डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 290 जागांसाठी भरती
  2. कमवा आणि शिका विद्यार्थ्यांचे मानधन 70 वरून 100 रुपये ; विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रम
  3. Dr Babasaheb Ambedkar Marathwada University name extension celebrated ysh 95
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ; 26 वा नामविस्तार दिन उत्साहात, marathwada university naming day celebration in aurangabad
  5. नामविस्तारानंतरचे विद्यापीठ आम्हाला हवेय असे...!


Download: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार
Size: 56.53 MB

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 290 जागांसाठी भरती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (BAMU), पूर्वीचे मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत येथे आहे. बी.आर. आंबेडकर या भारतीय न्यायशास्त्रज्ञ आणि राजकीय नेत्याच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. 23 ऑगस्ट 1958 रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाने आजूबाजूच्या प्रदेशांच्या आणि लोकांच्या प्रगतीमध्ये असंख्य मार्गांनी योगदान दिले आहे. स्थापनेपासून, विद्यापीठाची सुमारे ४५६ महाविद्यालये संलग्न आहेत. जी महाराष्ट्र राज्यातील चार जिल्ह्यांतर्गत (औरंगाबाद, जालना, बीड आणि धाराशिव) येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 290 जागांसाठी भरती – BAMU Recruitment 2023: जाहिरात क्र.: ESTT/DEPT/01/2023 & ESTT/DEPT/02/2023 एकूण जागा : 290 जागा पदाचे नाव आणि तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 सहायक प्राध्यापक 45 2 शिक्षक 245 एकूण 290 शैक्षणिक पात्रता: • पद क्र.1: M.Sc./M.Tech./NET/Ph.D. • पद क्र.2: M.Sc./M.Tech./ M.E./ SET/ NET/ Ph.D. फी : खुला प्रवर्ग: ₹200/- [मागासवर्गीय:₹100/-] नोकरी ठिकाण: औरंगाबाद ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2023 अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख (सहायक प्राध्यापक): 30 जून 2023 जाहिरात (Notification): पद क्र.1: जाहिरात पाहण्यासाठी पद क्र.2: जाहिरात पाहण्यासाठी ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी हेही वाचा – वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा. आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी

कमवा आणि शिका विद्यार्थ्यांचे मानधन 70 वरून 100 रुपये ; विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘कमवा व शिका’अंतर्गत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानधन ७० रुपयांवरून शंभर करण्यात आल्याची घोषणा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २९ व्या नामविस्तार दिनानिमित्ताने ते बोलत होते. या वेळी नागपूर येथील डॉ. ईश्वर नंदपुरे यांचे व्याख्यान झाले. नामांतराचा लढा हा केवळ पाटी बदलण्यापुरता नव्हे, तर सामाजिक परिवर्तन, आत्मसन्माचा लढा होता. नामविस्ताराच्या २८ वर्षांनंतरही आपण परिवर्तनाचा विचार-विस्तार केला नाही. ज्या दिवशी आपण हे स्वीकारू त्या दिवशी खऱ्या अर्थाने लढ्याचे वर्तुळ पूर्ण होईल, असे मत अभ्यासक डॉ. ईश्वर नंदपुरे यांनी व्यक्त केले. ‘नामविस्तार : एक दृष्टिकोन’ या विषयावर ते बोलत होते. डॉ. नंदपुरे म्हणाले, ‘नामांतर लढ्याकडे पाहताना प्रत्येकाला वेगवेगळा दृष्टिकोन असतो. नाटक, साहित्य व शिक्षण क्षेत्राचा अभ्यासक या नात्याने नामांतर लढा याविषयी वेगळा दृष्टिकोन मांडला जात आहे. या लढ्यातून वंचित, बहुजन समाजातील लोकांच्या प्रतिभांना धुमारे फुटले. नाटक, कविता, कादंबरी, पथनाट्ये व गाणी या लढ्यातून निर्माण झाले. मराठवाड्याला शिक्षणाची गंगोत्री आणून देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले. याची जोड राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा वैचारिक वारसा घेऊन मराठी माणूस आजही आत्मसन्मान, परिवर्तनाची लढाई लढतो आहे. परिवर्तनाचा हा लढा अधिक नेटाने पुढे नेला पाहिजे.’ प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. मुस्तजीब खान उपस्थित होते. विद्यापीठात गुणात्मक बदल होणे अपेक्षित अध्यक्षपदावरू...

Dr Babasaheb Ambedkar Marathwada University name extension celebrated ysh 95

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन शुक्रवारी करोनाचे नियम पाळून पण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नामविस्ताराच्या लढय़ात शहीद झालेल्या लढवय्यांचे स्मारकाच्या उभारणीचे भूमिपूजन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ प्रवेशद्वाराच्या परिसरात नामांतर शहीद स्मारकाचे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, प्रभारी कुलसचिव दिलीप भरड, नामांतर शहीद स्मारक समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा अहिरे, सदस्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.राजेश करपे, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ. राहुल म्हस्के, अधिष्ठाता डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.चेतना सोनकांबळे, अधिसभा सदस्य सुनील मगरे, अ‍ॅड. विजय सबुगडे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.मुस्तजीब खान आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले की, आजच्या दिवशी म्हणजेच नामविस्तारदिनीच १४ जानेवारी २०२२ रोजी भूमिपूजन केलेल्या नामांतर शहीद स्मारकाचे काम लवकरच पूर्ण केले जोईल. तसेच हे स्मारक नवीन पिढीसाठी प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरेल. सध्याचे विद्यापीठाचे प्रवेशद्वार लाखो अनुयायांचे प्रेरणास्थान आहे. हा वारसा जतन करण्यासाठी सुशोभीकरण करण्यात येणार आहे. विद्यापीठ प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाचे कामही येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. या सुशोभीकरणामुळे विद्यापीठ परिसराला नवे रुप मिळणार आहे. Mira Road Murder: मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर काढले होते ‘न्यूड सेल्फी’; पोलिसांना म्हणाला, “होय मी….” बाबासाहेबांच्या पुतळास्थळी अभिवा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ; 26 वा नामविस्तार दिन उत्साहात, marathwada university naming day celebration in aurangabad

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव द्यावे, या मागणीसाठी त्यांच्या अनुयायांना तब्बल 17 वर्षे लढा उभारावा लागला. अनेकांना बलिदान द्यावे लागले. अखेर शरद पवार मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. 26 वा नामविस्तार दिन उत्साहात हेही वाचा - 14 जानेवारीला मकरसंक्रातीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. तसेच मराठवाड्यासाठी हा दिवस मोठ्या लढ्याच्या विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. हा लढा होता मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही काळ औरंगाबादेत वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार उघडण्याची सुरुवात या निमित्ताने झाली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात जावे लागायचे अन्ं ते प्रत्येकाला शक्य नव्हते. हेही वाचा - मराठवाड्यात एक विद्यापीठ असावे, अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली, त्यासाठी प्रयत्न केले. 1953 मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली. 1977 ते 1994 या काळात नामांतराचा लढा उभारला आणि 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. अखेर एका वेगळ्या लढ्याचा विजय झाला. त्याच दिवसाची आठवण म्हणून आजचा नामविस्ताराचा दिवस साजरा केला जातो. इतकेच नाही तर या लढ्यात बलिदान देणाऱ्यांना अभिवादन वाहण्यात येते.

नामविस्तारानंतरचे विद्यापीठ आम्हाला हवेय असे...!

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतमजूर, विद्यार्थी आजही पिचलेला आहे. विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा हव्या आहेत. कौशल्याधिष्ठित तरुण घडावेत. बाबासाहेबांच्या नावाप्रमाणे लौकिकाला साजेशी गती विद्यापीठाने घ्यावी. विद्यापीठाचा दर्जा वाढण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, संघटनांनी सामुदायिक प्रयत्न करायला हवेत. तसेच सरकारनेच हा विषय अजेंड्यावर घ्यावा, अशी अपेक्षा नामांतर चळवळीत काम करणाऱ्या लढवय्यांनी व्यक्‍त केली आहे. नामविस्तारानंतर रौप्यमहोत्सवी वर्षानंतरच्या विद्यापीठाबाबत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या या अपेक्षा. शेतमजूर, विद्यार्थी आजही पिचलेला आहे. बाबासाहेबांनी कामगारांसाठी केलेल्या कायद्यानुसार त्यांच्याच नावाने असलेल्या विद्यापीठात कामगारांना पगार मिळत नाहीत. तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे बाबासाहेबांचे चांगले वर्णन करायचे; पण त्यानुसार ते वागले नाहीत. त्यांच्याच काळात विद्यापीठाची जास्त बदनामी झाली. अस्मितेचा लढा आम्ही लढलोय. त्यामुळे बाबासाहेबांच्या गौरवाला साजेसे विद्यापीठ घडावे, अशी अपेक्षा आहे. चांगले विद्यापीठ कुठले? असा प्रश्‍न येतो तेव्हा त्यात बाबासाहेबांचे नाव असलेले विद्यापीठ यावे, यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत. इमारतीसोबतच ज्ञानही वाढायला हवे. ते विस्तारित करणाऱ्या व्यक्‍ती तिथे असायला हव्यात. विद्यापीठ हे राजकारणाचा अड्डा बनवण्याचा सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करू नये. विद...