Dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana 2022

  1. दोन वर्षांपासून शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत । Krushi Swavalamban Yojana
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ऑनलाईन अर्ज सुरू Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2022: नोंदणी आणि लाभार्थी, ही योजना पुन्हा सुरू
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2023: रजिस्ट्रेशन व लाभार्थी लिस्ट
  5. Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana 2022
  6. Navin vihir yojana


Download: Dr babasaheb ambedkar krushi swavalamban yojana 2022
Size: 46.15 MB

दोन वर्षांपासून शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत । Krushi Swavalamban Yojana

राज्याच्या कृषी विभागाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येते. यातून नवीन विहीर, विहिरीचे खोलीकरण, कृषी पंपासाठी निधी देण्यात येते. नवीन विहीर करण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते. वर्ष २०२०-२१ मध्ये पहिल्या वर्षी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाइनरित्या अर्ज मागविण्यात आलेत. कृषी आयुक्तालयाकडून लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. लाभार्थी निवडीस विलंब झाला. त्यातच पुढे पावसाळा व कोरोनामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कामे करण्यास विलंब झाला. परिणामी शेतकऱ्यांना कामे पूर्ण करणे शक्य झाले नाही. त्यातच दोन वर्षांचा कालावधी ३१ मार्च २०२२ रोजी संपुष्टात येऊन निधी व्यापगत झाला. संपूर्ण राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांचा हा विषय होता. जिल्ह्यातील या ९४ लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आवश्यक १.५० कोटीचा निधी जिल्हा परिषदेकडे उपलब्ध आहे. परंतु निधी खर्च करण्याची मुदत संपुष्टात आल्याने आता त्यासाठी शासनाची मंजुरी आवश्यक आहे. मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडून चार, पाचवेळा फाइल शासनाकडे पाठविण्यात आली. परंतु वित्त विभागाने अद्याप फाइल मंजूर केली नाही. वित्त विभाग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे अशाच प्रकारचा प्रश्न बिरसा मुंडा योजनेचा होता. शासनाच्या वित्त विभागाने त्याच्या निधीला मंजुरी दिली. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा निधी रोखण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत नाही. निधी मिळत नसल्याने एका शेतकऱ्यांने आत्महत्येचा इशारा विभागाला दिल्याची माहिती समोर आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ऑनलाईन अर्ज सुरू Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ऑनलाईन अर्ज सुरू Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana dr. babasaheb ambedkar krushi swavalamban yojana grमागासवर्गीय विहीर योजनापंचायत समिती कृषी विभाग योजनाDr babasaheb ambedkar vishesh ghatak yojanaSwavalamban yojana in marathi agriwell.mahaonline.gov.in maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या विषयावर माहिती पहणार आहोत यामध्ये नवीन विहीर ,जुनी विहीर दुरुस्ती , इनवेल बोअरींग,पंप संच (डीझेल/विद्युत),वीज जोडणी आकार ,शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण,सुक्ष्म सिंचन संच - ठिबक सिंचन संच ,तुषार सिंचन संच अशा बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे . dr. babasaheb ambedkar krushi swavalamban yojana gr मित्रांनो ही जी योजना आहे 100% अनुदान देणार योजना आहे, व यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविले, जातात. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.Dr Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2022 या योजनेंतर्गत नवीन विहीर रु.2.50 लाख, जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2022: नोंदणी आणि लाभार्थी, ही योजना पुन्हा सुरू

बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नोंदणी प्रक्रिया आणि आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अर्जाची स्थिती आणि लाभार्थी यादी पहाशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनानेही सुरू केली आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ज्याचे नाव आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना विविध प्रकारचे फायदे देऊन हा प्रयत्न केला जाईल. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सांगणार आहोत.संबंधित सर्व महत्त्वाची माहिती आम्ही देणार आहोत जसे ही योजना काय आहे?, त्याचे फायदे, उद्देश, पात्रता, वैशिष्ट्ये, महत्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना महाराष्ट्राच्या कृषी विभागाने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देऊन आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी त्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. राज्यातील फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकरीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल आणि ते स्वावलंबी होतील. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 27 एप्रिल 2016 रोजी सुरू करण्यात आली आहे. ही योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि कोल्हापूर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. या योजनेंतर्गत, ₹2.5 लाख ते ₹500 पर्यंतची आर्थिक मदत दिली...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना 2023: रजिस्ट्रेशन व लाभार्थी लिस्ट

Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana:- सरकार द्वारा किसानों की आय को बढ़ाने का निरंतर प्रयास किया जाता है। इसीलिए सरकार द्वारा तरह-तरह की योजनाएं संचालित की जाती है। महाराष्ट्र सरकार द्वारा भी ऐसी ही एक योजना आरंभ की गई है। जिसका नाम डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना है। इस योजना के अंतर्गत सरकार द्वारा किसानों की आर्थिक आय में वृद्धि करने का प्रयास किया जाएगा। यह प्रयास उन्हें कई प्रकार के लाभ प्रदान करके किया जाएगा। आज हम आपको इस लेख के माध्यम से Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana से संबंधित सभी महत्वपूर्ण जानकारी प्रदान करने जा रहे हैं। जैसे कि यह योजना क्या है?,इसके लाभ, उद्देश्य, पात्रता, विशेषताएं, महत्वपूर्ण दस्तावेज, आवेदन प्रक्रिया आदि। • • • • • • • • • • • • Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana 2023 महाराष्ट्र की कृषि विभाग द्वारा डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना आरंभ की गई है। इस योजना के माध्यम से किसानों की आर्थिक स्थिति में सुधार करने का प्रयास किया जाएगा। यह प्रयास उनको टिकाऊ सिंचाई सुविधाएं प्रदान करके तथा मिट्टी की नमी बनाए रखेंके प्रदान किया जाएगा। इसके लिए उन को आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। इस योजना का लाभ केवल प्रदेश के अनुसूचित जाति तथा नवबौद्ध किसान ही उठा सकते हैं। इस योजना के माध्यम से किसानों के जीवन स्तर में सुधार आएगा और वह आत्मनिर्भर बनेंगे। Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana को 27 अप्रैल 2016 को आरंभ किया गया है। इस योजना को राज्य के सभी जिलों में मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सतारा, सांगली तथा कोल्हापुर को छोड़कर संचालित किया जा रहा है। इस योजना के अंतर्गत आर्थिक सहायता ₹2.5 लाख रुपया से ...

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana 2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा हेतु. (Purpose of Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana) महाराष्ट्र शासनाद्वारे निरंतर प्रयत्न केले जात आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे. यासाठी राज्य सरकार विविध योजना बनवत आहे. अशाच प्रकारची एक योजना आता पुन्हा आणली गेली आहे ही योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबडेकर कृषि स्वालंबन योजना. आजचया या ब्लॉगमध्ये आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. काय आहे कृषि स्वावलंबन योजना ( What is Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana?) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध मदत केल्या जाणार आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. उत्तम दर्जाची सिंचन सुविधा तसेच मातीची धूप होऊ नये, माती वाहून जाऊ नये यासाठी अनुदान दिले जाते, ज्या माध्यमातून शेतकरी शेतीसाठी उत्तम काही करू शकतात. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते ?(Who can avail this scheme?) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन ही योजना फक्त नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी आहे. नव बौद्ध शेतकरी अधिक आत्मनिर्भर बनावे यासाठी ही योजना आयोजित केली आहे. 27 एप्रिल 2016 मध्ये ही योजना आयोजित केली गेली. कृषि स्वावलंबन मार्फत कशा प्रकारे मदत मिळते? (How to get help through this Sarkari yojna?) डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन ही योजना सिंधुदुर्ग, रत्नागिरी,सातारा, सांगली, तसेच कोल्हापूर या प्रभागाना सोडून इतर जिल्ह्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत 2.5 लाखापासून ते 500 रुपयांपर्यत मदत केली जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन ही योजनेसाठी कसे आवदेन करावे? (How to apply for Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swa...

Navin vihir yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना navin vihir yojana जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ( babasaheb ambedkar krishi yojana ) ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत Mahadbt Farmer Scheme Portal वर राबविण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना या योजनेंतर्गत नवीन विहीर navin vihir yojana (रु.2.50 लाख), जुनी विहीर juni vihir durusti दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच ( Electric Motor, Diesel Pump, Saur chalit pump ) (रु.20 हजार), वीज जोडणी ( LT Connection )आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण Shettale Plastic (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच Micro Irrigation (ठिबक सिंचन Drip subsidy संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन Sprinkler संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप PVC pipe anudan (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. navin vihir yojana 2022 सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. Egibility for Dr. babasaheb ambedkar krishi swavalamban yojana • • लाभार्थीने जातीचा वैध Cast certificate दाखला सादर करणे बंधनकारक आहे. • जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे. • लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी. • उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे. • लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीस...