ग दि माडगूळकर यांच्या विषयी माहिती

  1. Pimpri News : शहराचे पिण्याचे पाणी ‘एमआयडीसी’ला नाही
  2. सुधीर फडके आणि गदिमा यांच्या गट्टी
  3. ग. दी. मांडगूळकर (1919
  4. मराठी लेखकांची माहिती
  5. ग.दि.माडगूळकर ह्यांच्या अजरामर साहित्याची माहिती द्या? » G De Madgulakar Hyanchya Ajaramar Sahityachi Mahiti Dya
  6. गजानन दिगंबर माडगूळकर
  7. कवी मधुकर जोशी यांचे निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  8. व्यंकटेश दिगंबर माडगूळकर


Download: ग दि माडगूळकर यांच्या विषयी माहिती
Size: 20.52 MB

Pimpri News : शहराचे पिण्याचे पाणी ‘एमआयडीसी’ला नाही

पिंपरी - ‘शहराच्या लोकसंख्येबरोबरच पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची गरज आहे. असे पाणी औद्योगिक क्षेत्राला दिले जाणार आहे. पुढील दोन वर्षांनी त्यांना पिण्याचे पाणी दिले जाणार नाही, असे नियोजन आहे,’ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प दोन ठिकाणी उभारले जात आहेत. वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केल्यास शहराच्या परिसरातील गावांनाही पिण्याचे पाणी मिळून त्यातील वाद टाळता येतील, सोबतच नद्यांचे प्रदूषण थांबविता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे उद्‍घाटन आणि विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यादरम्यान, प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहाच्या लोकार्पणानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका प्रशासक शेखर सिंह, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते. फडणवीस यांच्या हस्ते ग. दि. माडगूळकर यांच्या चौथ्या पिढीतील सुमित्र माडगूळकर व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. तसेच, नाट्यगृहातील गदिमा यांच्या तैलचित्राचे अनावरण केले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘शहर वेगाने वाढताना पाणीपुरवठा, सांडपाण्याचा निचरा आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे. चिखली जलशुद्धीकरण केंद्रामुळे ३०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज पूर्ण होईल. वाढत्या लोकसंख्येला पाणी देण्यासाठी पुढील टप्पा महत्त्वाचा आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या टा...

सुधीर फडके आणि गदिमा यांच्या गट्टी

प्रभात फिल्म कंपनीचा संत तुकाराम १९३७ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला अभूतपूर्व असे यश मिळाले होते. जगातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रपटांपैकी एक, असा याचा गौरव त्याकाळी झाला होता. या चित्रपटात ‘आधी बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले’ हा अभंग चित्रपटात संत तुकाराम महाराज (विष्णूपंत पागनीस) यांच्या तोंडी होता. हा प्रासादिक अभंग संत तुकाराम महाराज यांनीच लिहिला आहे.असा गैरसमज भल्याभल्यांचा झाला होता. वस्तुतः हा अभंग शांताराम आठवले यांनी लिहिला होता. संत तुकाराम महाराज यांच्या भाषाशैलीशी साधर्म्य दाखवणारा हा अभंग आज देखील बऱ्याच जणांना तुकाराम गाथेतीलच वाटतो. असाच काहीसा (गैर) समज ग दि माडगूळकर यांनी लिहिलेल्या काही अभंगाच्या बाबतीत झाला होता. ‘सबकुछ पुलं’ असलेल्या ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटातील “इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची” हा पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग तुम्हा सर्वांना माहिती आहेच. ही रचना गदिमा यांची होती. पण, त्या काळात या चित्रपटाची ध्वनिमुद्रिका ज्यावेळी बाजारात आली. त्यावेळी या अभंगाच्या पुढे ‘पारंपरिक रचना’ असलेले होते. खुद्द पंडित भीमसेन जोशी यांना देखील हा अभंग ग दि माडगूळकर यांनी लिहिला आहे, हे माहीत नव्हते. ग दि माडगूळकर यांच्यावर लहानपणापासून प्रवचन कीर्तनातून संत साहित्याचे संस्कार झाले होते. त्यातूनच त्यांची भाषा घडत गेली. पौराणिक आणि अध्यात्मिक वाङ्‌मयाचा माडगूळकरांवर खूप मोठा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांच्या अनेक रचना संतांच्या प्रतिभेशी नाते सांगणाऱ्या वाटतात. धाव पाव सावळे विठाई, नवल वर्तले गे माये या माडगुळकरांच्या रचना अगदी प्राकृत भाषेतील संत रचनाच वाटतात.माडगूळकरांच्या याच प्रतिभेचा प्रत्यय एका वेगळ्या संदर्भात आला होता. १९...

