Mahatma jyotiba phule information in marathi

  1. MAHATMA JYOTIRAO PHULE
  2. Mahatma Jyotiba Phule
  3. Mahatma Jyotiba Phule Information In Marathi 2021
  4. "महात्मा ज्योतिबा फुले" निबंध मराठी Essay on Mahatma Phule
  5. Mahatma Jyotiba Phule information in Marathi language
  6. महात्मा जोतीराव फुले यांचे जीवनचरित्र


Download: Mahatma jyotiba phule information in marathi
Size: 69.60 MB

MAHATMA JYOTIRAO PHULE

"….. It is a very difficult task to write a biographical novel. In order to ensure the right balance of facts with creative liberty, the author needs to have the skills of a good biographer, as well as, a novelist. A biographer is a researcher and collector of memories; whereas, a novelist is mainly a dreamer who can spin stories out of nothingness. But, the author of a biographical novel needs to be an amalgamation of both, creativity and fact-finding, both. S/he needs to diligently record all the facts related to the protagonist's life. Even though s/he may take creative liberty while writing the novel, it cannot be forgotten that finally it is a 'biography', which must do justice to the happenings in the protagonist's life. Dates, timelines, family members, enemies, relations, important incidents etc., need to be mentioned properly, without taking them into the ambit of creative liberty. Only after doing so much preparation does a novelist become set to write a good biographical novel. What prompts a biographer to turn a person's life account into a novel, instead of taking the easy route and narrating his/her story in a straight way? It is the excitement of interspersing an author's gift of imagination and ingenuity with the actualities of the protagonist's life. However, it is a tightrope walk to be able to exercise one's creative abilities, while staying true to the researcher within. Only the perfect alchemy of both these factors can result in an excellent biographi...

Mahatma Jyotiba Phule

An Introduction In India, Maharashtra a state with cultural heritage and is also land of social thinkers, social reforms and social revolutionaries who have not only molded and enriched all facets of life of Maharashtra but have also made singular contribution to growth and development of India .In this website of the great social reformer - Mahatma Phule, contempory of KARL MARX, we have the "patria protesta" of the Indian social revolution and the first leader of peasants. In those days there was a conflict between the rationalist and the orthodox. His period can, therefore, be a aptly described as the dawn of revolution in the history not only of Maharashtra but of the country as a whole in the various fields like Education, Caste Systems, Agriculture, Economics, Women and widow upliftment , Human Rights, Untouchability ,Social Equality. more... Our philosophy This Website is the brain-child of Ravi - Ravindra Chaudhari, Pune (Maharashtra). Purpose of the website is to get the ready information about the great social reformer Mahatma Jyotirao Phule and first lady teacher of India and social reformer Savitribai Jyotirao Phule.This includes all aspects of Mahatma Phule’s life like their work, work place, residence, life sketch, literature, Satya Shodhak Samaj etc. Shri. Krishnakant Kudale has also given their valuable suggestions and advise for the making of this site. Shri. Hari Narke, noted scholar and other followers of Mahatma Phule has promised to keep the world info...

Mahatma Jyotiba Phule Information In Marathi 2021

जोतिबा फुले ( mahatma jyotiba phule information in marathi ) यांचे पूर्ण नाव माहात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते, त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले असे होते, त्यांच्या आइचे नाव विमलाबाइ फुले असे होते, त्यांच्या पत्नि चे नाव सावित्रिबाइ फुले असे होते, जोतिबा यांचा जन्म 11 एप्रिल 1827, रोजि पुने इथे झाला,व त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला. महात्मा ज्योतिबा फुले – Mahatma Jyotiba Phule Information In Marathi पेशवाईचा अस्त झाला आणि इंग्रजांची सत्ता भारतामध्ये आपली पाळंमुळं रोवु लागली. ब्रिटिशांच्या या सत्तेला 1840 मध्ये मूर्त स्वरूप मिळाले. हिंदू समाजाच्या रूढी-परंपरा विरुद्ध अनेक सुधारकांनी आवाज उठविला. स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमती व बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर समाजाला जागृत करण्याचे प्रयत्न करू लागले. 19 व्या शतकातील समाज सुधारक हिंदू परंपरांचे दृष्टिकोनातून आपली भूमिका मांडत आणि समाज सुधारण्याच्या प्रयत्न करीत असत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारताच्या या सामाजिक आंदोलनाने महाराष्ट्राला नवीन दिशा दिली. वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था या शोषण व्यवस्था असून जोपर्यंत या पूर्णपणे नामशेष होत नाही तोवर एका समाजाची निर्मिती असंभव आहे अशी आपली भूमिका ठेवली. अशी भूमिका मांडणारे ते पहिले भारतीय होते आणि म्हणूनच जातिव्यवस्था निर्मूलनाची कल्पना आणि आंदोलनाचे प्रनेते ठरले. कामगार स्त्रियांचा आणि अस्पृश्य समाजाच्या अनेक शतकांपासून होत असलेल्या शोशनाचा व सामाजिक गुलामगिरीचा त्यांनी कडाडून विरोध केला.सावकारांविरोधात आणि नोकरशाही विरुद्ध त्यांनी युद्ध पुकारले वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी महात्मा फुलेंनी मुलींकरिता शाळा सुरू केली. मुलींनी अनि अस्प्र...

