औरंगाबाद शहर माहिती

  1. औरंगाबाद शहर
  2. 'औरंगाबाद शहर हे औरंगाबादच!' राज्य सरकारच्या निर्णयानंतर इम्तियाज जलील यांनी मांडली भूमिका
  3. औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती
  4. Aurangabad district
  5. औरंगाबाद जिल्ह्याबद्दल माहिती Aurangabad district information in Marathi
  6. औरंगाबाद
  7. औरंगाबाद जिल्ह्याबद्दल माहिती Aurangabad district information in Marathi
  8. औरंगाबाद
  9. 'औरंगाबाद शहर हे औरंगाबादच!' राज्य सरकारच्या निर्णयानंतर इम्तियाज जलील यांनी मांडली भूमिका
  10. औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती


Download: औरंगाबाद शहर माहिती
Size: 61.50 MB

औरंगाबाद शहर

भारताची ऐतिहासिक राजधानी यांचा वारसा हा औरंगाबाद या शहराला मिळालेला आहे. औरंगाबाद शहर(Aurangabad Information In Marathi) महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आहे. औरंगाबाद शहरा विषयी काही मनोरंजक तथ्य पाहूया. 1610 साला नंतर मलिक अंबर यांनी मुलांच्या आक्रमणापासून बचाव करते. वेळी राजधानी दौलताबाद हलवून खडकी येथे स्थानांतरित केले. औरंगाबाद शहराला वेगळे रूप दिले खडकी गाव ते औरंगाबाद शहर असा प्रवास सुरू झाला. कान्हेरी येथे सातवाहन लेण्यांमध्ये असलेल्या शिलालेखात राजतडांगचा स्पष्ट उल्लेख आढळतो. राजत डाग म्हणजे राजाने निर्माण केलेले सरोवर होय. प्रतिष्ठान ते श्रावस्ती या सार्थवाह पथावरील राजतडाग हा महत्वाचा थांबा होता. औरंगाबाद येथील आलेला हर्सूल तलाव म्हणजेच सातवाहनांनी निर्माण केलेले राजतडाग होय. असे औरंगाबाद येथील उत्खननात सापडलेल्या लेण्यांवरून वाटते. मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळात शहराचा विस्तार झाला. 1636 साली या प्रांताचा सुभेदार औरंगजेब होता. नक्की वाचा – 1689 मध्ये मुघल साम्राज्याचा सम्राट म्हणून खडकी येथे औरंगजेब परतला. 1707 मध्ये आपल्या मृत्यूपर्यंत इथेच राहिला. औरंगाबाद जन्मस्थान आदरणीय हे शहर मुघल साम्राज्याची राजधानी बनले. औरंगजेबाने पुन्हा खडकी शहर वसवले व तिला दखन सुभ्याची राजधानी म्हणून विकसित केले. आणि या शहराचे नाव औरंगाबाद असे ठेवले व हे नाव आजही प्रचलित आहे. See also गणपतीपुळे - Ganpatipule In Marathi 2021 शहराच्या तटबंदीला लागून 13 दरवाजे बांधले गेले. याव्यतिरिक्त अनेक दरवाजे शहरामध्ये आहेत. औरंगजेबाच्या काळातील शहर विद्वान पुरुषांचे व कुलीन कारागिरांचे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमासाठीचे केंद्रबिंदू बनले होते. संवाद साधण्यासाठी औरंगाबाद (Aurangabad Information In ...

'औरंगाबाद शहर हे औरंगाबादच!' राज्य सरकारच्या निर्णयानंतर इम्तियाज जलील यांनी मांडली भूमिका

शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. एकीकडे सरकार संकटात आलेले असताना राज्य मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या धाराशीव नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र औरंगाबाद शहराच्या नामकरणाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. अन्य मार्गांचा वापर करु, असे खासदार जलील म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नागरिकांसोबत गद्दारी केली आहे, असा आरोपही जलील यांनी केला. यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले… “उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी हेही वाचा >>> तसेच, “मी औरंगाबाद तसेच उस्मानाबादच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करतो. सर्व रस्ते बंद झाले आहेत, असे नाही. आम्ही दुसऱ्या मार्गांचा अवलंब करू. काँग्रसे आणि राष्ट्रवादीने नेहमी खुर्ची वाचण्याचा खेळ केला. मला माहिती मिळाली आहे की काँग्रेसचे दोन मंत्री मंत्रिमंडळाची बैठक सोडून आले. त्यांनी राजीमाना द्यावा. नाटक करुन जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करु नये. कितीही नावे बदलली तरी औरंगाबादच्या जनतेसाठी औरंगाबाद शहर हे औरंगाबादच असेल,” असेदेखील जलील म्हणाले. हेही वाचा >>> तसेच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनीदेखील औरंगाबाद आणि

औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती

औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Aurangabad Information in Marathi या शहराचे मुळ नाव खडकी असे होते, पुर्वी अहमदनगरचे ’शहा मुर्तजा निजाम’ चे प्रधानमंत्री ’मलिक अंबर’ यांनी या खडकी ला आपली राजधानी बनवले दशकभरात खडकी लोकसंख्येच्या दृष्टीने आकर्षक शहर बनले. मलीक अंबर च्या मृत्युपश्चात त्यांच्या उत्तराधिकारी असलेल्या फतेह खान ने खडकी चे नाव बदलुन फतेहनगर केले पण त्यानंतर काही काळातच हा भाग मोगलांच्या ताब्यात चालला गेला त्यानंतर 1653 मधे औरंगजेबांना दुस.यांदा दख्खन चे व्हाईसरॉय म्हणुन नियुक्त केले गेले तेव्हा औरंगजेबांनी फतेहनगर ला आपली राजधानी बनवले आणि त्याचे नाव बदलुन ’औरंगाबाद’ केले. औरंगाबाद जिल्हयाच्या पश्चिम दिशेला नाशिक उत्तरेला जळगांव पुर्वेकडे जालना आणि दक्षिणेकडे अहमदनगर जिल्हा आहे. हा मराठवाडयातील एक महत्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद जिल्हयातील तालुके – Aurangabad Taluka List या जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत • औरंगाबाद • सिल्लोड • गंगापुर • पैठण • कन्नड • वैजापुर • फुलंब्री • खुलताबाद • सोयेगांव औरंगाबाद जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Aurangabad Zilla Chi Mahiti • लोकसंख्या (Aurangabad Population) 37,01,282 • क्षेत्रफळ 10,100 वर्ग कि.मी. • साक्षरता 15% • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 924 • राष्ट्रीय महामार्ग 211 या जिल्हयातुन गेला आहे. • औरंगाबाद जिल्हयातील मुख्य नदी ’गोदावरी’ ही आहे. • सर्वात मोठे धरण नाथसागर असुन हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले विशाल जलाशय आहे, नाशिक ला पाऊस पडल्यास औरंगाबाद करांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघतो. • जिल्हयात बजाज ऑटो लिमीटेड, व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीज, स्कोडा ऑटो, सीमेंस लिमीटेड, क्रोम्पटन ग्रीव्हज लिमी...

Aurangabad district

Aurangabad district – ऑरिक सिटीमुळे औरंगाबाद देशातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक शहर Aurangabad district – निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत औरंगाबाद, दि.12, ( विमाका ) :- आगामी काळात औरंगाबाद शहराचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे व हे शहर औद्योगिकदृष्ट्या देशातील सर्वोत्कृष्ट विकसित म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी व्यक्त् केला. औरंगाबाद देशातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक शहर शेंद्रा येथील ऑरिक सिटीच्या सभागृहात आज आणि दिघी पोर्ट औदयोगिक क्षेत्र विकासाचा श्री.कांत यांनी सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला डिएमआयसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनंबलगन, ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक अमगोथू श्रीरंगानायक, सहसंचालक जितेंद्र काकुस्ते, आदी उपस्थित होते. श्री. कांत म्हणाले की, ऑरिक सिटीमध्ये उदयोगांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे आगामी काळात या ठिकाणी मोठया प्रमाणात उदयोगांची भर पडणार आहे. त्यामुळे औरंगाबाद व परिसरातील औद्योगिक क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल. याशिवाय नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गामुळे विकासाला अधिक चालना मिळेल. औरंगाबाद देशातील सर्वोत्कृष्ट औद्योगिक शहर जेणेकरुन उदयोगांच्या विकासाबरोबर येथील पर्यटनालाही चालना मिळेल. तसेच औरंगाबाद शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे औद्योगिक वसाहत केंद्र होण्यास नक्कीच मदत होणार आहे. या विकासात्मक बदलासाठी निती आयोग निश्चितच सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. शेंद्रा औद्योगिक क्षेत्राच्या विकासामध्ये शेंद्रा परिसरातील ऑरिक सिटीची इमारत ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच मुलभूत सुविधांच्या विकासाचा जागतिक दर्जाचा उत्तम नमुना आहे या इमारतीकरता अत्याधुनिक स...

औरंगाबाद जिल्ह्याबद्दल माहिती Aurangabad district information in Marathi

औरंगाबाद हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. या औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. जग प्रसिद्ध असणारी अजिंठा व वेरूळ लेणी औरंगाबाद शहराचे वैशिष्ट्य आहेत . याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बीबी का मकबरा व दौलताबादचा किल्ला देखील याच जिल्ह्यात आहे . औरंगाबाद हा असा जिल्हा आहे की ज्यामध्ये एकाच जिल्ह्यात दोन ऐतिहासिक वारसा आहे ते म्हणजे अजिंठा वेरूळ लेणी . औरंगाबाद जिल्ह्याबद्दल माहिती – Aurangabad district information in Marathi औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास (History of Aurangabad ) औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद या ठिकाणी मुहम्मद तुघलकाने आपली राजधानी वसवली होती (या मुळे औरंगाबाद हे एकेकाळी भारताची राजधानी होती असे म्हणण्यास हरकत नाही) आणि औरंगजेबाचे वास्तव्य औरंगाबाद या ठिकाणी अधिक काळ होते . औरंगाबाद जिल्ह्याचे महाराष्ट्रातील नकाशावरील स्थान औरंगाबाद जिल्ह्याचे ठिकाण औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्याचा विभाग औरंगाबाद विभाग औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके १ गंगापुर २ औरंगाबाद ३ वैजापूर ४ सिल्लोड ५ खुलताबाद ६ कन्नड़ ७ फुलंब्री ८ पैठण ९ सोयगांव औरंगाबाद जिल्ह्याच्या भौगोलिक सीमा पश्चिमेस : – नाशिक,उत्तरेस:- जळगाव,पूर्वेस :- जालना आणिदक्षिणेस : – अहमदनगर जिल्ह्यांची सीमा आहे. औरंगाबाद शहर हे औरंगाबाद जिल्ह्याचे मुख्यालय व मुख्य शहरे देखील आहे . औरंगाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,११० चौरस किमी औरंगाबाद जिल्ह्यातील पाऊस ७३४ मिलीमीटर औरंगाबाद जिल्ह्यातील नद्या तापी, गोदावरी, पूर्णा. औरंगाबाद जिल्ह्यातील लोकसंख्या २८,९७,०१३ औरंगाबाद जिल्ह्यातील साक्षरता ६१.१५ औरंगाबाद जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे औरंगाबाद जिल्ह्यातील मुख्य ...

औरंगाबाद

• Afrikaans • अंगिका • العربية • مصرى • Azərbaycanca • Беларуская • भोजपुरी • বাংলা • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Català • Cebuano • Čeština • Deutsch • English • Esperanto • Español • فارسی • Suomi • Français • Galego • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • ગુજરાતી • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Magyar • Հայերեն • Արեւմտահայերէն • Bahasa Indonesia • Italiano • 日本語 • ქართული • 한국어 • Кыргызча • Ladin • Lietuvių • मैथिली • മലയാളം • Bahasa Melayu • नेपाली • Nederlands • Norsk bokmål • Occitan • ଓଡ଼ିଆ • Ирон • ਪੰਜਾਬੀ • Kapampangan • Polski • پنجابی • Português • Română • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Scots • Simple English • Српски / srpski • Svenska • Kiswahili • தமிழ் • తెలుగు • Тоҷикӣ • ไทย • Татарча / tatarça • Українська • اردو • Winaray • 吴语 • მარგალური • 中文 • Bân-lâm-gú • • • १३८.५चौ.किमी जवळचे शहर अहमदनगर, जालना • १६,५०,००० ( • ११,९१३/किमी २ महापौर नंदकुमार घोडेले महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत पोलीस आयुक्त मनोज लोहिया कोड • • • • 431001 • +०२४० • MH-20 संकेतस्थळ: औरंगाबाद (अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर; पूर्वीचे नाव खडकी ) हे नामांतर या शहराला औरंगाबाद हे नाव खडकी होते [ संदर्भ हवा ]. औरंगाबाद विभाग, जिल्हा, शहर, व तालुकयाच 'छत्रपती संभाजीनगर' असे नामंतरा विषयी सर्वोच्च न्यायालयाने जून 2023 पर्यन्त स्थगिती दिली आहे इतिहास पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी, तसेच दौलताबाद किंवा औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास खडकी हे आजचे छत्रपती संभाजीनगर मानले जाते आहे. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गाव...

