

English to Hindi Transliterate

आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 68 वा वर्धापनदिन मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा करीत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा हैद्राबाद येथील निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होते. देशात त्यावेळी अस्तित्वात असलेली संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला. हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहाद्दूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. तेव्हा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता. हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भाले...

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठी निबंध

Marathwada mukti Sangram Din Nibandh Marathi –मित्रांनो आज “मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठी निबंध “या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. Marathwada mukti Sangram Din Nibandh Marathi मराठवाडा मुक्तीसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पुर्णत्व मिळवून दिलेल्या मराठवाड्यातील सर्व शुरवीरांना…! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक मानाचा मुजरा! 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैदराबाद, जुनागड, आणि काश्मीर या संस्थांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैदराबाद स्वतःला स्वतंत्र्य घोषित केल्यावर सहाजिकच, भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळाच यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग येतो आणि याच मराठवाड्यात 15 ऑगस्ट ऐवजी 17 सप्टेंबर रोजी 1 स्वातंत्र्य मिळाले. या मराठवाडा मुक्ती संग्रामाला आज 72 वर्षे झाली त्याचा आज 7 रखा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्ताने मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची संपूर्ण “Marathwada mukti Sangram Din Nibandh Marathi” मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठी निबंध मराठवाडा हे भाषासूचक नाव असून त्याचा अर्थ मराठी भाषा बोलण्याचा भूप्रदेश असा होतो. पूर्वीच्या हैदराबाद संस्थानात बहुभाषिक भूभागांचा समावेश होता. त्या भूभागांना त्यांच्या बोलीभाषेवर ओळखण्याची पद्धत निर्माण झाली. त्यातूनच मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटक असे भिन्न भाषिक प्रदेश आकारास आले. मराठवाड्याची कागदपत्रातील पहिली नोंद इ. स. १५७० ते १६१४ च्या कालखंडात तारीखे – फरिश्तामध्ये महटवाड...

हैदराबाद मुक्तिसंग्राम माहिती Hyderabad Mukti Sangram Information in Marathi इनमराठी

Hyderabad Mukti Sangram Information in Marathi हैदराबाद मुक्तिसंग्राम माहिती 17 सप्टेंबर हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम हि एक प्रकारची चळवळ होती जसे ‘चले जावो’ या सारख्या अनेक चालवली केल्या होत्या त्याच प्रमाणे हैदराबाद मुक्ती संग्राम हि एक चळवळ होती जी हैदराबाद शहराला निजामशाहीच्या वर्चस्वापासून दूर करण्यासाठी सुरु केली होती. हैदराबाद मुक्ती संग्राम हे रामनंद तीर्थ यांनी निजामशाहीचे मूळ हैदराबाद शहरातून उपडून काढण्यासाठी सुरु केले होते. ज्यावेळी हा हैदराबाद मुक्ती संग्राम किंवा मराठवाडा मुक्ती संग्राम सुरु झाला त्यावेळी कासीम रझवी जो निजामांचा सेनापती होता त्याने हैदराबाद शहरातील लोकांच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली, परंतु मुक्ती संग्राम काही थांबवला नाही त्याला पुढे मोठे स्वरूप प्राप्त झाले. तसेच या संग्रामाचे नेतृत्व रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, भाऊसाहेब वैशंपायन, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे, देवीसिंग चौहान या लोकांनी केले. काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, सूर्यभान पवार, गोविंदराव पानसरे, विठ्ठलराव काटकर, जानकीलालजी राठी, हरिश्चंद्गजी जाधव, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील, जनार्दन होर्टीकर, शंकरराव जाधव आणि श्रीधर वर्तक या सारख्या अनेक लोकांनी या मुक्ती संग्रामामध्ये मोलाची आणि महत्वाची कामगिरी बजावली होती. हैदराबाद मुक्ती संग्राम हा गावा गावा मध्ये लढला गेला आणि त्याला चांगले यश देखील मिळाले. hyderabad mukti sangram information in marathi हैदराबाद मुक्तिसंग्राम माहिती मराठी – Hyderabad Mukti Sangram Information in Marathi अधिकृत नाव हैदराबाद मुक्ती संग्राम आणि या मराठवाडा मुक्ती संग्राम असे देखील म्हंटले जाते. हैदर...

Raj Thackeray : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन; चर्चा मात्र 'राज' पत्राची

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यावरून राज्यातील राजकारण चांगल तापल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 वाजता होणारा कार्यक्रम सकाळी 7 वाजता उरकला त्यावरूनही विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असं आवाहन केलय. राज ठाकरेंनी ट्विटर वरुन एक पत्र शेअर करत, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला हवा , असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पत्रात नेमकं काय ? आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस. आजचा दिवस खर तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाला हैद्राबाद हे स्वतंत्र राष्ट्रच हव होत आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्ष आधी तयारी सुरु होती. कल्पना करा की जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अ...