आषाढी वारी कोणी सुरू केली

  1. Rupali Chakankar : विटाळ म्हणून दुर्लक्षित केलेली मासिक पाळी ही स्त्रीत्वाचा तो जन्म असतो
  2. आषाढी वारी (पंढरपूर)
  3. आषाढी वारी : यंदा वारकरी विक्रमी संख्येने सहभागी होण्याची शक्यता
  4. आषाढी वारी इतिहासात अनेक वेळा मर्यादित स्वरुपात झाली आहे
  5. आषाढी एकादशी व्रत महत्त्व, पूजा विधी आणि कथा


Download: आषाढी वारी कोणी सुरू केली
Size: 21.19 MB

Rupali Chakankar : विटाळ म्हणून दुर्लक्षित केलेली मासिक पाळी ही स्त्रीत्वाचा तो जन्म असतो

या वारकयांमध्धये सहभागी होणा-या महिलांची संख्या देखील लक्षणीय असते. महिनाभर या महिला वारीमध्ये चालत असताना अनेक महिलांना यामहिन्यातून एकदा तरी मासिक पाळीला सामोरे जावे लागते. विटाळ म्हणून दुर्लक्षित केलेली मासिक पाळी ही स्त्रीत्वाचा तो जन्म असतो. सृजनशीलतेची ती जाणीव असते. मात्र याविषयावर कोणी बोलायचे नाही अशी समाज मनाची भावना असते. स्वतः वारीत सहभागी होऊन महिलांच्या अडचणी जवळून पाहिल्या आणि आयोगाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्याची संधी मिळाली असल्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग व पुणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी कालावधीमध्ये वारकरी महिलांना सुरक्षा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणारा आरोग्य वारी अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी चाकणकर बोलत होत्या. भवानी पेठेतील निवडून घ्या विठोबा मंदिर परिसरात हे अभियान राबवण्यात आले. या उपक्रमात सँनिटरी नॅपकिन वैंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निग मशीन, स्त्रीरोगतज्ञ, चेंजिंग रूम, सर्व दर्शनी भागात महिला सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक, दर दहा किलोमीटर अंतरावर विसावा कक्ष, स्तनपान मातांसाठी हिरकणी कक्ष तसेच निर्भया पथक आदी सुविधा महिलांकरिता ठेवण्यात आलेल्या आहेत. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीपुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अतिरिक्त पोलीस आयुक्त ( ग्रामीण) मिनेश घट्टे, उपायुक्त अविनाश सपकाळ, घनकचरा विभागातील उपायुक्त आशा राऊत, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हुंकारे, शाखा अभियंता सिमरन पिरजादे, डॉ.संदीप धेंडे, माजी नगरसेवक वनराज आंदेकर, विशाल धनवडे, नंदा लोणकर, रवींद्र माळवदक...

आषाढी वारी (पंढरपूर)

अनुक्रमणिका • १ आषाढी वारी म्हणजे काय? • २ माळकरी/वारकरी • ३ वारीचा इतिहास • ४ प्रकार • ५ पालखी सोहळा • ६ दिंडी योजना • ७ पालखी रथ • ८ वारीचे /पालखी सोहळ्याची वैशिष्ट्ये • ८.१ आळंदी-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक • ९ परतवारी • १० देहू-पंढरपूर पालखीचे वेळापत्रक • ११ वारी/पालखी सोहळा दरम्यानचे विविध कार्यक्रम • १२ समाजाच्या विविध स्तरातून सेवा • १३ शासकीय सुविधा • १४ शासकीय महापूजा • १५ साहित्यातील चित्रण • १६ संशोधन आणि अभ्यास • १७ वारकऱ्यांच्या संस्था आणि संघटना • १८ समाजाच्या विविध क्षेत्रात वारी • १९ वारी या विषयावरील पुस्तके • २० वारकरी कीर्तन • २१ कीर्तनकारांची यादी • २२ उल्लेखनीय वारकरी कीर्तनकार • २३ चित्रदालन • २४ वारीसदृश इतर परंपरा • २५ हे सुद्धा पहा • २६ संदर्भ • २७ बाह्य दुवे हैबतबाबा हे ज्ञानदेवांची पालखी :- हैबतबाबांनी तुकोबांची पालखी :- तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वतः तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपुराला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानची सर्वांगीण वाढही केली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा-तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत. पालखी रथ हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलांकडे असते. ही खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात. खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर, धिप्पाड अशा खिल्लार या गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते. या...

