एक मे महाराष्ट्र दिन

  1. १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन 1 May Information in Marathi इनमराठी
  2. Maharashtra Din in marathi information 2023
  3. 1 मे महाराष्ट्र दिन मराठी भाषण
  4. महाराष्ट्र दिन 1 मे मराठी भाषण
  5. Maharashtra Din In Marathi महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो
  6. Maharashtra Day महाराष्ट्र दिन: इतिहास, महत्त्व आणि निर्मिती
  7. Maharashtra Day 2022 : 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व


Download: एक मे महाराष्ट्र दिन
Size: 4.11 MB

१ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन 1 May Information in Marathi इनमराठी

1 May Information in Marathi १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन १ मे म्हणजे आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. तसेच हा दीन आपण कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. तर हे दिवस 1 मे रोजीच का साजरे केले जातात या मागचा इतिहास काय आहे, सदरच्या लेखात आपण या दोन महत्वाच्या दिवसांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन – 1 May Information in Marathi घटक माहिती तारीख रविवार, 1 मे, 2022 द्वारा निरीक्षण केलेले महाराष्ट्र, भारत यालाही म्हणतात महाराष्ट्र दिन महत्त्व ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य मुंबई पुनर्गठन कायदा 1960 1 मे स्थापन केले होते. महाराष्ट्र दिन – 1 May Maharashtra Din Information in Marathi 1 May 1960 Information in Marathi १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. हा दिन सामान्यत: परेड आणि राजकीय भाषण आणि समारंभाशी संबंधित आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरा साजरा करणाऱ्या इतर सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांव्यतिरिक्त महाराष्ट्रात मराठी भाषिक राज्य निर्मितीच्या स्मरणार्थ हा साजरा केला जातो. पार्श्वभूमी राज्य पुनर्गठन अधिनियम १९६५ ने भाषेच्या आधारे भारतातील राज्यांसाठी असलेल्या सीमा निश्चित केल्या. या कायद्याचा परिणाम म्हणून तयार झालेले बॉम्बे स्टेट, तथापि, वेगवेगळ्या भाषा बोलल्या जाणार्या वेगवेगळ्या क्षेत्रांचे बनलेले होते. मराठी, गुजराती, कच्छी आणि कोंकणी. संयुक्त महाराष्ट्र समिती मध्ये दोन राज्यांमध्ये मुंबई राज्याचे विभाजन करण्यासाठी चळवळ आघाडीवर होती. एक लोक अशा ठिकाणी बनले जेथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलत असत आणि दुसरे लोक जेथे प्रामुख्याने मराठी आणि कोंकणी बोलत असत. २५ एप्रिल १९६० रोजी भारतीय सं...

Maharashtra Din in marathi information 2023

Maharashtra Day Information In Marathi २०२३– मराठी मानस आपल्या राज्यावर (महाराष्ट्रावर) जीवापाड प्रेम करीत असतात. तसेच मराठी लोकांसाठी महाराष्ट्र दिवस (Maharashtra Din) खुप जीव्हाळ्याचा.आणि आनंदाचा विषय आहे कारण या दिवशी महाराष्ट्राची स्थापना झाली. मराठी माणस आपल्या जन्मभूमीचा आदर करतात त्याचबरोबर महाराष्ट्राचा अभिमान बाळगतात. तसेच महाराष्ट्राच्या सुरक्षेबद्दल त्यांची भावना खूप तीव्र स्वरूपाची असते. मराठी लोकांनी वेगळ्या राज्याच्या मागणीच्या चळवळीला सदैव पाठिंबा दिलेला आहे. केंद्राने संसदेमद्ये महाराष्ट्राच्या मागणीच्या ठरावाला पास केले आणि सन १९६० रोजी मराठी लोकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता आणि भारतातील अनेक राज्ये सारखीच होती. पण हळूहळू ही राज्ये भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर विभागली गेली आणि अशा प्रकारे भारतात अनेक नवीन राज्ये निर्माण झाली. सध्या आपल्या देशात 29 राज्ये आहेत, ज्यांची स्वतःची भाषा आणि वेशभूषा आहेत. त्याच वेळी, भारतातील जवळजवळ सर्व राज्ये देखील दरवर्षी त्यांच्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करतात आणि त्याच प्रकारे, महाराष्ट्रात, दरवर्षी मे महिन्यात स्थापना दिवस साजरा केला जातो. तसेच मराठी लोक एकमेकांना राज्य महाराष्ट्र निर्मिती १ मे १९६० राजधानी मुंबई उपराजधानी नागपूर विधानमंडळ द्विगृही (विधानसभा व विधानपरिषद) मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे राज्यपाल रमेश बैस राज्यप्राणी शेकरू राज्यपक्षी हरोळी / हरियाल राज्यफूल ताम्हण राज्यफळ आंबा Table of Contents • • • • • • • वर्षाला कोणत्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करतात | Maharashtra Din date in marathi दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्रातील लोक ...

1 मे महाराष्ट्र दिन मराठी भाषण

1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे. महात्मा गांधीजींनी महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ अशा शब्दांत महाराष्ट्राची प्रशंसा केली. ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महान कवयित्री महादेवी वर्मांनी महाराष्ट्र हा भारताच्या सिंहद्वाराचा प्रहरी आहे, अशा शब्दात गौरव केला. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच शूरवीरांचीही आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभावाचे पालन केले. हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य स्थापन केले. छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, उमाजी नाईक, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राजगुरु, नाना पाटील यासारख्या अनेक देशभक्तांनी इंग्रजांविरुध्द लढा उभारला. अतोनात कष्ट, यातना सहन केल्या. त्यासाठी प्राणांचीही पर्वा केली नाही. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वार, स...

महाराष्ट्र दिन 1 मे मराठी भाषण

Maharshtra din 1 May Marathi bhashan महाराष्ट्र दिन कामगार दिन (toc) महाराष्ट्र दिन भाषण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणी आज एक मे महाराष्ट्र राज्याचे स्थापना दि दिवस आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जातो सर्वांना सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक. मंगल देशा। पवित्र देशा। महाराष्ट्र देशा।। प्रणाम घ्यावा माझा , हा श्री महाराष्ट्र देशा।। राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा।। नाजुक देशा , कोमल देशा , फुलांच्या देशा।। असे महाराष्ट्राचे सुंदर वर्णन राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या लेखनातून केले आहे . महाराष्ट्र दिन इतिहास - थोडक्यात अशा महाराष्ट्राच्या मातीत अनेक साहित्यिक कलाकार गायक वादक संत कलावंत असे अष्टपैलू जन्म ले व वाढले .हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीतच लढले आणि त्यांनी मराठ्यांचे तोरण उभारले. या दिवशी १९६० चाली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली त्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. कामगार दिवस महाराष्ट्र दिना सोबतच हा दिवस जागतिक कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो कामगारांना अल्प मजुरीच्या बदल्यात १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते या विरोधात सर्व कामगारांनी एकत्र येऊन आंदोलन केलं तेव्हापासून एक मे हा कामगार दिन म्हणून ही साजरा करतात. महाराष्ट्रास लाभलेल सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक आणि ऐतिहासिक वाटा फार मोठा आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीत अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहाने पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात प्रत्...

