आज पाऊस पडणार आहे का

  1. Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र, या राज्याला धोका, मान्सून किती तासांत महाराष्ट्र व्यापणार
  2. Monsoon in Maharashtra महाराष्ट्रात पाऊस कधीपासून?
  3. Maharashtra Rain Live Updates 9 August 2022 Heavy rainfall in various parts of the state
  4. महाराष्ट्रातील 'त्या' जिल्ह्यात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार ; पाऊस पडणार का, पहा डिटेल्स
  5. राज्यातील या जिल्ह्यात गारासह जोरदार पाऊस पडणार, लगेच पहा हवामान अंदाज
  6. अहमदनगर, नाशिक, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर जिल्ह्यात आजही पाऊस पडणार का? कसं राहणार महाराष्ट्राचं हवामान, पहा


Download: आज पाऊस पडणार आहे का
Size: 50.68 MB

Monsoon Update : बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र, या राज्याला धोका, मान्सून किती तासांत महाराष्ट्र व्यापणार

बिपरजॉय चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका गुजरातच्या किनारपट्टीवर बसणार आहे. पुढील काही तासांत हे वादळ तीव्र होणार आहे. या वादळामुळे वारे 125 किलोमीटर ते 150 किलोमीटर प्रती तास वेगाने वाहणार आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर त्याचा धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर हे वादळ पाकिस्तानकडे जाणार आहे. १५ जूनपर्यंत या वादळाचा अरबी समुद्रात मुक्कम आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीला वादळाचा धोका नसला तरी समुद्राच्या अंतरंगात बदल होणार आहे. यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील समुद्र खवळलेला असल्याचा पाहायला मिळत आहे. उंच लाटा देखील समुद्रातून बाहेर पडत आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राज्यात दाखल झालेला आहे. मान्सून कधी राज्य व्यापणार कोकणात ११ जून रोजी दुपारी १.३० वाजता राज्यात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान विभागाने केली. मान्सून दक्षिण कोकण, संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापण्यास सुरुवात केली आहे. पुढील चोवीस तासांत तो आणखी सक्रिय होणार असून येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यामुळे मान्सून लवकरच मुंबईसह महाराष्ट्र काबीज करेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. Currently — Weatherman of Mumbai (@RamzPuj) मान्सूनची दुसरी शाखाही सक्रिय झाली आहे. ही दुसरी शाखा बंगालच्या उपसागराकडून बिहारमार्गे 48 तासांत उत्तर भारतात प्रवेश करणार आहे. राज्यात पुढच्या चार ते पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, नाशिक, रायगड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील अनेक शहरांत पावसाची शक्यता आहे. मुंबईत पाऊस मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, विलेप...

Monsoon in Maharashtra महाराष्ट्रात पाऊस कधीपासून?

हवामान तज्ज्ञांप्रमाणे केरळमध्ये मान्सून आल्यासोबतच अरब सागरमध्ये एक स्ट्रांग वेदर सिस्टम बनत आहे. हे मान्सूनसाठी चांगले संकेत आहे. हे 13-14 जून पर्यंत गुजरात पोहचेल. या कारणामुळे मध्येप्रदेशात 13 ते 15 जून पर्यंत प्री मान्सून अॅक्टिव्हिटी राहील. गुजरातमध्ये हे सिस्टम बनल्यास 19 जून पर्यंत मध्यप्रदेशात मान्सून राहणार. तथापि महाराष्ट्रात 10 ते 11 जून पर्यंत मान्सून धडक्याची शक्यता वर्तवली जात आहे. ICC World Cup 2023 Schedule: टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करेल. हे सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या दरम्यान चाहते मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा आहे. जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये सुझुकी पुण्यात पत्नीसोबत भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. हिरोशी सुझुकी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी पुण्यात मिसळ पावाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एकीकडे सुझुकी कमी मसालेदार पदार्थ पसंत करत असताना, त्यांच्या पत्नीला मसालेदार पदार्थ आवडतात. नवी दिल्ली : हरीण साप खातात का? हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे असे तुम्हाला वाटते? आपण पुस्तकांमध्ये वाचले आहे की हरणे पूर्णपणे शाकाहारी असतात. ते फक्त गवत आणि लहान झाडे खातात. प्राणीसंग्रहालयातील लोकांनीही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की ते गवतावर चरत असतात. पण सोशल मीडिया...

Maharashtra Rain Live Updates 9 August 2022 Heavy rainfall in various parts of the state

Bhandara Rain : काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारा शहरातील काही भागांमध्ये पाणी शिरलं आहे. रोड निर्मितीच्या वेळेस उंच रोड बनवल्यामुळं पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी लोकांच्या घरात जात आहे. त्यामुळं नागरिकांचे मोठं नुकसान झालं आहे. वैशालीनगर, रुक्मिणीनगर या परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचा प्रचंड नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे खात रोड परिसरात असलेल्या मंगल कार्यलयात गुडघाभर पाणी साचल्याने तलावाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. शासनाने लवकरात लवकर नुकसान झालेल्या नागरिकांना मदत द्यावी अशीमागमी केली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. दरम्यान, काल रात्रीही पावसाची दमदार बॅटिंग सुरुच होती. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीमुळे जिल्ह्यातील गोदावरी, आसना, मांजरा, पैनगंगा, मन्याड ह्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर जिल्ह्यातील छोटे मोठे 35 प्रकल्प तुडुंब भरले असून विष्णुपुरी प्रकल्प ही 74 टक्के क्षमतेने भरला आहे. पावसाच्या या संतधारमुळे पुराच्या व अतिवृष्टीच्या तावडीतून वाचलेली उर्वरित सोयाबीन, हळद, उडीद,मूग, कापूस, केळी ही पिकेही जाण्याचा मार्गावर आहेत. Kolhapur Rains : दोन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण 95 टक्के भरलं आहे. धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सायंकाळपर्यंत उघडण्याची शक्यता आहे. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी 37 फुटांवर पोहोचली आहे. सध्या शहर आणि परिसरात पावसाने उघडीप दिली असून धरण क्षेत्रातही पावसाची विश्रांती आहे. Satara News : पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज घेता अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग ...

महाराष्ट्रातील 'त्या' जिल्ह्यात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार ; पाऊस पडणार का, पहा डिटेल्स

Weather Update : महाराष्ट्रात सध्या थंडीचा जोर वाढत आहे. किमान तापमानात मोठी घट झाली असल्याने राज्यातील प्रमुख शहरात हुडहुडी कायम आहे. राजधानी मुंबई आणि पुणे सह उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना आपल्या पिकाची आपली तसेच आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन जाणकार लोकांकडून केले जात आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, मराठवाड्यातील औरंगाबाद आणि खानदेश मधील जळगाव मध्ये आज सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. या दोन्ही जिल्ह्यात आज तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. निश्चितच तापमानात मोठी घट झाली असून यामुळे मराठवाडा आणि खानदेश मध्ये थंडीचा प्रकोप जाणवू लागला आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिक 10.5, पुणे 10.8, सातारा 12.7, बारामती 12.2, परभणी 13 तापमानाची नोंद भारतीय हवामान विभागाने केली आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील माळीण या ठिकाणी सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान लोणावळ्याच्या तुलनेत पुणे शहराच तापमान कमी असल्याचे सांगितले गेले आहे. निश्चितच सद्यस्थितीला राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे. अशातच मात्र काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 17 जानेवारी, 18 जानेवारी या कालावधीत दिवसा लख्ख सूर्यप्रकाश राहणार आहे. मात्र 19 जानेवारी, 20 जानेवारी दरम्यान काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. यामध्ये पुणे विभागातील सातारा, सोलापूर, सांगली जि...

राज्यातील या जिल्ह्यात गारासह जोरदार पाऊस पडणार, लगेच पहा हवामान अंदाज

नमस्कार मित्रांनो गेला दोन-तीन दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे हवामाना अभ्यासकांचा अंदाज असा आहे की अरबी समुद्रात कमी दाबाचे चित्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचे जोरदार हजेरी लावलेली आहे. आज दिनांक 21 मार्च विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडास पाऊस पडण्याची शक्यता हवामान अंदाज आणि दर्शवलेली आहे उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता असल्याने उर्वरित राज्यात कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान अभ्यासक आणि दर्शवलेला आहे. 👍 राज्यात आकाश आणि पावसामुळे राज्यातील कमान तापमानात पुन्हा वाढ होऊच लागली आहे निफाड येथील गहू संशोधक केंद्रात गेल्या 24 तासाच्या राज्यातील सर्वाधिक 35.2°c तापमानाची नोंदणी झालेली आहे. राज्यात या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता दर्शवत आहेत राज्यातील आंबा केळी द्राक्ष डाळिंब बागाचे राज्यातील कांदा उत्पादना का वादळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता हवामान अंदाजाने दर्शविलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पावसाचे पहिले काही सोयी सुविधा करता येतील असे करून घ्यावे. 👍

अहमदनगर, नाशिक, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर जिल्ह्यात आजही पाऊस पडणार का? कसं राहणार महाराष्ट्राचं हवामान, पहा

Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान माजवला आहे. वादळी वारा, अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, गारपीट यामुळे शेतकरी बांधवांची शेती पिके भुईसपाट झाली आहेत. रब्बी हंगामातील ऐन काढणीला आलेल्या पिकांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विज पडण्याच्या घटना महाराष्ट्रातल्या यामुळे जीवितहानी देखील झाली आहे. नासिक आणि भंडारा या जिल्ह्यात विज पडल्याने पाच शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. निश्चितच या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. दरम्यान आज राज्यात बहुतांशी जिल्ह्यात पावसाची उघडीप बसल्याचे चित्र आहे. सकाळपासून हवामान कोरडे आहे यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलल आहे. शेतकरी बांधवांना आता आपल्या शेतीची कामे करताना आहेत. हे पण वाचा :- दरम्यान भारतीय हवामान विभागाने विदर्भ वगळता राज्यात आज कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज 20 मार्च रोजी मात्र विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. अर्थातच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पण मुख्यतः कोरडे हवामान राहणार असल्याने याचा निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विदर्भात मात्र आज पावसाची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याच्या आवाहन केले जात आहे. हे पण वाचा :- भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ही स्थिती पोषक ठरल्याने आज सोमवारी विदर्भाच्या काही भागात विजाच्या कडकडाटासह अन मेघगर्जनेसह पावसाची ...