अण्णा भाऊ साठे भाषण

  1. अण्णाभाऊ साठे यांची माहिती
  2. अण्णा भाऊ साठे : एक विद्यापीठ (सुरेश पाटोळे)
  3. साहित्य रत्न सम्राट तुकाराम भाऊ राव साठे जयंती भाषण / jayanti
  4. मॉस्कोमध्ये आज अण्णा भाऊ साठेंच्या दोन पुतळ्यांचे अनावरण
  5. Adarsh Education : अण्णा भाऊ साठे निबंध अणि भाषण
  6. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करा!
  7. अण्णा भाऊ साठे
  8. Adarsh Education : अण्णा भाऊ साठे निबंध अणि भाषण
  9. मॉस्कोमध्ये आज अण्णा भाऊ साठेंच्या दोन पुतळ्यांचे अनावरण
  10. अण्णा भाऊ साठे : एक विद्यापीठ (सुरेश पाटोळे)


Download: अण्णा भाऊ साठे भाषण
Size: 52.7 MB

अण्णाभाऊ साठे यांची माहिती

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • अण्णा भाऊ साठे कोण होते? अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या छोट्याशा गावात झाला. त्यांचा जन्म शेतमजूर कुटुंबात झाला आणि तो गरिबीत वाढला. अनेक संकटांचा सामना करूनही त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. मात्र, आर्थिक विवंचनेमुळे त्यांना शाळा सोडावी लागली आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतात मजुरी करावी लागली. अण्णा भाऊंची साहित्य आणि लेखनाची आवड त्यांच्या किशोरवयातच प्रकट झाली जेव्हा त्यांनी विविध विषयांवरील पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगेल्स आणि महात्मा फुले यांसारख्या समाजवादी लेखक आणि विचारवंतांच्या कार्यात त्यांना विशेष रस होता. या कामांमुळे त्यांच्या विचारसरणीवर आणि जागतिक दृष्टिकोनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यांना कामगार वर्गाच्या संघर्षांबद्दल लिहिण्याची प्रेरणा मिळाली. अण्णा भाऊंची साहित्यकृती अण्णा भाऊ साठे यांची साहित्यकृती समाजातील गरीब आणि उपेक्षित घटकांबद्दलच्या त्यांच्या खोल सहानुभूतीचे प्रतिबिंब आहे. त्यांच्या कादंबर्‍या, लघुकथा आणि कविता कामगार वर्गाचे जीवन, त्यांचे संघर्ष, आकांक्षा आणि स्वप्नांच्या ज्वलंत वर्णनांनी परिपूर्ण आहेत. त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी म्हणजे “फकिरा” (द भिकारी) ही कादंबरी, ज्यामध्ये गरीब शेतकऱ्याचे जीवन चित्रण केले जाते ज्याला गरीबी आणि दुष्काळामुळे आपले गाव सोडावे लागते. ही कादंबरी महाराष्ट्रातील कृषी संकट आणि शेतकऱ्यांच्या शोषणावर प्रभावी भाष्य करणारी आहे. आणखी एक उल्लेखनीय काम म्हणजे “जेथे सागरा धरणीला” (व्हेअर द सीज हॅव हेल्ड) लघुकथांचा संग्रह, ज्यात...

अण्णा भाऊ साठे : एक विद्यापीठ (सुरेश पाटोळे)

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून गेलेला कर्तृत्वसंपन्न असा हा एक कोहिनूर हिरा आहे. ‘अण्णा भाऊ म्हणजे शाहीर; त्याच्यापुढे जाऊन लोकशाहीर, अण्णा भाऊ म्हणजे साहित्यिक, साहित्यरत्न’ अशी अण्णा भाऊंची ओळख रुजली आहे. क्‍लेशदायक बाब म्हणजे ‘अण्णा भाऊ हे दलित, मातंग साहित्यिक’ अशी ओळख समाजात रूढ आहे. त्यांना चौकटीत बांधून त्यांच्या कर्तृत्वाची सीमारेषा आखली गेली आहे. वयाची पुरती पन्नास वर्षंही न जगलेले अण्णा भाऊ, शाळेचं फक्त तोंड पाहिलेले अण्णा भाऊ, केवळ दीड दिवस शाळा शिकलेला माणूस; पण त्यांच्या साहित्यावर पीएच.डी. होणं, त्यांच्या नावे विद्यापीठांतर्गत असणाऱ्या अध्यासनप्रमुख पदासाठी पदव्युत्तर किंवा पीएच.डीधारक ही पात्रता असणं हे कितवं आश्‍चर्य म्हणावं? होय, हे आश्‍चर्यच आहे! त्यांच्या साहित्यवाचनातून अनेक लेखकांना लेखनाची योग्य दिशा मिळाल्याचं आजचे अनेक मान्यवर लेखक मान्य करतात. शाहीर आत्माराम पाटील हे ‘शाहीर’चा अर्थ सांगताना म्हणतात : ‘शाहीर हा समाजाशी आणि राष्ट्रीय जीवनाशी समरस होऊन लोकभावनांना समजून-उमजून घेत असतो. लोकांच्या शब्दांतून आणि भाषेतून तो लोकजीवनाचा इतिहास सांगत असतो. जोश आणि त्वेषपूर्ण शब्दांच्या गुंफणीतून हा लोककवी क्रांती घडवून आणण्याचं सामर्...

