हर घर तिरंगा चित्रकला स्पर्धा

  1. Har Ghar Tiranga Campaign 75 Years Of Independence Tricolour Now Available At Post Offices ANN
  2. Azadi Ka Amrit Mahotsav: ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत पुण्यातील प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा
  3. 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा
  4. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रम संकेतस्थळावर उपलोड
  5. Har Ghar Tiranga The Heart The State And The Indian Constitution The Evolution Of National Flag


Download: हर घर तिरंगा चित्रकला स्पर्धा
Size: 38.24 MB

Har Ghar Tiranga Campaign 75 Years Of Independence Tricolour Now Available At Post Offices ANN

Har Ghar Tiranga: 'हर घर तिरंगा' अभियान के तहत डाकघरों से तिरंगे की बिक्री शुरू, लोगों में भारी उत्साह Azadi ka Amrit Mahotsav: 'हर घर तिरंगा' अभियान (Har Ghar Tiranga Campaign) के तहत भारत सरकार की ओर से सभी लोगों से अपने-अपने घरों या प्रतिष्ठानों पर 13 से 15 अगस्त तक तिरंगा फहराने की अपील की गई है. Tricolour Now Available At Post Offices: भारत आज़ादी की 75वीं सालगिरह का जश्न मना रहा है. इसे 'आज़ादी का अमृत महोत्सव' (Azadi ka Amrit Mahotsav) नाम दिया गया है. आज से डाकघरों में 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान के तहत राष्ट्रीय ध्वज (National Flag) की बिक्री शुरू हो गयी है. पोस्ट ऑफिस में तिरंगा (Tiranga) लेने के लिए लोगों की भीड़ लगनी शुरू हो गई है. डाकघरों में तिरंगा लेने आए लोगों का कहना है कि इस अभियान से जुड़कर उन्हें फक्र महसूस हुआ है और ये हम सबको एकजुट करेगी. 'हर घर तिरंगा' अभियान के तहत सभी लोगों से अपने-अपने घरों या प्रतिष्ठानों पर 13 से 15 अगस्त तक तिरंगा फहराने की अपील की गई है. ‘हर घर तिरंगा’ अभियान में डाक विभाग भी अहम भूमिका निभा रहा है. डाकघरों से तिरंगे की बिक्री शुरू प्रधान डाक घर, नई दिल्ली की असिस्टेंट पोस्ट मास्टर शकुन बत्रा ने बताया कि हमारे पास झंडे बिक्री के लिए आ चुके हैं. सुबह से 5-6 तिरंगे बिक भी चुके हैं. उन्होंने आगे बताया कि जो लोग तिरंगा लेने आ रहे हैं, वो बहुत एक्साइटेड हैं. वो कहती हैं कि तिरंगा बिक्री के लिए आने से पहले भी हमारे पास कस्टमर आए थे कि कब तिरंगा आएगा? हमें लेना है. स्कूल और दूसरी जगह से कस्टमर्स आए हैं. प्राइस के बारे में वो बताती हैं कि 25 रूपये का एक तिरंगा है, जो 15 अगस्त तक बिक्री के लिए उपलब्ध है. कैसा है डाकघरों मे...

Azadi Ka Amrit Mahotsav: ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत पुण्यातील प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा

यावेळी जिल्ह्याचे नियोजन चांगले झाले असून, या उपक्रमांदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यास येथील कला, संस्कृतीला अधिक उजाळा मिळेल, असे मत गुप्ता यांनी केले. तर पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नाट्यगृहे, सांस्कृतिक सभागृहे असून, या ठिकाणी तसेच नगरपरिषद पातळीवरही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे देशमुख म्हणाले. यावेळी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. हा उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक तहसीलदार आणि गटविकास अधिकारी कार्यालय स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. ऐतिहासिक किल्ले, क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानींची स्मारके यांची दुरुस्ती, सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. सुमारे एक हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे नियोजन आहे. स्वातंत्र्य रॅली, शाळा महाविद्यालयांमधून निबंध, वक्तृत्व, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.

15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर फडकणार तिरंगा

भारत यंदा स्वातंत्र्याचा 75 वा महोत्सव साजरा करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व भारतीयांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही मोहीम म्हणजे आजादी का अमृत महोत्सवमधील महत्वाचा भाग आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत देशभरामध्ये वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हा उत्सव 13 ते 15 ऑगस्टदरम्यान साजरा होणार असला तरी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला 2 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. देशभरात 75 व्या स्वातंत्र्यदिनाची तयारी शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी आजपासून 'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. 13 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरावर देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशभक्तीची भावना जागृत हर घर तिरंगा मोहिमेचा महत्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांनी आपआपल्या घरांवर तिरंगा फडकवावा या हेतूने सरकारने ही मोहीम सुरू केली असून या माध्यमातून देशभक्तीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न आहे. तसेच या माध्यमातून भारतीय झेंड्यासंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी अधिक अधिक लोकांना जाणून घ्याव्यात असा सुद्धा हेतू आहे. डीपी ठेवण्याचे आवाहन या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 ऑगस्ट 2022 रोजी देशातील लोकांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डिस्प्ले फोटो म्हणजेच डीपी म्हणून तिरंग्याचा फोटो ठेवण्याचे आवाहन केले. याशिवाय देशातील शैक्षिणक संस्थांनी ‘ह...

