Gurucharitra 14 va adhyay

  1. ।। श्री गुरुदेव दत्त ।।: Gurucharitra Adhyay 14 श्रीगुरुचरित्र अध्याय
  2. Gurucharitra Adhyay 14 in Marathi
  3. Gurucharitra Adhyay 14
  4. श्री गुरुचरित्र


Download: Gurucharitra 14 va adhyay
Size: 42.38 MB

।। श्री गुरुदेव दत्त ।।: Gurucharitra Adhyay 14 श्रीगुरुचरित्र अध्याय

॥ श्री गणेशाय नमः॥ श्री सरस्वत्यै नमः॥ श्री गुरुभ्यो नमः॥ नामधारक शिष्य देखा। विनवी सिद्धासी कवतुका। प्रश्न करी अतिविशेखा। एकचित्ते परियेसा॥१॥ जय जयाजी योगीश्वरा। सिद्धमूर्ति ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा। ज्ञान होय आम्हांसी॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी। प्रसन्न जाहले कृपेसी। पुढे कथा वर्तली कैसी। विस्तारावे आम्हांप्रति॥३॥ ऐकोनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारे॥४॥ ऐक शिष्या शिखामणि। भिक्षा केली ज्याचे भुवनी। तयावरी संतोषोनि। प्रसन्न जाहले परियेसा॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु। पूर्ण जाणे तो द्विजवरू। पूजा केली विचित्रु। म्हणोनि आनंद परियेसा॥६॥ तया सायंदेव द्विजासी। श्रीगुरू बोलती संतोषी। भक्त होय रे वंशोवंशी। माझी प्रीति तुजवरी॥७॥ ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवूनि चरणी। न्यासिता झाला पुनःपुन्हा॥८॥ जय जया जगद्‌गुरु। त्रयमूर्तींचा अवतारू। अविद्यामाया दिससी नरु। वेदां अगोचर तुझी महिमा॥९॥ विश्वव्यापक तूंचि होसी। ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी। धरिला वेष तूं मानुषी। भक्तजन तारावया॥१०॥ तुझी महिमा वर्णावयासी। शक्ति कैंची आम्हांसी। मागेन एक आता तुम्हांसी। तें कृपा करणे गुरुमूर्ति॥११॥ माझे वंशपारंपरी। भक्ति द्यावी निर्धारी। इह सौख्य पुत्रपौत्री। उपरी द्यावी सद्‌गती॥१२॥ ऐसी विनंति करुनी। पुनरपि विनवी करुणावचनी। सेवा करितो द्वारयवनी। महाशूरक्रुर असे॥१३॥ प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी। घात करितो जीवेसी। याचि कारणे आम्हांसी। बोलावीतसे मज आजि॥१४॥ जातां तया जवळी आपण । निश्चये घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैचे आपणासी॥१५॥ संतोषोनि श्रीगुरूमूर्ति। अभयंकर आपुले हाती। विप्रमस्तकी ठेविती। चिंता न करी म्हणोनिया॥१६...

Gurucharitra Adhyay 14 in Marathi

Table of Contents • • • Gurucharitra Adhyay 14 in Marathi – गुरुचरित्र अध्याय १४ Gurucharitra Adhyay 14 in Marathi PDF Gurucharitra Adhyay 14 in Marathi: Gurucharitra Adhyay 14 is a part of the sacred Hindu text “Shri Guru Charitra” which recounts the life and teachings of the great saint Dattatreya and his disciples. This adhyay is divided into 48 verses and describes the story of how Dattatreya and his disciples helped a poor Brahmin who was in distress. In this adhyay, the story begins with a Brahmin who was living in a village with his wife and children. The Brahmin was very poor and was struggling to make ends meet. Read Also: One day, he decided to visit a nearby village in search of work. On his way, he met Dattatreya and his disciples, who were sitting under a tree. The Brahmin told Dattatreya about his situation and how he was in desperate need of work to support his family. Dattatreya, being a kind and compassionate saint, decided to help the Brahmin. He asked his disciples to give the Brahmin some food and water, and then they all went to the Brahmin’s village. When they arrived in the village, Dattatreya asked the Brahmin to show him his house. Read Also: When they reached his house, Dattatreya blessed the Brahmin and his family and gave them a small amount of money. He then asked the Brahmin to go and buy some food and clothes for his family. The Brahmin was overjoyed and thanked Dattatreya for his kindness. He went to the market and bought some food and cloth...

Gurucharitra Adhyay 14

Gurucharitra Adhyay 14 meaning (सारांश) Gurucharitra Adhyay 14 – गुरुचरित्र 14 वा अध्याय हा गुरुचरितत्रातील एक अतिशय महत्वाचा अध्याय आहे यामध्ये गुरू नृसिंह सरस्वती यांनी आपल्या शिष्य सायंददेवला भयंकर परिस्थितीत कशी मदत केली याचे वर्णन केले आहे. सायमदेवांनी श्रीगुरूंना प्रणाम केला आणि म्हणाले, `गुरुदेव, तुम्ही त्रिमूर्ती अवतार आहात, तरी आमच्या अज्ञानामुळे तुम्ही आम्हाला मनुष्यरूपात दिसता. खरे तर तुम्ही सर्व व्यापलेले आहात. तुमच्या महानतेचे वर्णन करणे आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. सायमदेव सांगतात मी एका मुस्लिम राजाचा सेवक आहे, जो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी एका ब्राह्मणाला बोलावतो आणि त्याला मारतो. त्याने मला आज आमंत्रित केले आहे. मी त्याच्याकडे गेलो तर तो मला मारून टाकेल, मग मी काय करू. श्रीगुरुंनी त्याच्या डोक्यावर तळहाता ठेवला आणि म्हणाले, ‘तुम्ही जराही काळजी करू नका. तू निर्भयपणे राजाकडे जा. तो तुमचे स्वागत करेल आणि तुम्हाला माझ्याकडे परत पाठवेल. माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच आहे आणि मग मी पुढे जाईन. तू माझा भक्त आहेस, तू सुखाने जगशील आणि खूप संपत्ती कमवशील फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. स्वामींचा आशीर्वाद घेऊन सायमदेव क्रूर मुस्लिम राजाकडे गेले. वाचण्यासाठी ते सतत श्रीगुरूंचे नामस्मरण करत होते. राजाने सायमदेवला पाहताच तोंड फिरवले आणि आत गेला. सायमदेव स्वत:शीच म्हणाला, `ज्याला श्रीगुरुंचा आशीर्वाद आहे, त्याला क्रूर राजा काय अपाय करू शकतो? गरुडाच्या मुलांना साप कसा चावू शकतो? हत्ती सिंहाला कसा मारू शकतो? श्रीगुरूंच्या भक्ताला मृत्यूचेही भय नसते हे त्याला माहिती होते. मुस्लिम राजाला तंद्री वाटत होती आणि त्याला चांगली झोप लागली होती. त्याने स्वप्...

श्री गुरुचरित्र

श्री गुरुचरित्र ग्रंथ गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना 'ज्ञानेश्वरी' व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग...