एकनाथ शिंदे भाषण

  1. चिंतनधारा : आचाराविण धर्म कशाचा?
  2. Eknath Shinde Remembers Balasaheb Thackeray And Anand Dighe In His Maiden Speech As CM
  3. Eknath Shinde Remembers Balasaheb Thackeray And Anand Dighe In His Maiden Speech As CM
  4. चिंतनधारा : आचाराविण धर्म कशाचा?


Download: एकनाथ शिंदे भाषण
Size: 58.9 MB

चिंतनधारा : आचाराविण धर्म कशाचा?

‘‘आचाराविण धर्म कशाचा? अवडंबर सगळे’’ असे भजन म्हणून आपल्या कथनी व करनीत फरक पडू देऊ नये असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. ते म्हणतात, ‘‘आपल्या देशात पंथवाद्यांनी मानवतेचा बीजांकुर भस्मसात केला आहे. जातीयतेच्या गैरसमजामुळे तर बराच घात झाला आहे. धर्माच्या अंधश्रद्धेमुळे माणसा-माणसांतील झगडे पूर्वीपासूनच चालू आहेत व आताही प्रांतीयतेचा कर्कश स्वर आपल्या भेसूर स्वरूपामुळे देशातील वातावरणात भयानकता निर्माण करू लागला आहे. सांप्रत मार्गाच्या जाती मिटत चालल्या आहेत. कदाचित पंथसंप्रदायाकडे दुर्लक्षही झाले असेल; पण हा नवीन कर्णकटू स्वर आपले विचित्र रूप धारण करून पुन: नव्या रूपाने तेच जातीयतामूलक प्रतिगामित्व देश-जीवनात निर्माण करू पाहत आहे. अशा विचारांना जर वेळीच आळा घालण्यात आला नाही तर देशाची प्रगती सहजच खुंटेल; यात शंका नाही. भाषण उदात्त देता येत असले म्हणून काय झाले? जर भाषणातील विचार प्रत्यक्ष कृतीत कार्यान्वित होत नसतील तर ते भाषण कुचकामी ठरेल. सक्रियता हाच भाषणाचा आत्मा होय व हे लक्षात घेऊनच श्रीगुरुदेव सेवामंडळाची संघटना म्हणजेच मानव-सेवकांची संघटना आज हवी आहे.’’ Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… महाराज म्हणतात, ‘‘माझ्या मनाला सतत वाटत असते, की प्रत्येक गावात या विशाल भावनेने वागणारे क्रियाशील सेवक निदान पाच तरी असावेत व त्यांनी ही विकृत समाज-व्यवस्था पुन:पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने या देशात सुख-समृद्धी व एकत्व नांदू शकेल. प्रत्येकाने आपला देश, आपला धर्म, आपले सदाचार, सातत्याने टिकवावे व मानवतेची दृष्टी सर्वाना लाभावी. प्रथमत: एवढे जरी झाले तरी देश शांत राहू शकेल. आता बोलण्याने कार...

Eknath Shinde Remembers Balasaheb Thackeray And Anand Dighe In His Maiden Speech As CM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा में बतौर मुख्यमंत्री अपने पहले भाषण में एकनाथ शिंदें जहां एक तरफ भावुक नजर आए वहीं दूसरी तरफ उनके भाषण में आक्रामकता भी साफ झलक रही थी. सदन को संबोधित करते हुए उन्होंने कहा,”बालासाहेब ठाकरे और आनंद दिघे के आशीर्वाद से आज एकनाथ शिंदे ने शिवसेना-बीजेपी सरकार की स्थापना की है.” हालिया बगावत के दिनों को याद करते हुए एकनाथ शिंदे ने कहा,”मेरे साथ पिछले 15 -20 दिनों तक शिवसेना के 40 विधायक और निर्दलीय 11 विधायक, कुल 50 विधायकों ने मुझपर विश्वास रख इतना बड़ा निर्णय करने की हिम्मत दिखाई ...इसके लिए उन सभी साथियों को धन्यवाद.” सदन को संबोधित करते हुए एकनाथ शिंदे ने कहा,”मुझे अभी भी विश्वास नहीं हो रहा कि आज में बतौर मुख्यमंत्री इस सभागृह में बोल रहा हूँ क्योंकि अगर महाराष्ट्र के अलग अलग घटनाओं को आप देखें तो लोकप्रतिनिधि विपक्ष से सत्ता की तरफ जाते हैं. लेकिन आज यह ऐतिहासिक घटना है जिसे देश और राज्य देख रहा है.. मुझे देवेंद्र जी ने बताया कि 33 देश इसे देख रहे हैं. इस घटना में सत्ता से हम विपक्ष की ओर गए ..... हमारे साथ में कई मंत्री थे, वो अपना मंत्रिपद छोड़ कर मेरे साथ आए, 50 विधायक मेरे साथ आए और मेरे जैसे एक कार्यकर्ता जो बालासाहेब और दिघे साहब का सैनिक है उसपर इन्होंने विश्वास किया.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बगावत की वजहों पर रौशनी डालते हुए कहा,”विधानपरिषद चुनाव के दिन जिस तरह मुझसे बर्ताव किया गया उसे कई विधायकों ने देखा... जो बर्ताव किया गया वो मुझसे सहन नहीं हुआ, और मुझे साथी विधायकों के फोन आने लगे और उसके बाद सभी लोग साथ में चलने लगे... उस समय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का फोन आया था -- पूछ रहे थे कि कहां जा रहे हो, मैंने कहा कि पता नहीं. उन्होंने ...