"महात्मा ज्योतिबा फुले" निबंध मराठी Essay on Mahatma Phule

Mahatma Jyotiba Phule Nibandh in Marathi Essay on Mahatma Phule in Marathi: महात्मा जोतीराव फुले हे उच्च कोटीचे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. जीवनात सत्याचा मूलमंत्र काया-वाचा-मने जपणाऱ्या, जोतीरावांचा जन्म १८२७ साली माळी समाजातील गोहे यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले. शाळेत घातले. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. मार्गात अनंत अडचणी आल्या, तरीही त्यांनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले. ‘ज्ञान ही एक शक्ती आहे,’ अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या जोतीरावांनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे- “विदयेविना मति गेली। मतीविना नीति गेली।। नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले।। इतके अनर्थ एका अविदयेने केले।।” जोतीराव फुले हे ‘कर्ते सुधारक’ होते. समाजातील शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया यांना दास्यातून मुक्त करायच्या हेतूने प्रेरित होऊन जोतीरावांनी पत्नीला- सावित्रीबाईंना-सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे विद्यार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. जोतीराव व सावित्रीबाई यांचे ज्ञानदानाचे हे सत्र अविरत चालू राहिले. त्या काळी हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात होता. वपन न केलेली विधवा ही अपवित्र स्त्री मानली जात असे. विधवांच्या केशवपनाची ही अमानुष चाल बंद व्हावी, म्हणून जोतीरावांनी चळवळ उभी केली. ‘बालहत्या प्रतिबंधक- गृहा’ची स्थापना केली. स्त्रियांसाठी, तसेच अगदी तळागाळातल्या लोकांसाठीही जोतीरावांनी बहुमोल सेवाकार्य केले. सार्वजनिक पाणवठ्यावरही दलितांना पाणी भरण्यास...

Mahatma Jyotiba Phule information in Marathi language

Mahatma Jyotiba Phule information in Marathi language महात्मा ज्योतिबा फुले एक समाज सुधारक, समाज प्रबोधक, विचारवंत, लेखक आणि क्रांतिकारी होते. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी अतोनात परिश्रम घेतले आहे. तसेच सत्यशोधक समाजाची त्यांनी निर्मिती केली आहे. शेतकरी आणि बहुजन समाजाचे अन्यायाविरुद्ध प्रबोधन केले आहे. जाती व्यवस्थेचा विरोध त्यांनी केला आहे. त्यांच्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी मुंबईतील एका सभेत त्यांना समाजाकडून ‘महात्मा’ ही पदवीसुद्धा देण्यात आलेली होती. तर आपण महात्मा फुले यांच्या विषयी माहिती जाणून घेऊया. 5 सामजिक कार्य जन्म महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल, 1827 रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुन गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले तर आईचे नाव चिमणाबाई असे होते. ज्योतिबा फुले यांचे मूळ आडनाव गोरे होते. परंतु ते फुलाचा व्यवसाय करत असल्यामुळे त्यांचे आडनाव गोरे वरून फुले असे पडले. जोतिबांच्या जन्मानंतर ते नऊ महिन्यांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. बालपण व शिक्षण ज्योतिबा फुले यांचा विवाह तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. त्यांना प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी भाजी विकण्याची हे काम करीत असत. ज्योतिरावांना इंग्रजी शिक्षण घेण्याची इच्छा होती. 1842 मध्ये ज्योतीबांनी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्यातील स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. घरात बेताची परिस्थिती असूनही केवळ तल्लख बुद्धिमत्ता मुळे त्यांनी हा अभ्यासक्रम पाच-सहा वर्षातच पूर्ण केला. त्यानंतर त्यांची ओळख सदाशिव बल्लाळ गोवंडे या ब्राह्मण मुलाशी झाली. जे पुढे त्यांचे आयुष्यभर जिवलग मित्र होते. शैक्षणिक काळात त्यांचे सखाराम यशवंत परांजपे, मोरे पंत विठ्ठल वाळवेकर त्यांना भेटले. ...

महात्मा जोतीराव फुले यांचे जीवनचरित्र

अनेक समाजसुधारकांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू समाजात पसरलेल्या अनिष्ट रूढी आणि परंपराविरूद्ध आवाज उठवायला सुरवात केले. त्यावेळी महिलांवरील अत्याचार, सती, बालविवाह, अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीव्यवस्था निर्मूलन इत्यादी विविध सामाजिक अनिष्ट प्रथा दूर करण्यात महात्मा जोतीराव फुले यांनी महत्वाचे योगदान दिले. ते एक समाजसुधारक, विचारवंत व लेखक होते. फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे पहिली भारतीय मुलींची शाळा सुरू केली. 24 सप्टेंबर 1873 रोजी, त्यांनी आपल्या अनुयायांसह, सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यात सर्व जाती धर्मातील लोकांनीं एकत्रित येऊन उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी काम केले. ज्योतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे माळी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमनाबाई होते. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवाडी येथे स्थलांतरित झाले. त्यांचे मूळ आडनाव गोरे असले तरी, त्याच्या कुटुंबाचे वडिलोपार्जित काम बागकाम करणे, फुलांचे हार बनवणे आणि विक्री करणे असल्याने त्यांचे आडनाव पुढे फुले झाले. त्याकाळात शिक्षणाचे महत्त्वही कमी असल्याने माळी समाज त्याकाळी मागासलेला होता. त्यांचे वडील गोविंदराव यांनी शिक्षण घेण्यासाठी सुरुवातीला विरोध केला परंतु नंतर जोतिरावांना वयाच्या 7 व्या वर्षी प्राथमिक शिक्षणासाठी शाळेत पाठवण्यात आले. हिंदू समाजात असलेल्या जातीभेदामुळे ज्योतिरावांना शाळेतही हा भेदभाव सहन करावा लागला. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यानां शाळा सोडून घरीच बसावे लागले. मग सगुणाबाईंनी ज्योतीरावांना घरीच शिकवायला सुरुवात केली. ...