औरंगाबाद जिल्ह्याबद्दल माहिती Aurangabad district information in Marathi

औरंगाबाद हा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. या औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. जग प्रसिद्ध असणारी अजिंठा व वेरूळ लेणी औरंगाबाद शहराचे वैशिष्ट्य आहेत . याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बीबी का मकबरा व दौलताबादचा किल्ला देखील याच जिल्ह्यात आहे . औरंगाबाद हा असा जिल्हा आहे की ज्यामध्ये एकाच जिल्ह्यात दोन ऐतिहासिक वारसा आहे ते म्हणजे अजिंठा वेरूळ लेणी . औरंगाबाद जिल्ह्याबद्दल माहिती – Aurangabad district information in Marathi औरंगाबाद जिल्ह्याचा इतिहास (History of Aurangabad ) औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद या ठिकाणी मुहम्मद तुघलकाने आपली राजधानी वसवली होती (या मुळे औरंगाबाद हे एकेकाळी भारताची राजधानी होती असे म्हणण्यास हरकत नाही) आणि औरंगजेबाचे वास्तव्य औरंगाबाद या ठिकाणी अधिक काळ होते . औरंगाबाद जिल्ह्याचे महाराष्ट्रातील नकाशावरील स्थान औरंगाबाद जिल्ह्याचे ठिकाण औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्याचा विभाग औरंगाबाद विभाग औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके १ गंगापुर २ औरंगाबाद ३ वैजापूर ४ सिल्लोड ५ खुलताबाद ६ कन्नड़ ७ फुलंब्री ८ पैठण ९ सोयगांव औरंगाबाद जिल्ह्याच्या भौगोलिक सीमा पश्चिमेस : – नाशिक,उत्तरेस:- जळगाव,पूर्वेस :- जालना आणिदक्षिणेस : – अहमदनगर जिल्ह्यांची सीमा आहे. औरंगाबाद शहर हे औरंगाबाद जिल्ह्याचे मुख्यालय व मुख्य शहरे देखील आहे . औरंगाबाद जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,११० चौरस किमी औरंगाबाद जिल्ह्यातील पाऊस ७३४ मिलीमीटर औरंगाबाद जिल्ह्यातील नद्या तापी, गोदावरी, पूर्णा. औरंगाबाद जिल्ह्यातील लोकसंख्या २८,९७,०१३ औरंगाबाद जिल्ह्यातील साक्षरता ६१.१५ औरंगाबाद जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे औरंगाबाद जिल्ह्यातील मुख्य ...

औरंगाबाद

• Afrikaans • अंगिका • العربية • مصرى • Azərbaycanca • Беларуская • भोजपुरी • বাংলা • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Català • Cebuano • Čeština • Deutsch • English • Esperanto • Español • فارسی • Suomi • Français • Galego • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • ગુજરાતી • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Magyar • Հայերեն • Արեւմտահայերէն • Bahasa Indonesia • Italiano • 日本語 • ქართული • 한국어 • Кыргызча • Ladin • Lietuvių • मैथिली • മലയാളം • Bahasa Melayu • नेपाली • Nederlands • Norsk bokmål • Occitan • ଓଡ଼ିଆ • Ирон • ਪੰਜਾਬੀ • Kapampangan • Polski • پنجابی • Português • Română • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Scots • Simple English • Српски / srpski • Svenska • Kiswahili • தமிழ் • తెలుగు • Тоҷикӣ • ไทย • Татарча / tatarça • Українська • اردو • Winaray • 吴语 • მარგალური • 中文 • Bân-lâm-gú • • • १३८.५चौ.किमी जवळचे शहर अहमदनगर, जालना • १६,५०,००० ( • ११,९१३/किमी २ महापौर नंदकुमार घोडेले महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत पोलीस आयुक्त मनोज लोहिया कोड • • • • 431001 • +०२४० • MH-20 संकेतस्थळ: औरंगाबाद (अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर; पूर्वीचे नाव खडकी ) हे नामांतर या शहराला औरंगाबाद हे नाव खडकी होते [ संदर्भ हवा ]. औरंगाबाद विभाग, जिल्हा, शहर, व तालुकयाच 'छत्रपती संभाजीनगर' असे नामंतरा विषयी सर्वोच्च न्यायालयाने जून 2023 पर्यन्त स्थगिती दिली आहे इतिहास पैठण ही सातवाहन राजघराण्याची शाही राजधानी, तसेच दौलताबाद किंवा औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे, त्याचा इतिहास खडकी हे आजचे छत्रपती संभाजीनगर मानले जाते आहे. सातव्या शतकात या गावाच्या उत्तरेस बुद्धलेणी व विहार खोदण्यात आले. नंतरच्या शतकामध्ये या गाव...