Eknath Shinde Remembers Balasaheb Thackeray And Anand Dighe In His Maiden Speech As CM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा में बतौर मुख्यमंत्री अपने पहले भाषण में एकनाथ शिंदें जहां एक तरफ भावुक नजर आए वहीं दूसरी तरफ उनके भाषण में आक्रामकता भी साफ झलक रही थी. सदन को संबोधित करते हुए उन्होंने कहा,”बालासाहेब ठाकरे और आनंद दिघे के आशीर्वाद से आज एकनाथ शिंदे ने शिवसेना-बीजेपी सरकार की स्थापना की है.” हालिया बगावत के दिनों को याद करते हुए एकनाथ शिंदे ने कहा,”मेरे साथ पिछले 15 -20 दिनों तक शिवसेना के 40 विधायक और निर्दलीय 11 विधायक, कुल 50 विधायकों ने मुझपर विश्वास रख इतना बड़ा निर्णय करने की हिम्मत दिखाई ...इसके लिए उन सभी साथियों को धन्यवाद.” सदन को संबोधित करते हुए एकनाथ शिंदे ने कहा,”मुझे अभी भी विश्वास नहीं हो रहा कि आज में बतौर मुख्यमंत्री इस सभागृह में बोल रहा हूँ क्योंकि अगर महाराष्ट्र के अलग अलग घटनाओं को आप देखें तो लोकप्रतिनिधि विपक्ष से सत्ता की तरफ जाते हैं. लेकिन आज यह ऐतिहासिक घटना है जिसे देश और राज्य देख रहा है.. मुझे देवेंद्र जी ने बताया कि 33 देश इसे देख रहे हैं. इस घटना में सत्ता से हम विपक्ष की ओर गए ..... हमारे साथ में कई मंत्री थे, वो अपना मंत्रिपद छोड़ कर मेरे साथ आए, 50 विधायक मेरे साथ आए और मेरे जैसे एक कार्यकर्ता जो बालासाहेब और दिघे साहब का सैनिक है उसपर इन्होंने विश्वास किया.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बगावत की वजहों पर रौशनी डालते हुए कहा,”विधानपरिषद चुनाव के दिन जिस तरह मुझसे बर्ताव किया गया उसे कई विधायकों ने देखा... जो बर्ताव किया गया वो मुझसे सहन नहीं हुआ, और मुझे साथी विधायकों के फोन आने लगे और उसके बाद सभी लोग साथ में चलने लगे... उस समय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का फोन आया था -- पूछ रहे थे कि कहां जा रहे हो, मैंने कहा कि पता नहीं. उन्होंने ...

चिंतनधारा : आचाराविण धर्म कशाचा?

‘‘आचाराविण धर्म कशाचा? अवडंबर सगळे’’ असे भजन म्हणून आपल्या कथनी व करनीत फरक पडू देऊ नये असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. ते म्हणतात, ‘‘आपल्या देशात पंथवाद्यांनी मानवतेचा बीजांकुर भस्मसात केला आहे. जातीयतेच्या गैरसमजामुळे तर बराच घात झाला आहे. धर्माच्या अंधश्रद्धेमुळे माणसा-माणसांतील झगडे पूर्वीपासूनच चालू आहेत व आताही प्रांतीयतेचा कर्कश स्वर आपल्या भेसूर स्वरूपामुळे देशातील वातावरणात भयानकता निर्माण करू लागला आहे. सांप्रत मार्गाच्या जाती मिटत चालल्या आहेत. कदाचित पंथसंप्रदायाकडे दुर्लक्षही झाले असेल; पण हा नवीन कर्णकटू स्वर आपले विचित्र रूप धारण करून पुन: नव्या रूपाने तेच जातीयतामूलक प्रतिगामित्व देश-जीवनात निर्माण करू पाहत आहे. अशा विचारांना जर वेळीच आळा घालण्यात आला नाही तर देशाची प्रगती सहजच खुंटेल; यात शंका नाही. भाषण उदात्त देता येत असले म्हणून काय झाले? जर भाषणातील विचार प्रत्यक्ष कृतीत कार्यान्वित होत नसतील तर ते भाषण कुचकामी ठरेल. सक्रियता हाच भाषणाचा आत्मा होय व हे लक्षात घेऊनच श्रीगुरुदेव सेवामंडळाची संघटना म्हणजेच मानव-सेवकांची संघटना आज हवी आहे.’’ Couple Death : प्रेमी युगुलाचा बाथरुममध्ये शॉवर घेताना मृत्यू, लग्न होण्याआधी जोडप्यावर काळाची झडप महाराज म्हणतात, ‘‘माझ्या मनाला सतत वाटत असते, की प्रत्येक गावात या विशाल भावनेने वागणारे क्रियाशील सेवक निदान पाच तरी असावेत व त्यांनी ही विकृत समाज-व्यवस्था पुन:पुन्हा सुधारण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने या देशात सुख-समृद्धी व एकत्व नांदू शकेल. प्रत्येकाने आपला देश, आपला धर्म, आपले सदाचार, सातत्याने टिकवावे व मानवतेची दृष्टी सर्वाना लाभावी. प्रथमत: एवढे जरी झाले तरी देश शांत राहू शकेल. आता बोलण्याने कार्यभार स...