ग. दी. मांडगूळकर (1919

गजानन दिगंबर मांडगूळकर जन्म: मृत्यू: १४ डिसेंबर १९७७ (पुणे) नाव: गजानन दिगंबर मांडगूळकर टोपन नाव: गदिमा वडीलांचे नाव : दिगंबर बळवंत मांडगूळकर (औंध संस्थान कारकून) आईचे नाव : बनुताई दिगंबर मांडगूळकर अपत्ये: आनंद व श्रीधर कार्यक्षेत्र: साहित्य व चित्रपट साहित्य प्रकार : गीतरचना कथा, कादंबरी प्रसिद्ध साहित्यकृती : गीतरामायण शिक्षण: नॉन मॅट्रिक • १९३५ मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश (ब्रह्मचारी) • १९४२ प्रथम गीतलेखन (भक्त दामाची व पहिला पाळणा) • १९४२ सातारा, सांगली येथे प्रतिसरकारचा प्रसार अप्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात सहभाग, अध्यक्ष / सदस्य : • १९६१ महाराष्ट्र राज्य तमाशा परिषद अध्यक्ष • १९६१ महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड सदस्य. • १९६१ फिल्म अॅडव्हायसरी बोर्ड सदस्य. • १९६२-७४ महाराष्ट्र विधान परिषद सदस्य (आमदार) • १९६४ नाट्य परीक्षण मंडळ सदस्य. • १९६७ तुरुंग आणि कारावास सल्लागार समिती सदस्य. • १९६४-६९ पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य • मराठी चित्रपट महामंडळ उपाध्यक्ष • १९६९ मराठी नाट्य परिषद सदस्य • १९७६ महाराष्ट्र राज्य कुटूंब नियोजन सल्लागार समिती सदस्य. • १९७६ मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पुणे. • १९७३ मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष, यवतमाळ • १९७६ मराठी साहित्य संमेलन (विभागीय अध्यक्ष), इंदौर, बडोदरा, म्हापसा, ग्वाल्हेर पुरस्कार : १९६९ पद्मश्री १९६९ : संगीत नाटक अकादमी व विष्णूदास भावे सुवर्णपदक • महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार • शाहीर परशुराम पुरस्कार • फाळके गौरव चिन्ह. सुरसिंगार • अकादमी सन्मान. • रेडिओ मिरची म्युझिक सन्मान. • सर्वोत्कृष्ट अल्बम – लाखाचे गोष्ट पुस्तके ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :- ग. दी. मांडगूळकर • कविश्रेष्ठ...

मराठी लेखकांची माहिती

Marathi writers information in marathi : एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा इत्यादी प्रकारांतील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस लेखक असे म्हणतात. आपल्या मराठी भाषेतील लेखकांची यादी खूप मोठी आहे या मध्ये अनेक बडे लेखक होऊन गेले आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आपण मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in marathi) जाणून घेणार आहोत. Contents • 1 मराठी लेखकांची माहिती (Marathi writers information in marathi) • 1.1 पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु.ल. देशपांडे) • 1.2 प्रल्हाद केशव अत्रे (प्र. के. अत्रे) • 1.3 विष्णु वामन शिरवाडकर (वि. वा. शिरवाडकर) • 1.4 नारायण सीताराम फडके (ना. सी. फडके) • 1.5 रणजित रामचंद्र देसाई • 1.6 गजानन दिगंबर माडगूळकर (ग. दि. माडगूळकर) • 1.7 पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) • 1.8 डॉ. जयंत विष्णू नारळीकर (जयंत नारळीकर) • 1.9 वसंत पुरुषोत्तम काळे (व.पु. काळे) • 1.10 राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज, बाळकराम) • 2 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) • 2.1 पु ल देशपांडे यांची नाटके कोणती? • 2.2 लेखक कोणाला म्हणतात? • 3 सारांश (Summary) मराठी लेखकांची माहिती ( Marathi writers information in marathi) आज आपण पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे, वि. वा. शिरवाडकर, ना. सी. फडके, रणजित देसाई, ग. दि. माडगूळकर, साने गुरुजी, जयंत नारळीकर, व.पु. काळे आणि राम गणेश गडकरी लेखकांची आज आपण माहिती जाणून घेऊ या. गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, व...

ग.दि.माडगूळकर ह्यांच्या अजरामर साहित्याची माहिती द्या? » G De Madgulakar Hyanchya Ajaramar Sahityachi Mahiti Dya

चेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे. ग दि माडगूळकर यांच्या अजरामर त्याची माहिती द्या म्हणून ओळखले जाते ते मराठी रायटर आणि प्रकारे त्याने 157 स्क्रीनप्ले आणि 2000 जास्त आहेत त्याच प्रकारचा जन्म एक ऑक्टोबर 19 19 मध्ये झालेला आहे त्यांना पद्मश्री नाटक करून सन्मानित करण्यात आले आहे g de madgulakar yanchya ajaramar tyachi mahiti dya mhanun olakhale jate te marathi rayatar ani prakare tyane 157 screenplay ani 2000 jast ahet tyach prakaracha janm ek october 19 19 madhye jhalela ahe tyanna padmasree natak karun sanmanit karanyat aale ahe ग दि माडगूळकर यांच्या अजरामर त्याची माहिती द्या म्हणून ओळखले जाते ते मराठी रायटर आणि प्रका उत्तर Vokal App bridges the knowledge gap in India in Indian languages by getting the best minds to answer questions of the common man. The Vokal App is available in 11 Indian languages. Users ask questions on 100s of topics related to love, life, career, politics, religion, sports, personal care etc. We have 1000s of experts from different walks of life answering questions on the Vokal App. People can also ask questions directly to experts apart from posting a question to the entire answering community. If you are an expert or are great at something, we invite you to join this knowledge sharing revolution and help India grow. Download the Vokal App!