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” या उपक्रम संकेतस्थळावर उपलोड

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “ हर घर तिरंगा” या उपक्रम संकेतस्थळावर उपलोड " Har Ghar Tiranga" initiative under Independence Festival uploaded on the website स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार दि. १३ ऑगस्ट २०२२ ते दि. १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तसेच सर्व शासकीय/ निमशासकीय/खाजगी आस्थापना / सहकारी संस्था यांच्या कार्यालयावर राष्ट्रध्वजाची उभारणी करण्याबाबतचा उपक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे. • हर घर तिरंगा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत ११ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रभातफेरी काढण्यात यावी. प्रभातफेरीमध्ये NCC च्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात यावे. • शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या आधिपत्याखालील सर्व कार्यालयांनी हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची स्पष्ट छायाचित्रे , पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संकेत स्थळावर शालेय शिक्षण विभागाला दिलेल्याLogin - GD1032 व पासवर्ड GDS##67 च्या सहायाने अपलोड करावी. • प्रभातफेरी/अमृतमहोत्सवाच्या अंमलबजावणीलागणारे साहित्य ( उदा. पोस्टर्स , बेनर, जिंगल) हे पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यांचा वापर करावा. • जिल्हानिहाय हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे स्पष्ट फोटोग्राफ/चित्रफीत/व्हिडीओ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या संकेत स्थळावर शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या उपरोक्त पासवर्ड चा उपयोग करून अपलोड करावे. उपक्रम संकेतस्थळावर उपलोड कसे करावे. • 75.org/ या संकेतस्थळ जा. • त्यानं...

Har Ghar Tiranga The Heart The State And The Indian Constitution The Evolution Of National Flag

Har Ghar Tiranga Campaign: "हर घर तिरंगा" मोहिमेच्या पार्श्‍वभूमीवर आपला राष्ट्रध्वज नेमका कसा घडला? या प्रक्रियेबाबत विचार करणं आणि बोलणं महत्वाचं वाटतं. कारण राष्ट्रवादाच्या कल्पनेत या ध्वजाचे विशेष स्थान आहे. हेच कारण आहे की आपल्या राष्ट्रध्वजाशी आपलं खास नातं आहे जे आपल्या थेट हृदयाशी जोडलेले आहे. हे अंत:करणातून आलेलं नातं देश आणि भारतीय राज्यघटनेबद्दल भाष्य करतं. त्यामुळे हा केवळ ध्वज नसून आपली भावना आहे. काहींना असे वाटेल की ध्वजातील भगवा किंवा केशरी रंग हिंदू समुदायाचं प्रतिनिधित्व करतो, तर हिरवा रंग मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याचा पांढरा रंग देशातील इतर समुदायांचे प्रतिनिधित्व करतो. मात्र हे चुकीचं आहे. स्वातंत्र्याच्या आधी यातल्या केशरी रंगाची जागा लाल रंगाने घेतली होती. याशिवाय या ध्वजाचं स्वरूप काहीसे सध्याच्या ध्वजासारखे होते. हा ध्वज निर्णायक क्षणांचा साक्षीदार होता या ध्वजाबद्दल गांधीजींनी 13 एप्रिल 1921 रोजी यंग इंडियामधील लेखात म्हटले होते की, ध्वजाच्या मध्यभागी चरखा किंवा फिरतं चाक हे ब्रिटीश राजवटीत प्रत्येक अत्याचारित भारतीयांकडे निर्देश करते, तसेच प्रत्येक भारतीय घराला नवसंजीवनी देण्याची शक्यता दर्शवते. संविधान सभेच्या वादविवाद आणि चर्चेनंतर 22 जुलै 1947 रोजी तिरंगा ध्वज स्वीकारण्यात आला. मात्र, ध्वजाच्या रंगांबाबत सभेतील काही सदस्यांनी दिलेल्या सूचना त्याचा वेगळाच अर्थ मांडत होत्या. हिरवे हे निसर्गाचे प्रतीक म्हणून पाहण्याकडे या सदस्यांचा कल होता आणि आपण सर्व 'धरती माते'ची मुले आहोत. केशरी रंग त्यागाचे प्रतीक म्हणून तर पांढरा रंग शांततेचे प्रतीक म्हणून घेतला गेला. हे मान्य करता येईल, पण तरीही हृदय, राष्ट्र आणि संविधान या ‘थ्री फोर्क्ड रोड’...