भरती ओहोटी म्हणजे काय

  1. आर्द्रता माहिती मराठी
  2. भरती ओहोटी म्हणजे काय ? (What is Tidal Tide?) — मराठी नोकरी । Marathi Naukri । marathinokari.in
  3. ओहोटी
  4. भरती आणि आहोटी म्हणजे नेमकं काय?
  5. भरती ओहोटी स्वाध्याय इयत्ता सातवी भूगोल धडा तिसरा Bharati ohoti swadhyay std 7th geography solution


Download: भरती ओहोटी म्हणजे काय
Size: 26.70 MB

भरती

भरती-ओहोटी भरती आणि ओहोटी या चंद्र व सूर्यामुळे येतात हे सर्वांना माहित आहे.पण नेमके हे कसे घडते? सूर्याचे पृथ्वीवर असणारे गुरुत्वीय बळ चंद्रापेक्षा सुमारे 200 पट जास्त आहे. तरीसुद्धा भरती येण्यास चंद्रच जास्त कारणीभूत ठरतो.हे असे का? या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लिहिलेला हा लेख. एकदा रवी आणि चंदू शहराबाहेर भटकायला गेलेत.रस्त्यात त्यांना एक मोठा दगड दिसला.त्यांनी विचार केला की याला बाजूला करूया .पण त्यांनी एकमेकांत स्पर्धा लावली की कोण तो हलवण्यात यशस्वी होतो ते बघूया! त्यांच्याकडे एक चांगली दोरी होती.त्यांनी ती दगडाला बांधली.पहिल्यांदा रवीने प्रयत्न केला. तो चंदूपेक्षा जास्त ताकदवान होता.रवी खेचू लागला ,त्याने दोरी ताणून धरली,पण पूर्ण ताकद लावूनसुद्धा दगड अगदी थोडासा हलला. मग चंदूने प्रयत्न केला. त्याने एक युक्ती केली.तो थोडावेळ ताणायचा आणि मध्येच दोरी ढिली सोडून पुन्हा ताणून हिसका द्यायचा. त्यामुळे दगड हलू लागला.अखेर चंदूचे हिसका तंत्र यशस्वी झाले व दगड बाजूला झाला. चंदूची ताकद रवीपेक्षा थोडी कमी होती,पण तरीही तो यशस्वी ठरला! तो दगड म्हणजे आपली पृथ्वी! आणि चंदू व रवी म्हणजे आपले चंद्र व सूर्य!! आपल्या पृथ्वीवर भरती-ओहोटी का येते याचे उत्तर चंद्र व सूर्य हे या अनेकांना माहित असेल.मात्र नेमके काय घडते ते आपण बघू. भरती-ओहोटी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे गुरुत्वीय बलातील पडणारा फरक!! चंद्र, सूर्य ,पृथ्वी या सर्वांवर गुरुत्वीय बल काम करत असते.न्यूटनने त्याचे गणितीय सूत्र मांडले व ते बल त्या दोन वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात( Inverse square Law) असते हे सिद्ध केले. सूर्य व चंद्र या दोघांमुळे पृथ्वीवर गुरुत्वीय बलाचा प्रभाव पडत असतो.सूर्याचा त्याच्या आकारमाना...

आर्द्रता माहिती मराठी

• 1 आर्द्रता म्हणजे काय (Humidity information in marathi) • 2 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) • 2.1 सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय (What is relative humidity in marathi) • 2.2 सापेक्ष आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? • 2.3 सापेक्ष आर्द्रता व्याख्या • 2.4 साठवणुकीच्या धान्यात किती टक्के आर्द्रता असल्यास कीड लागत नाही? • 2.5 हवेत अधिक आर्द्रता आणि तापमान असेल तर त्यास……………असे म्हणतात. • 2.6 हवेतील आर्द्रता मोजण्याचे साधन • 2.7 निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय (What is absolute humidity in Marathi) • 2.8 वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हटले जाते? • 2.9 हवेतील बाष्पाचे जलबिंदू रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात • 2.10 हवेतील आर्द्रता कोणत्या ऋतूत जास्त असते? • 2.11 आर्द्रता व ढग फरक स्पष्ट करा. • 2.12 निरपेक्ष आर्द्रता कशी काढली जाते? • 2.13 कृष्ण प्रवाहांची निर्मिती कोणत्या प्रदेशात होते? • 2.14 सागरी प्रवाह म्हणजे काय? • 2.15 उष्ण प्रवाहांची निर्मिती कोणत्या प्रदेशात होते? • 2.16 भूकवचाचे दोन भाग कोणते त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय? • 2.17 ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत? • 2.18 भरती ओहोटी म्हणजे काय? • 2.19 वाळवंटी प्रदेशात कोणती आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते? • 2.20 उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात कशाची निर्मिती होते? • 3 सारांश (Summary) आर्द्रता म्हणजे काय (Humidity information in marathi) हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात. हे हवेतील बाष्प तापमानावर अवलंबून असते व बाष्प पुरवठा करणाऱ्या जलाशयाच्या स्थान, विस्तारावर वायुभावर अवलंबून असते.या उष्ण व ...