आषाढी वारी : यंदा वारकरी विक्रमी संख्येने सहभागी होण्याची शक्यता

कोरोनामुळे दोन वर्षांपासून थांबलेले तीर्थक्षेत्राच्या यात्रा, गावोगावचे अखंड हरिनाम सप्ताह पूर्ववत सुरू झाले आहे. दोन वर्षांपू्र्वी महिन्यात असलेल्या तुकाराम बीज सोहळा झाला आणि कोरोनाेचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. त्यानंतर लाॅकडाऊन लागले. परिणामी सर्व तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणारे वार्षिक सोहळे बंद झाले. मंदिरे बंद झाली. गावोगावच्या यात्रा बंद झाल्या. सारे चक्र बंद पडले. कधी नव्हे ते आतापर्यंतच्या इतिहासात आषाढी वारी मर्यादित स्वरुपात म्हणजे वीस लोकांमध्ये करण्यात आली. सारे घरात अडकून पडेल. त्या काळात वारकरी संप्रदायाकडून डोळस भक्तीची प्रचिती आली. इतक्या वर्षांची वारीची साधना दोन वर्ष घरातूनच केली. हा वारकरी संप्रदायाचा प्रगल्भ विचारच कारण ठरला. समाजावर विपरीत परिणाम करणाऱ्या गोष्टींना वारकरी संप्रदाय कधीच थारा देत नाही. कोरोनाचे संकट ओळखून वारकरी संप्रदायाने या काळात संयमी भूमिका दाखविली. ती निश्चित समाजाला, अन्य संप्रदायाला आदर्शवत होती. जसजसा कोरोनाचा संसर्ग कमी होत गेला. एक एक गोष्ट अनलाॅक होत गेली. मंदिरे खुली झाली. त्यानंतर काही प्रमाणात मंदिरांमध्ये तसेच तीर्थक्षेत्रांमध्ये सोहळे सुरू झाले. गावोगावी मंदिरांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले. सध्याच्या काळात सर्व ठिकाणी सोहळे, सप्ताह पूर्ववत झाले आहेत. धार्मिक कार्यक्रमांचे स्वरुप भव्य कोरोनामुळे दोन वर्ष घरात बसून कंटाळलेली जनता बाहेर पडत आहे. त्यामुळे सध्या होणारे कार्यक्रम, सप्ताह मोठ्या जोमात सुरू झाले आहेत. यंदा त्र्यंबकेश्वरची वारी, संत तुकाराम बिजेला दोन लाख भाविक सहभागी झाले होते. त्यानंतर पैठणची नाथ षष्टीही उत्साहात वारी झाली. त्यामुळे स्थिती पूर्ववत होते आहे. गावोगावच्या यात्रा सुरु झाल्या आहेत. त्यात अ...

आषाढी वारी इतिहासात अनेक वेळा मर्यादित स्वरुपात झाली आहे

पंढरीची ही वारी तेराव्या शतकातील संत नामदेव, संत ज्ञानेश्वरांच्या अगोदरही होत असल्याचे दाखले मिळतात. मूळचे मराठवाड्यातील असलेल्या संत नामदेवांच्या घराण्यातही अनेक पिढ्यांची पंढरीची वारी होती. तर संत ज्ञानदेवांचे आजोबा त्र्यंबकपंतही पंढरीची वारी करत होते. संत तुकोबारायांपूर्वी त्यांच्या 7 पिढ्या पंढरीची वारी करत होत्या. इतिहास अभ्यासक संजय सोनवणी सांगतात, "जेव्हा जेव्हा दुष्काळ पडले, तेव्हा तेव्हा वारीवर परिणाम झाला आहे. वारकरी हे मुख्यतः शेतकरी, पशुपालक असल्याने त्यांना दुष्काळामुळे वारीला जाता आलेले नाही. उदा. संत तुकाराम महाराजांच्याच काळात 1630मध्ये दुर्गाडीचा प्रसिद्ध दुष्काळ पडला होता. इ.स. 1296 ते 1307 या काळातही मोठा दुष्काळ वारकरी पंढरीला जाऊ शकले नसावेत." पुढे ब्रिटिशकाळातही या सामूहिक वारीमध्ये बाधा आली होती. सोनवणी सांगतात, "1942-45च्या दरम्यान पहिले महायुद्ध आणि 'चले जाव' चळवळ यामुळे ब्रिटिशांनीच सामूहिक वारीवर बंदी घातली होती. त्याच प्रमाणे प्लेगच्या साथीचाही मोठा तडाखा विशेषतः पुण्यातून जाणाऱ्या संत ज्ञानदेव, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला बसला होता. अर्थात विदर्भ, मराठवाड्यात त्यावेळी प्लेगचा प्रादुर्भाव फारसा नसल्याने त्या भागातील वारकरी पंढरपूरला वारीसाठी आले होते." संत तुकाराम महाराजांचे नववे वंशज आणि शेडगे दिंडी क्रमांक 3 चे प्रमुख जयसिंगदादा मोरे सांगतात, "1912मध्ये प्लेगच्या काळात संसर्गापासून वाचण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यावर बंदी घातली होती. 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी पालखी सोहळ्यावर बंदी घातली होती. त्या साली तानुबाई देशमुख, सदाशिव जाधव आणि रामभाऊ निकम यांनी अनुक्रमे 13 जून 1945 आणि 25 जून 1945 रोजी श्री...

आषाढी एकादशी व्रत महत्त्व, पूजा विधी आणि कथा

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकदशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तीभावे येऊन पोहचतात. याचा सोहळा अगदी डोळे दिपवून टाकणारा असतो. पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बाधणी झाली आहे. शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इ.स. 83 मध्ये जीर्णोद्धार केला. ताम्रपटांवरून इ.स. 516 मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले ग्राम असल्याचा पुरावा मिळतो. इ.स. 1239 च्या लेखावरून देवगिरीच्या यादवांनी या स्थळास भेट दिल्याचा दावा आहे. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स. 1296 मध्ये चालू झाली; तर इ.स. 1650 मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणार्‍या पालखीची प्रथा पाडली. चंद्रभागेच्या वाळवंटा (नदीकाठच्या छोटय़ाशा वाळूचे मैदान) पलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे व त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. दगडी तटबंदीमागे हे देवालय एका टेकडावर आहे. सुमारे 52 मीटर रुंद व 106 मीटर लांब अशी ही जागा असून सभोवार अरुंद ङ्खरसबंद रस्ते आहेत. पूर्वेकडे तीन, उत्तरेकड...