साहित्य रत्न सम्राट तुकाराम भाऊ राव साठे जयंती भाषण / jayanti

थोडक्यात आपण परिचय पाहूया . परिचय सर्वाना माहीत आहे पण आज कला वाचन कमी झाले असे मला वाटत आहे. अजून ही काही लोकांना हे माहीत नसेल म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जन्म : तुकाराम भाऊ राव साठे ( अण्णा भाऊ साठे) ऑगस्ट महिन्यात झाला या आहे. दिनांक ०१ व वर्ष 1920 .या दिनीसांगली जिल्हा व वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी जन्म झाला. वडिलांचे नाव : भाऊराव साठेवालुबाई आईचे नाव : वालुबाई साठे पत्नी : कोंडाबाई साठे व जयवंता साठे अपत्ये : मधुकर, शांता आणि शकुंतला शिक्षण : ते शाळा शिकलेले नाहीत , केवळ 1 1/2 दिवस ते शाळेत गेले आहेत. व शाळेतील होणाऱ्या असमान वागणूक यामुळे त्यांनी शाळा सोडून दिली. साहित्या व प्रकार :शाहीर ,कथा , कादंबरीकार साहित्य रत्न सम्राट तुकाराम भाऊ राव साठे हे बाबासाहेब ,डांगे व मार्क्स यांच्या विचाराने प्रभावित झाले होते. लेखन : एकूण कादंबरी : 35 . फकिरा या कादंबरीला उत्तम ,छान, कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वांनी फकिरा ही कादंबरी एकदा तरी वाचन करावी. फकिरा ही कादंबरी वाचण्यासाठी ही लिंक ओपन करा. : साहित्य रत्न सम्राट तुकाराम भाऊ राव साठे: साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. आज ही अनेक विद्यार्थी व अभ्यासक त्यांनी लिहिलेल्या साहित्याचाअभ्यास करताना दिसत आहेत ही बाब खूप लक्ष्य वेदी आहे. • 1 • 1 • 1 • 2 • 2 • 5 • 4 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 15 • 4 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 41 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 3 • 2 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 1 • 1 • 2 • 9 • 1 • 1 • 1 • 35 • 1 • 1 • 1...

मॉस्कोमध्ये आज अण्णा भाऊ साठेंच्या दोन पुतळ्यांचे अनावरण

येवला (नाशिक) ः साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या स्मृतींचा गंध रशियात दरवळणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील अण्णा भाऊ साठे यांच्या दोन पुतळ्यांचे सोमवारी (ता. 16) मॉस्को शहरातील रिटामार्गाटीटो ग्रंथालय आणि पुस्किन विद्यापीठात अनावरण होईल. हे पुतळे गोदाकाठच्या नाशिकमधील शिल्पकार सुधाकर लोंढे यांनी साकारले आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियात दोनदिवसीय पहिली जागतिक मातंग परिषद होत आहे. मराठीच्या साहित्य परंपरेला अनेक रचनाकार लाभले. त्यांचा यथायोग्य सन्मानही झाला. रशियन जनतेने स्वीकारलेल्या अण्णा भाऊ साठे यांचा सन्मान त्यांच्या साहित्याचाही असेल. लावण्या, शाहिरी, पोवाडा यामधील अण्णा भाऊ यांचे योगदान यानिमित्ताने सातासमुद्रापलीकडे वृद्धिंगत होत आहे. मॉस्कोमधील पुस्किन विद्यापीठात सोमवारपासून दोन दिवस जागतिक परिषद रशियात घेण्यामागील कारणांतील महत्त्वाचे कारण म्हणजे तेथील सरकारने 1961 मध्ये इंडो-रशियन सरकारने खास निमंत्रण देऊन अण्णा भाऊ साठे यांना सन्मानित केले होते. पुस्किन विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र एम. जी. डी. ग्रुपतर्फे ही परिषद होत आहे. परिषदेत भारत व इतर 23 राष्ट्रांतील मातंग समाजबांधव सहभागी होणार आहेत. पुतळा अनावरनासह साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. भारतातील 350 प्रतिनिधींचा सहभाग अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे व आमदार सुधाकर भालेराव यांनी दोन्ही पुतळ्यांच्या निर्मितीचा भार उचलला. परिषदेचे दोन वर्षांपासून नियोजन करण्यात आले. परिषदेत वरिष्ठ पोलिस अधिकारी एस. कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी दिवेकर, दिलीप कांबळे, मुंबई विद्यापीठाचे डॉ. बळिराम गायकवाड यांच्यासह भारतातील समाजबांधव असा साडेती...

Adarsh Education : अण्णा भाऊ साठे निबंध अणि भाषण

- SM--> • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • मराठी कथा शिवा बांधणे • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • pdf Download • • • • इंग्रजी अक्षरमाला • • • • • • • • • • • • • • साहित्यिक व टोपणनावे • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • अण्णा भाऊ साठे निबंध अणि भाषण – Anna Bhau sathe essay and speech in Marathi अण्णा भाऊ साठे निबंध अणि भाषण – Anna Bhau sathe essay and speech in Marathi मित्रांनो आपल्या भारत देशात आजपर्यत अनेक महापुरुष , समाजसेवक, समाजसुधारक होऊन गेले आहेत.अण्णाभाऊ साठे देखील अशाच काही थोर समाज सुधारकांपैकी एक आहे.मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक तर होतेच याचसोबत ते एक साहित्यिक, लेखक, कांदंबरीकार, देखील होते. अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी , कथा, व्यतिरीक्त पोवाडा, लावणी अशा विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे.अण्णाभाऊंचे पुर्ण नाव हे तुकाराम भाऊराव साठे असे आहे.त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणुन त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते.याचसोबत त्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवणावर चरित्रलेखन देखील केले.ज्याचे पुढे जाऊन त्यांनी रशियन भाषेमध्ये देखील रूपांतरण केले. ज्या जमातीवर ब्रिटीश राजवटीच्या काळात अपराधी म्हणुन शिक्का मारण्यात आला होता. अशा घराण्यात अण्णाभाऊंचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट रोजी सांगली जिल्हयामधील वाळवा नावाच्या तालुक्यात असलेल्या वाटेगाव ह्या छोटयाशा गावी एका आदीवासी मांग कुटुंबात झाला.अण्णाभाऊ साठे यांना आर्थिक परिस्थिति मुळे त्यांचे शालेय शिक्षण प...

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न जाहीर करा!

सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १३ ः संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी बजावलेली भूमिका आणि दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केली. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या चेंबूर येथे उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय स्मारकाला वर्षा गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, मुंबई काँग्रेसचे महासचिव संदीप शुक्ला, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष कचरू यादव, महेंद्र मुणगेकर, तानाजी सूर्यवंशी, विलास तांबे, शंकर खडतरे, नीलेश नानचे, नवीनकुमार शिलवंत, उषा कांबळे, योगेश शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.

