डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य

  1. यशवंत आंबेडकर
  2. डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती


Download: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक कार्य
Size: 9.48 MB

यशवंत आंबेडकर

यशवंत भीमराव आंबेडकर (१२ डिसेंबर १९१२ - १७ सप्टेंबर १९७७), भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते. ते यशवंत भीमराव आंबेडकर यशवंत भीमराव आंबेडकर टोपणनाव: भैय्यासाहेब जन्म: मृत्यू: संघटना: प्रमुख स्मारके: धर्म: वडील: आई: पत्नी: अपत्ये: रमाबाई तेलतुंबडे यशवंतरावांना लहानपणापासूनच न्यूमॅनेटिक आणि पायाच्या पोलियोसारख्या आजाराने ग्रासले होते. गावठी औषधांच्या उपचाराने त्यांना बरे करण्यात आले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झाले होते. १९ एप्रिल १९५३ रोजी त्यांचे लग्न यशवंतरावांनी नंतर बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली. त्यांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना सुरू केला. पुढे ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटिंग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या फेडरेशन वर्सेस फ्रिडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले. त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि बौद्धपर्व हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. भैय्यासाहेबांची इंग्रजी उत्तम होती, तसेच त्यांचे लिखाण तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाक्यप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर केला जात असे. स्मारके भैय्यासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक स्मारके उभारली. पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे उभारले. या डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ रोजी भुमीपूजन व २२ जून १९५८ रोजी उद्‌घाटन झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले. भैय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनाव...

डॉ. आंबेडकरांचे आर्थिक चिंतन आणि वर्तमानातील प्रासंगिकता

बाबासाहेब आंबेडकरांचे आकलन केवळ एकाच दृष्टिकोनातून करायचा प्रयत्न केला तर ते कायमच अपुरे राहणार आहे. कारण अर्थशास्त्री, कायदेतज्ज्ञ, समाजक्रांतिकारक, लेखक, पत्रकार, राजकारणी असे अनेक पैलू असणारे हे व्यक्तिमत्व होते. त्यांचे सामाजिक कार्य, कायदेतज्ज्ञता, लेखन इत्यादी बद्दल भरपूर चर्चा, मांडणी विविध पातळ्यांवर, ठिकाणी होत असते. पण एक बाजू काहीशी दुर्लक्षिली जाते. ती म्हणजे अर्थशास्त्री बाबासाहेब आंबेडकर. एक प्रसिद्ध वचन आहे, ''Some are born great, some achieve greatness and some are those the greatness is thrust on them.'' म्हणजे, काही जन्मतःच महान असतात; तर काही आपल्या कार्यातून, कृतीतून महत्पदाला पोहोचतात, तर काहींवर महानता लादली, थोपली गेलेली असते. प्रस्तुत विषयाला अनुसरून या वचनातला तिसरा भाग अप्रस्तुत आहे. माणूस जन्मतःच महान असतो का? ती जन्मजात महानता त्या माणसाच्या पुढील आयुष्यातील महत्कार्यामुळे सिद्ध होते. थोर, साक्षेपी विचारवंत कुरुंदकर मांडतात, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे जन्मतःच महान होते, असे आपण म्हणतो. कारण, महाराजांचे संपूर्ण महत्कार्य आपल्या समोर आहे म्हणून! याच न्यायाने भारतीय सामाजिक, राजकीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षेत्रात आपल्या कृतीतून, कार्यातून महत्पदाला पोहोचलेले महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्या महामानवाचे महत्कार्य आपल्या समोर आहे, म्हणून आपण अभिमानाने म्हणून शकतो की, ते जन्मताच महान होते! भारतीय समाजमन माणसांना चौकटीत बसवण्यास उत्सुक असते. एकाच झापडबंद दृष्टीने व्यक्ती आणि कार्याकडे बघण्याचा प्रयत्न करते. पण, याच भारताची दुसरी एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, चौकटीत न मावणारी महान माणसे याच भूमीत निर्माण होतात. त्यातलेच ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती

Share Tweet Share Share Email डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती | Dr. Br Ambedkar Biography in Marathi नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर माहिती बघणार आहोत. डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर (1891-1956) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते ज्यांनी सामाजिक न्याय आणि दलितांच्या (पूर्वी "अस्पृश्य" म्हणून ओळखले जाणारे) सक्षमीकरणासाठी आपले जीवन समर्पित केले. भारतातील जातीय पदानुक्रमात सर्वात कमी. त्यांचा जन्म सध्याच्या मध्य प्रदेश राज्यातील महू शहरात एका दलित कुटुंबात झाला आणि आयुष्यभर त्यांना भेदभाव आणि वेगळेपणाचा सामना करावा लागला. या आव्हानांना न जुमानता त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून कायद्याची पदवी आणि लंडन विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. आंबेडकर एक विपुल लेखक आणि वक्ता होते आणि दलित आणि इतर उपेक्षित गटांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेल्या वकिलीमुळे त्यांना सामाजिक न्यायाचे चॅम्पियन म्हणून प्रतिष्ठा मिळाली. ते भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांपैकी एक होते आणि आधुनिक भारताच्या कायदेशीर आणि राजकीय चौकटीला आकार देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते महिलांच्या हक्कांसाठी एक भक्कम वकील होते आणि त्यांनी भारतीय समाजातून जात-आधारित भेदभाव नष्ट करण्याचे काम केले. आंबेडकरांच्या विचारांचा आणि वारशाचा भारतीय समाज आणि राजकारणावर महत्त्वाचा प्रभाव आहे आणि आधुनिक भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांना व्यापकपणे ओळखले जाते. 1956 मध्ये त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचा वारसा त्यांच्या लिखाणातून, भाषणातून आणि भारतातील सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या संघर्षातून जिवंत आ...