गजानन दिगंबर माडगूळकर

गजानन दिगंबर माडगूळकर( ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या आधुनिक वाल्मिकी देखील म्हटले जाते. गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) जन्म नाव गजानन दिगंबर माडगूळकर टोपणनाव गदिमा जन्म १ ऑक्टोबर १९१९ मृत्यू राष्ट्रीयत्व कार्यक्षेत्र भाषा साहित्य प्रकार प्रसिद्ध साहित्यकृती वडील दिगंबर बळवंत माडगुळकर आई बनुताई दिगंबर माडगुळकर अपत्ये ३ मुले आणि ४ मुली टीपा गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला. अनुक्रमणिका • १ वैयक्तिक आयुष्य • २ कारकीर्द • २.१ स्वातंत्र लढ्यातील सहभाग आणि राजकीय जीवन • २.२ गदिमांनी लिहिलेले काही लोकप्रिय गीते • ३ गदिमांचे साहित्यिक योगदान • ३.१ लघुकथा • ३.२ काव्यसंग्रह • ३.३ कादंबरी • ३.४ बालवाङमय • ३.५ नाटक • ३.६ संकीर्ण • ३.७ संपादित मासिके • ४ पुरस्कार आणि सन्मान • ५ पुस्तके • ६ हे सुद्धा पहा • ७ बाह्य दुवे • ८ संदर्भ आणि नोंदी कारकीर्द गदिमांनी दहावीत नापास झाल्यानंतर चित्रपटांसाठी काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी ब्रम्हचारी (१९३८), ब्रॅंडीची बाटली (१९३९) या सारख्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका साकारल्या. १९४२ मध्ये आलेल्या नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. १९४७ साली आलेल्या राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामशेजी चित्रपटापासून त्यांना कथा, पटकथा, गीते यासाठी चांगलीच ओळख मिळाली, त्यात एक भूमिकाही त्यांनी केली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत गदिमां...

कवी मधुकर जोशी यांचे निधन; वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

डोंबिवली : ‘आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे’ या आणि यासारख्या अनेक काव्यपंक्तींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी मधुकर जोशी (९०) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मालती, डॉ. अविनाश, डॉ. शिरीष, जगदीश ही तीन मुले व डॉ. अलकानंद आणि अंजली या दोन मुली असा परिवार आहे. जोशी गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना वरचेवर डायलेसिस करावे लागणार होते. रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर डोंबिवली स्मशानभूमीत अत्यंत मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जोशी यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील नीलकंठ हे संत साहित्याचे अभ्यासक होते. वडिलांकडून साहित्याचे बाळकडू जोशी यांना मिळाले. जोशी यांचे शालेय शिक्षण नाशिक येथे झाले. त्यांनी सहावीत असताना पहिली कविता ‘गांधीस वंदन’ (चंद्रकांता) ही कविता लिहीली. केंद्र सरकारच्या सेन्ट्रल एक्साईज विभागात काम करणारे जोशी १९८८ साली सेवानिवृत्त झाले. शास्त्रीय गायक डी. व्ही. पलुस्कर यांच्याशी जोशी यांचा परिचय झाला. पलुस्कर यांनी एचएमव्ही कॅसेट कंपनीचे संचालक जी. एन. जोशी यांच्याशी जोशी यांचा परिचय करुन दिला. १९५३ मध्ये आकाशवाणीवरून जोशी यांनी लिहिलेल्या भूपाळीचे प्रसारण करण्यात आले. जोशी यांच्या गीतांची पहिली रेकॉर्ड प्रकाशित झाली. या रेकॉर्डच्या एका बाजूला ‘मालवल्या नभमंदिरातल्या तारांच्या दीपिका’ आणि दुसऱ्या बाजूला ‘ राधिकेचा राऊळी ये मोहना मधुसुदना’ हे होते. आकाशवाणीवरील भावसरगम कार्यक्रमाकरिता जोशी यांनी २१ सांगितीका लिहील्या होत्या. त्यातील ‘बाजीराव मस्तानी’ खूप गाजली होती. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या वृत्तपत्रात त्यांनी ‘महार...

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

व्यंकटेश माडगूळकर जन्म नाव व्यंकटेश दिगंबर माडगूळकर जन्म मृत्यू पुणे राष्ट्रीयत्व कार्यक्षेत्र लेखन साहित्य प्रकार कथा, नाटके, प्रवासवर्णन, अनुवाद, कादंबऱ्या कार्यकाळ (५ एप्रिल १९२७ – २००१) विषय निसर्ग, ललित प्रसिद्ध साहित्यकृती बनगरवाडी वडील दिगंबर बळवंत माडगूळकर आई बनुताई दिगंबर माडगुळकर अपत्ये पुरस्कार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (जन्म: माडगूळ, ५ एप्रिल १९२७; - २७ ऑगस्ट |२००१) हे व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्त्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५-८५) नोकरीत होते. आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत. ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१...