आनंद सागर शेगाव चालू आहे का

  1. Anand Sagar Shegaon : अनेक वर्षांनी बंद असलेले 'आनंद सागर' कधी खुलं होणार?
  2. Shegaon : शेगावचं 'आनंद सागर' अध्यात्मिक केंद्र सुरू; पर्यटक, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
  3. शेगावला येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, पर्यटन विकासाला मिळणार चालना
  4. Anand Sagar Shegaon : मोठी बातमी! अखेर शेगावचं आनंद सागर सुरू ! वाचा काय आहे माहिती..
  5. आनंद सागर
  6. आजपासून शेगावातील ‘आनंद सागर’ मधील अध्यात्मिक केंद्र भक्तांसाठी खुलं – गल्ली ते दिल्ली


Download: आनंद सागर शेगाव चालू आहे का
Size: 75.56 MB

Anand Sagar Shegaon : अनेक वर्षांनी बंद असलेले 'आनंद सागर' कधी खुलं होणार?

आनंद सागर पाहण्यासाठी भाविक देशभरातून येतात. आनंद सागरमुळे शेगाव शहराला मोठ नावलौकीक मिळाले आहे. त्यामुळे पर्यटकांची येथे मांदियाळी असते. आनंद सागर उद्यान व ध्यान केंद्र आहे. आनंद सागर श्री संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत. मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे.

Shegaon : शेगावचं 'आनंद सागर' अध्यात्मिक केंद्र सुरू; पर्यटक, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

बुलढाणा, 04 मे : जिल्ह्यातील शेगाव येथील आनंद सागर अध्यात्मिक केंद्र गेल्या काही वर्षापासून बंद होते. आनंद सागर सुरू होईल का? किंवा केव्हा सुरू होईल? असे अनेक प्रश्न भाविकांकडून विचारले जात होते, मात्र आता मंदिर प्रशासनाने आपली भूमिका जाहीर केली आहे. आनंद सागर येथील अध्यात्मिक केंद्र मंदिर प्रशासनाने आजपासून भाविकांसाठी सुरू केले आहे. सकाळी 10 ते 05 वाजेपर्यंत हे अध्यात्मिक केंद्र सुरू असणार आहे. त्यामुळे आजपासून आनंद सागरमधील अध्यात्मिक केंद्राला भाविकांना भेट देता येणार आहे. आनंद सागर हे शेगांव येथील मनोहारी उद्यान आणि ध्यान केंद्र आहे. हे केंद्र संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे 200 एकर जमिनीवर शेगांव येथे येणाऱ्या भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत तसेच मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे.

शेगावला येणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, पर्यटन विकासाला मिळणार चालना

आगामी काही महिन्यात आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. भक्तांसाठी आनंदाची बातमी राज्यभरातील गजानन महाराज भक्तांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शेगावचे पर्यटन स्थळ असलेलं आनंद सागर हे येत्या दोन महिन्यात सुरू होणार आहे. सध्या आनंद सागरचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. गजानन महाराज यांच्या भविकांसाठी आणि पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आनंद सागर सुरू करण्याची मागणी आनंद सागर पुन्हा सुरू करावे, अशी मागणी केली जात होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल केले जात होते. त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. तलाव, ध्यानकेंद्र विशेष आकर्षण आनंदसागर येथे उद्यान आणि ध्यान केंद्र आहे. सुमारे दोनशी एकर जागेवर हे विकसित करण्यात आले आहे. मुलांना खेळण्यासाठी सुविधा आहेत. तलाव, ध्यानकेंद्र हे आनंद सागरचे वैशिष्ट आहेत.

Anand Sagar Shegaon : मोठी बातमी! अखेर शेगावचं आनंद सागर सुरू ! वाचा काय आहे माहिती..

Anand Sagar Shegaon शेगाव : श्री संत गजानन महाराज (shri sant Gajanan maharaj) यांचे समाधी स्थळ संतनगरी शेगाव (Shegaon) येथील आनंद सागर हा प्रकल्प महाराष्ट्राची कन्याकुमारी म्हणून ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून आनंद सागर हा प्रकल्प पुन्हा सुरू होत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. अखेर आनंद सागर सुरू करण्यात असल्याची माहिती श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. आनंद सागर हे शेगांव येथील मनोहारी उद्यान व ध्यान केंद्र आहे. हे केंद्र श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे सुमारे ३५० एकर जमिनीवर शेगांव येथे येणाऱ्या भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत तसेच मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे. तीर्थाटन आणि पर्यटन असा योग जुळून आलेला असताना काही कारणाने आनंद सागर प्रकल्प बंद होता. आनंद सागरमुळे शेगाव शहर जगाच्या नकाशावर आले. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळाली पण काही कारणास्तव शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आता आनंद सागर सुरू होणार असल्याची माहिती संस्थानने अधिकृत दिली आहे. संत गजानन महाराज संस्थानकडून उभारण्यात आलेले आनंद सागर अनेक वर्षापासून बंद होते. आनंद सागर सुरू होण्याची देशभरातील पर्यटक वाट पाहत होते. २००१ साली धार्मिक,आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद निर्मिती करण्यात आली आहे. आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी भाविक करत अहोते. दरम्यान आता हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात येत आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानची माहिती खाली दिली आहे.. आनंदसागरमधील आध्यात्मिक कें...

आनंद सागर

नागपूरला काही कामासाठी जायचे ठरले घरच्यांचे, १ दिवसाचं काम होत फक्त पण त्यासाठी २-३ दिवस तरी सुट्टी घ्यावी लागणार होती जाताना मधेच शेगाव लागणार होत, खूप वर्षांनी सगळ्या घरच्यांचं एकमत झाल कि २ दिवस जास्त सुट्टी घेऊन शेगाव दर्शन करायचच यावेळी... प्लान ठरला आणि बुकिंगही आरामात झाल अगदी.... मंदिराच्या आवारात ५ इमारती आहेत भक्त निवासासाठी पण तो दिवस रविवार असल्याने बुकिंगही फुल आणि गर्दीही खूप... खूप चौकशी केल्यावर कळाल कि तिकडे आनंद विहार म्हणून अजून एक भक्त निवास स्थान आहे भक्तांसाठी खास, मंदिराच्या बाजूला असलेल्या निवासस्थानापेक्षा हे खूपच सही आहे.. उत्तम स्वच्छता आणि मनापासून करणारे काम(सेवा) कर्मचारी भक्त तसेच मुर्तीमय कलाकृती यांनी सजलेलं अस होत हे आनंद विहार... फ्रेश होऊन दर्शनास गेलो... line मध्ये आनंदाने उभे होतो, line सरकतेय सरकतेय nd संपतच नाही... बघता बघता वेटोळे घेत घेत अखेर ४ तासाने दर्शन मिळाले आम्हास ते पण २ सेकंदाचे फक्त... असो.. पण दुपारी परत आल्यावर जी ताणून दिली ती रात्रीच जाग आली.. एकूणच शेगाव च जेवण काही विशेष नवत साबुदाण्याची खिचडी सोडता.... साबुदाण्याची खिचडी (तिथल्या भाषेत उसळ) अप्रतिम होती... रात्री काहीशी फोटोग्राफी केली तसेच दुसर्या दिवशी शेगाव ला प्रसिद्ध असलेल आनंद सागर इथे गेलो, तिथल वातावरण, मूर्ति, शांतता, पक्ष्यांचे आवाज निसर्ग सर्वच अप्रतिम आहे... एकंदर या सर्व ठिकाणी काढलेले काही फोटोस...... १ झुक झुक गाडीतून जाताना इगतपुरी जवळ काढलेला फोटो... २ आनंद विहार मधे प्रवेश घेतल्यावर समोरच असलेली भली मोठी कलाकृति.... ३. ४ ५ सुन्दर भाव जपलेय्त मुर्तिकाराने.. एकदम जिवंतपना वाटतो बघून ६ ७ मनाला मस्त प्रसन्न करणारे स्वच्छंदी कमळ ८ मस्त पाउस पडून गेल्या...

आजपासून शेगावातील ‘आनंद सागर’ मधील अध्यात्मिक केंद्र भक्तांसाठी खुलं – गल्ली ते दिल्ली

राज्यातील मोठं देवस्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थांनाकडून 2001 साली तत्कालीन विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून सरकारकडून जमीन लिझवर घेऊन त्यावर अतिशय भव्य धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून ‘आनंद सागर’ या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची साडे तीनशे एकरवर उभारणी केली होती. अल्पावधीतच ‘आनंद सागर’मुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर येऊन याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटन वाढलं होतं. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानानं आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ‘आनंद सागर’मधील फक्त आध्यात्मिक केंद्र आजपासून सुरू होणार आहे. हे अध्यात्मिक केंद्र भक्तांसाठी खुलं करण्यात येत आहे. पुढील काळात टप्प्याटप्प्यानं भाविकांसाठी इतरही काही सोयी सुविधा याठीकणी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. त्यामुळे ‘आनंद सागर’ उद्यानाला भेट देण्याची संत गजानन महाराजांच्या भक्तांची उत्सुकता संपणार आहे. कारण ‘आनंद सागर’ उद्यान भाविकांसाठी खुलं होणार आहे. दरम्यान यामध्ये भक्त आणि अध्यात्मिक अनुभूती घेणाऱ्यांसाठई एक आनंदाची बातमी समेर आली आहे ती म्हणजे आज पासून ‘आनंद सागर’ उद्यानातील फक्त अध्यात्मिक केंद्र खुलं करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता हळूहळू टप्याटप्याने येत्या तीन ते चार महिन्यात हे उद्यान आणि यातील सुविधा सुरू होणार असल्याचं सागण्याच येत आहे. त्यामुळे जगभरातून येणाऱ्या पर्यटक आणि भक्तांमध्ये आनंदाचा वातावरण पाहायला मिळत आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयाद्वारे हे उद्यान खुले करावे अशी मागणी करण्यात येत आहे. शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे आन...