भरती ओहोटी म्हणजे काय ? (What is Tidal Tide?) — मराठी नोकरी । Marathi Naukri । marathinokari.in

भरती-ओहोटी: नैसर्गिक घटना समजून घेणे समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील ओहोटी आणि प्रवाहाने शतकानुशतके लोकांना मोहित केले आहे. आपल्यापैकी बर्‍याच जणांनी समुद्राच्या भरती-ओहोटी उगवताना पाहिल्या असतील, पण या नैसर्गिक घटना कशामुळे घडतात हे काहींना माहीत असेल. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही समुद्राची भरतीओहोटी, ती काय आहे, ती कशी कार्य करते आणि त्याचा आपल्या ग्रहावर काय परिणाम होतो याचे अन्वेषण करू. भरतीओहोटी म्हणजे काय? भरती-ओहोटी म्हणजे पृथ्वीच्या महासागरांवर चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या ओढामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ आणि घट. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचे बल हे भरतीचे प्राथमिक कारण आहे, कारण ते सूर्यापेक्षा पृथ्वीच्या खूप जवळ आहे. तथापि, सूर्याचे गुरुत्वाकर्षण खेचणे देखील भरतीला कारणीभूत ठरते, जरी कमी प्रमाणात. चंद्र आणि पृथ्वीचे पाणी यांच्यातील गुरुत्वाकर्षणामुळे भरती-ओहोटी येते. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीचे पाणी आपल्या दिशेने खेचते, पृथ्वीच्या बाजूला चंद्राच्या दिशेने एक फुगवटा तयार करते. त्याच वेळी, पृथ्वीच्या उलट बाजूस आणखी एक फुगवटा आहे. हे फुगवटा उंच भरती निर्माण करतात. दोन फुग्यांच्या मधोमध असे क्षेत्र आहेत जेथे पाणी जमिनीपासून दूर खेचले जाते, ज्यामुळे कमी भरती निर्माण होतात. भरती-ओहोटी कशी कार्य करते? भरती-ओहोटी ही 24-तास आणि 50-मिनिटांची प्रक्रिया आहे, ज्याचा अर्थ असा आहे की दिवसातून दोनदा जास्त भरती आणि कमी भरती येतात. भरतीची अचूक वेळ आणि उंची चंद्राचा टप्पा, स्थान आणि किनारपट्टीचा आकार यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. भरतीची उंची निश्चित करण्यात चंद्राचा टप्पा महत्त्वाची भूमिका बजावतो. पौर्णिमा किंवा अमावस्येदरम्यान, चंद्राचे गुरुत्वाकर्षण अधिक ...

ओहोटी

चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावास्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमीजास्त असते. तरीही साधारणत: तिथीच्या आकड्याला ०.८ ने गुणिले की भरतीची ’अंदाजे स्थानिक घड्याळी वेळ’ मिळते. उदा : पौर्णिमा म्हणजे १५वी तिथी. १५ X ०.८ = १२. म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी अंदाजे दुपारी आणि रात्री बाराला भरतीची सर्वोच्च पातळी असते. अमावास्येचा आकडा ३०. म्हणून ३० X ०.८ = २४. म्हणजे रात्रीचे बारा. अमावास्येला रात्री आणि दुपारी १२ वाजता भरतीची सर्वाधिक पातळी असते. भरतीच्या अत्युच्च पातळीस समा तर ओहोटीच्या किमान पातळीस निखार म्हणतात. समा गाठल्यानंतर पाण्याची पातळी निखाराच्या वेळेपर्यंत हळूहळू कमी होते. उच्च पातळीवरून किमान पातळीपर्यंत उतरत जाणाऱ्या समुद्राच्या हालचालीस ओहोटी म्हणतात. निखाराच्या वेळेपासून समुद्राचे पाणी हळूहळू वाढू लागते किमान पातळीपासून उच्च पातळीपर्यंत जाणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या हालचालीस भरती असे म्हणतात. Also see " भरती व ओहोटी" on Wikipedia

भरती आणि आहोटी म्हणजे नेमकं काय?

चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी मारण्यासाठी साधारण २४ तास (२३ तास ५६ मिनिटे ४ सेकंद) लागतात. भरती-ओहोटीचे गणित : - भरती-ओहोटीचा आणि त्यांच्या वेळांचा संबंध यांच्याशी खरे तर सामान्यांना फारसे देणेघेणे असायचे कारण नाही. अनेक वर्षे भरती-ओहोटीची माहिती समुद्राशी संबंधित व्यापार, व्यवसाय, संशोधन करणाऱ्यांपुरतीच मर्यादित होती. पण २६ जुलच्या महापुरानंतर ज्या अनेक गोष्टी बदलल्या त्यात या भरती-ओहोटीबद्दलच्या जागरूकतेचा समावेश आहे. मोठा पाऊस आणि भरतीच्या वेळा यांचा मुंबईकरांनी धसका घेतला आणि जून महिन्याच्या सुरुवातीला पुढील चार महिन्यांच्या भरतीच्या वेळा इमानेइतबारे जाहीर होऊ लागल्या. पण या भरतीच्या वेळा म्हणजे काय आणि त्या कोण, कशा ठरवते ते समजले की त्याभोवतीचे गरसमजही दूर होतात. सकाळी पाऊस सुरू झाला की आज अमुक अमुक वेळेला समुद्राला मोठी भरती असून त्या वेळी तमुक उंचीच्या लाटा उसळतील असे बिनदिक्कत सांगितले जाते आणि ते चुकीचे असते. लाटांच्या उंचीवर भरती मोजली जात नाही. इथे पुन्हा एकदा आपल्या शाळेतल्या पुस्तकातील विज्ञान-भूगोलाचा संबंध येतो. चंद्राच्या स्थितीनुसार भरतीच्या वेळा ठरतात. चंद्र पृथ्वीच्या ज्या भागासमोर असतो तेथे समुद्राचे पाणी चंद्राच्या दिशेने खेचले जाते व भरती येते. पृथ्वीच्या अगदी उलट बाजूला त्या वेळी प्रतिआकर्षणामुळे भरती सुरू होते. या दोन्ही बाजूला पाणी खेचले गेल्याने साहजिकच पृथ्वीच्या मधल्या भागात ओहोटी लागते. चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी मारण्यासाठी साधारण २४ तास (२३ तास ५६ मिनिटे ४ सेकंद) लागतात. त्यामुळे भरतीनंतर सहा तासांनी ओहोटी व पुन्हा भरती असे चक्र सुरू राहते. प्रत्येक दिवशी दोन वेळा भरती व दोन वेळा ओहोटी असते. भरतीची पातळी कमी अधिक होण्यामागे सूर्य कारणीभूत ठ...

भरती ओहोटी स्वाध्याय इयत्ता सातवी भूगोल धडा तिसरा Bharati ohoti swadhyay std 7th geography solution

प्रश्न १. जोड्या लावून साखळी बनवा. उत्तर (१) लाटा-वारा- भूकंप व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळेही होतात. (२) केंद्रोत्सारी प्रेरणा - पृथ्वीचे परिवलन-वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. (३) गुरुत्वीय बल - चंद्र, सूर्य व पृथ्वी - पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते. (४) उधाणाची भरती - अमावास्या - सर्वांत मोठी भरती त्या दिवशी असते. (५) भांगाची भरती-अष्टमी - चंद्र व सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशांनी कार्य करतात. प्रश्न २. भौगोलिक कारणे सांगा. (१) भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. उत्तर - सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे, त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. यामुळे भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. (२) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो. उत्तर- १) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते. २) त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते. ३) अशा भागात तिवराची वने झपाट्याने वाढतात. ४) अशा भागात किनारी भागांतील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते. त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो. (३) ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते. उत्तर - १) जेव्हा एखादया रेखावृत्तावरील विशिष्ट ठिकाण चंद्रासमोर येते, तेव्हा त्या ठिकाणी चंद्राच्या =त्वाकर्षण बलाचा प्रभाव हा केंद्रोत्सारी बलाच्या मानाने अधिक असतो. त्यामुळे तेथे चंद्राच्या दिशेने पाणी खेचले ते व तेथे भरती येते. २) भरतीमुळे या रेखावृत्ताशी काटकोनात असलेल्या समोरासमोरील दोन रेखावृत्तां...