'औरंगाबाद शहर हे औरंगाबादच!' राज्य सरकारच्या निर्णयानंतर इम्तियाज जलील यांनी मांडली भूमिका

शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. एकीकडे सरकार संकटात आलेले असताना राज्य मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या धाराशीव नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र औरंगाबाद शहराच्या नामकरणाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. अन्य मार्गांचा वापर करु, असे खासदार जलील म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नागरिकांसोबत गद्दारी केली आहे, असा आरोपही जलील यांनी केला. यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले… “उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी हेही वाचा >>> तसेच, “मी औरंगाबाद तसेच उस्मानाबादच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करतो. सर्व रस्ते बंद झाले आहेत, असे नाही. आम्ही दुसऱ्या मार्गांचा अवलंब करू. काँग्रसे आणि राष्ट्रवादीने नेहमी खुर्ची वाचण्याचा खेळ केला. मला माहिती मिळाली आहे की काँग्रेसचे दोन मंत्री मंत्रिमंडळाची बैठक सोडून आले. त्यांनी राजीमाना द्यावा. नाटक करुन जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करु नये. कितीही नावे बदलली तरी औरंगाबादच्या जनतेसाठी औरंगाबाद शहर हे औरंगाबादच असेल,” असेदेखील जलील म्हणाले. हेही वाचा >>> तसेच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनीदेखील औरंगाबाद आणि

औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती

औरंगाबाद जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Aurangabad Information in Marathi या शहराचे मुळ नाव खडकी असे होते, पुर्वी अहमदनगरचे ’शहा मुर्तजा निजाम’ चे प्रधानमंत्री ’मलिक अंबर’ यांनी या खडकी ला आपली राजधानी बनवले दशकभरात खडकी लोकसंख्येच्या दृष्टीने आकर्षक शहर बनले. मलीक अंबर च्या मृत्युपश्चात त्यांच्या उत्तराधिकारी असलेल्या फतेह खान ने खडकी चे नाव बदलुन फतेहनगर केले पण त्यानंतर काही काळातच हा भाग मोगलांच्या ताब्यात चालला गेला त्यानंतर 1653 मधे औरंगजेबांना दुस.यांदा दख्खन चे व्हाईसरॉय म्हणुन नियुक्त केले गेले तेव्हा औरंगजेबांनी फतेहनगर ला आपली राजधानी बनवले आणि त्याचे नाव बदलुन ’औरंगाबाद’ केले. औरंगाबाद जिल्हयाच्या पश्चिम दिशेला नाशिक उत्तरेला जळगांव पुर्वेकडे जालना आणि दक्षिणेकडे अहमदनगर जिल्हा आहे. हा मराठवाडयातील एक महत्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद जिल्हयातील तालुके – Aurangabad Taluka List या जिल्हयात एकुण 9 तालुके आहेत • औरंगाबाद • सिल्लोड • गंगापुर • पैठण • कन्नड • वैजापुर • फुलंब्री • खुलताबाद • सोयेगांव औरंगाबाद जिल्हयाविषयी उपयुक्त आणि वैशिष्टयपुर्ण माहिती – Aurangabad Zilla Chi Mahiti • लोकसंख्या (Aurangabad Population) 37,01,282 • क्षेत्रफळ 10,100 वर्ग कि.मी. • साक्षरता 15% • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 924 • राष्ट्रीय महामार्ग 211 या जिल्हयातुन गेला आहे. • औरंगाबाद जिल्हयातील मुख्य नदी ’गोदावरी’ ही आहे. • सर्वात मोठे धरण नाथसागर असुन हे गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले विशाल जलाशय आहे, नाशिक ला पाऊस पडल्यास औरंगाबाद करांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघतो. • जिल्हयात बजाज ऑटो लिमीटेड, व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीज, स्कोडा ऑटो, सीमेंस लिमीटेड, क्रोम्पटन ग्रीव्हज लिमी...