Maharashtra Din In Marathi महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो

महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? Maharashtra Din in Marathi आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्र दिन 1 मे Maharashtra Day(Maharashtra Din in Marathi) 1May याविषयी माहिती घेणार आहोत. “बहू असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा“ असे गुण वर्णन श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी महाराष्ट्रगीतामध्ये महाराष्ट्राचे असे गुणवर्णन केलेले आहे. ते महाराष्ट्र राज्य स्वतंत्र भारतामध्ये एक घटक राज्य म्हणून ज्या दिवशी उदयाला आले तो दिवस म्हणजेच 1 मे 1960 होय. हाच दिवस महाराष्ट्र दिन Maharashtra Din in Marathi म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषिक जनता अतिशय आनंदाने, उत्साहाने साजरा करत असते. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. याच दिवशी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला फार मोठे यश येऊन स्वतंत्र मराठी भाषिक राज्याची मुहूर्तमेढ हरवली गेली.106 हुतात्म्यांचा बळी आणि अगणित महाराष्ट्र भक्तांच्या लढ्याला प्रचंड मोठे यश येऊन महाराष्ट्र हे घटक राज्य तयार झाले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राची नेतृत्वाची धुरा यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सुपूर्द केली. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्राच्या हाती सोपवण्यात आला.आणि महाराष्ट्र हे एक स्वतंत्र भारतातील घटक राज्य म्हणून उदयाला आले. भारतीय स्वातंत्र्याची पहाट होत असतानाच भाषावार प्रांतरचना असावी असा विचार तत्कालीन राष्ट्रीय सभेमध्ये झाला. पुढे स्वातंत्र्य मिळताच भाषावर प्रांतरचनेसाठी अनेक प्रकारच्या कमिट्या नेमल्या गेल्या. यामध्ये महाराष्ट्रावर अन्याय झाला. मराठी आणि गुजराती भाषिकांचे एक राज्य निर्माण झाले. महाराष्ट्रीय माणसाला स्वतःच्या मराठी भाषिकांचे संयुक्त महाराष्ट्र ...

Maharashtra Day महाराष्ट्र दिन: इतिहास, महत्त्व आणि निर्मिती

1956च्या राज्य पुनर्गठन अधिनियमानुसार अनेक राज्यांची स्थापना करण्यात आली. भाषावर प्रांतरचना करण्यात आली. कन्नड भाषा बोलणाऱ्यांसाठी कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली. तर तेलुगू भाषिकांसाठी आंध्रप्रदेश आणि मल्याळम बोलमआऱ्यांसाठी केरळा राज्याची स्थापना करण्यात आली. तामिळ बोलणाऱ्यांसाठी तामिळनाडूची निर्मिती झाली. पण त्यावेळी मराठी आणि गुजराती भाषा बोलणाऱ्यांसाठी वेगळं राज्य निर्माण करण्यात आलं नाही. गुजरात आणि महाराष्ट्र हा मुंबई प्रांताचाच एक भाग होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांनी जोरदार आंदोलन केलं. गुजराती भाषिकांनीही वेगळ्या राज्याची मागणी लावून धरली. जाळपोळ, मोर्चे आणि आंदोलने सुरू होती. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 105 जणांनी आपल्या बलिदानाची आहुती दिली. फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मा झाले. त्यानंतर केंद्र सरकारने 1 मे 1960 रोजी मुंबई प्रांताला बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 नुसार महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. दोन राज्यांच्या निर्मितीनंतर मुंबई आपल्याच मिळावी म्हणून मराठी आणि गुजराती भाषकांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरही आंदोलन सुरू झाले. मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक राहत आहेत. भाषावार प्रांतरचनेच्या निकषामुळे ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरलं आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, असा आग्रह मराठी भाषकांनी धरला. तर मुंबईची जडणघडण आमच्या...

Maharashtra Day 2022 : 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो? जाणून घ्या इतिहास आणि महत्व

मुंबई : 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र ( Maharashtra) स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यातची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस Maharashtra Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी माणसाचा आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचं स्मरण या दिवशी केलं जातं. 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामदार दिन ( International Workers Day) म्हणूनही ओळखला जातो. महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली? देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरु लागली. गुजराती भाषिकांनी स्वत:चं वेगळं राज्य हवं होतं. त्याचवेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली. 106 आंदोलक हुतात्मे झाले 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते, त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फा...