अण्णा भाऊ साठे

तुकाराम भाऊराव साठे जन्म नाव तुकाराम भाऊराव साठे टोपणनाव अण्णा भाऊ साठे जन्म वाटेगाव, मृत्यू शिक्षण अशिक्षित राष्ट्रीयत्व धर्म हिंदू कार्यक्षेत्र लेखक, साहित्यिक भाषा मराठी साहित्य प्रकार शाहिर, कथा, कादंबरीकार चळवळ प्रसिद्ध साहित्यकृती प्रभाव वडील भाऊराव साठे आई वालुबाई साठे पत्नी कोंडाबाई साठे जयवंता साठे अपत्ये मधुकर, शांता आणि शकुंतला तुकाराम भाऊराव साठे ( अण्णा भाऊ साठे अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. वैयक्तिक जीवन अण्णा भाऊ साठेंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी राजकारण साठे पहिल्यांदा साठे यांनी त्यांनी म्हटले आहे की, "दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व लेखन साहित्य साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यामध्ये साठेंच्या मुंबई मधील शहरी पर्यावरणाने त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला. त्यांनी तो डायस्टोपियन परिवाराच्या रूपात दाखवला.. त्यांनी त्यांच्या "मुंबईची लावणी" आणि "मुंबईचा गिरणीकामगार" या दोन गाण्यांतून मुंबईला 'दुर्व्यवहारी, शोषणकारी, असमान और अन्यायपूर्ण' असे म्हटले आहे.. साठेंनी लिहिलेली पुस्तके • अकलेची गोष्ट (लोकनाट्य, १९४५) • अण्णा भाऊ साठे: प्रातिनिधिक कथा (संपादक - डाॅ. एस.एम. भोसले) • अमृत • आघात • आबी (कथासंग्रह) • आवडी (कादंबरी) • इनामदार (नाटक, १९५८) • कापऱ्या चोर (लोकनाट्य) • कृष्णाकाठच्या कथा (कथासंग्रह) • खुळंवाडा (कथासंग्रह) • गजाआड (कथासंग्रह) • गुऱ्हाळ • गुलाम (कादंबरी) • चंदन (कादंबरी) • चिखलातील कम...

Adarsh Education : अण्णा भाऊ साठे निबंध अणि भाषण

- SM--> • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • मराठी कथा शिवा बांधणे • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • pdf Download • • • • इंग्रजी अक्षरमाला • • • • • • • • • • • • • • साहित्यिक व टोपणनावे • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • अण्णा भाऊ साठे निबंध अणि भाषण – Anna Bhau sathe essay and speech in Marathi अण्णा भाऊ साठे निबंध अणि भाषण – Anna Bhau sathe essay and speech in Marathi मित्रांनो आपल्या भारत देशात आजपर्यत अनेक महापुरुष , समाजसेवक, समाजसुधारक होऊन गेले आहेत.अण्णाभाऊ साठे देखील अशाच काही थोर समाज सुधारकांपैकी एक आहे.मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक तर होतेच याचसोबत ते एक साहित्यिक, लेखक, कांदंबरीकार, देखील होते. अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी , कथा, व्यतिरीक्त पोवाडा, लावणी अशा विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन केले आहे.अण्णाभाऊंचे पुर्ण नाव हे तुकाराम भाऊराव साठे असे आहे.त्यांनी शिवाजी महाराज यांच्यावर अनेक पोवाडे रचले म्हणुन त्यांना शिवशाहीर असे देखील म्हटले जाते.याचसोबत त्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवणावर चरित्रलेखन देखील केले.ज्याचे पुढे जाऊन त्यांनी रशियन भाषेमध्ये देखील रूपांतरण केले. ज्या जमातीवर ब्रिटीश राजवटीच्या काळात अपराधी म्हणुन शिक्का मारण्यात आला होता. अशा घराण्यात अण्णाभाऊंचा जन्म झाला. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 आँगस्ट रोजी सांगली जिल्हयामधील वाळवा नावाच्या तालुक्यात असलेल्या वाटेगाव ह्या छोटयाशा गावी एका आदीवासी मांग कुटुंबात झाला.अण्णाभाऊ साठे यांना आर्थिक परिस्थिति मुळे त्यांचे शालेय शिक्षण प...

मॉस्कोमध्ये आज अण्णा भाऊ साठेंच्या दोन पुतळ्यांचे अनावरण

येवला (नाशिक) ः साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या स्मृतींचा गंध रशियात दरवळणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील अण्णा भाऊ साठे यांच्या दोन पुतळ्यांचे सोमवारी (ता. 16) मॉस्को शहरातील रिटामार्गाटीटो ग्रंथालय आणि पुस्किन विद्यापीठात अनावरण होईल. हे पुतळे गोदाकाठच्या नाशिकमधील शिल्पकार सुधाकर लोंढे यांनी साकारले आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियात दोनदिवसीय पहिली जागतिक मातंग परिषद होत आहे. मराठीच्या साहित्य परंपरेला अनेक रचनाकार लाभले. त्यांचा यथायोग्य सन्मानही झाला. रशियन जनतेने स्वीकारलेल्या अण्णा भाऊ साठे यांचा सन्मान त्यांच्या साहित्याचाही असेल. लावण्या, शाहिरी, पोवाडा यामधील अण्णा भाऊ यांचे योगदान यानिमित्ताने सातासमुद्रापलीकडे वृद्धिंगत होत आहे. मॉस्कोमधील पुस्किन विद्यापीठात सोमवारपासून दोन दिवस जागतिक परिषद रशियात घेण्यामागील कारणांतील महत्त्वाचे कारण म्हणजे तेथील सरकारने 1961 मध्ये इंडो-रशियन सरकारने खास निमंत्रण देऊन अण्णा भाऊ साठे यांना सन्मानित केले होते. पुस्किन विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र एम. जी. डी. ग्रुपतर्फे ही परिषद होत आहे. परिषदेत भारत व इतर 23 राष्ट्रांतील मातंग समाजबांधव सहभागी होणार आहेत. पुतळा अनावरनासह साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. भारतातील 350 प्रतिनिधींचा सहभाग अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे व आमदार सुधाकर भालेराव यांनी दोन्ही पुतळ्यांच्या निर्मितीचा भार उचलला. परिषदेचे दोन वर्षांपासून नियोजन करण्यात आले. परिषदेत वरिष्ठ पोलिस अधिकारी एस. कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी दिवेकर, दिलीप कांबळे, मुंबई विद्यापीठाचे डॉ. बळिराम गायकवाड यांच्यासह भारतातील समाजबांधव असा साडेती...

अण्णा भाऊ साठे : एक विद्यापीठ (सुरेश पाटोळे)

अण्णा भाऊ साठे हे कुण्या व्यक्तीचं नाव नाही, तर ते साहित्यातलं एक विद्यापीठ आहे. विद्यापीठ जसं सर्व शाखांचं असतं तसंच वाङ्‌मयातल्या सर्वच प्रकारांत आपलं नाव कोरून गेलेला कर्तृत्वसंपन्न असा हा एक कोहिनूर हिरा आहे. ‘अण्णा भाऊ म्हणजे शाहीर; त्याच्यापुढे जाऊन लोकशाहीर, अण्णा भाऊ म्हणजे साहित्यिक, साहित्यरत्न’ अशी अण्णा भाऊंची ओळख रुजली आहे. क्‍लेशदायक बाब म्हणजे ‘अण्णा भाऊ हे दलित, मातंग साहित्यिक’ अशी ओळख समाजात रूढ आहे. त्यांना चौकटीत बांधून त्यांच्या कर्तृत्वाची सीमारेषा आखली गेली आहे. वयाची पुरती पन्नास वर्षंही न जगलेले अण्णा भाऊ, शाळेचं फक्त तोंड पाहिलेले अण्णा भाऊ, केवळ दीड दिवस शाळा शिकलेला माणूस; पण त्यांच्या साहित्यावर पीएच.डी. होणं, त्यांच्या नावे विद्यापीठांतर्गत असणाऱ्या अध्यासनप्रमुख पदासाठी पदव्युत्तर किंवा पीएच.डीधारक ही पात्रता असणं हे कितवं आश्‍चर्य म्हणावं? होय, हे आश्‍चर्यच आहे! त्यांच्या साहित्यवाचनातून अनेक लेखकांना लेखनाची योग्य दिशा मिळाल्याचं आजचे अनेक मान्यवर लेखक मान्य करतात. शाहीर आत्माराम पाटील हे ‘शाहीर’चा अर्थ सांगताना म्हणतात : ‘शाहीर हा समाजाशी आणि राष्ट्रीय जीवनाशी समरस होऊन लोकभावनांना समजून-उमजून घेत असतो. लोकांच्या शब्दांतून आणि भाषेतून तो लोकजीवनाचा इतिहास सांगत असतो. जोश आणि त्वेषपूर्ण शब्दांच्या गुंफणीतून हा लोककवी क्रांती घडवून आणण्याचं सामर्थ्य बाळगतो.’ हे भाष्य अण्णा भाऊंच्या संदर्भात तंतोतंत जुळतं. काव्य या वाङ्‌मयप्रकारात अण्णा भाऊंनी लावणी, पोवाडा, गण, कटाव, निसर्गगीतं, स्फूर्तिगीतं, शेतकरीगीतं, गौरवगीतं, प्रहार/घावगीतं, व्यथा-शल्यगीतं, भावगीतं, व्यक्तिगत गीतं, गौळण, कामगारगीतं असे असंख्य प्रकार हाताळले. त्यातून त्यांनी हिंसाचार, अत...