Information about sant dnyaneshwar in marathi

  1. ज्ञानेश्वरांचे जीवन व कार्य
  2. Sant Dnyaneshwar – Bhakti Saint from Maharashtra
  3. संत ज्ञानेश्वर (मातीतले कोहिनूर)
  4. संत ज्ञानेश्वर मराठी निबंध । Sant Dnyaneshwar Nibandh Marathi


Download: Information about sant dnyaneshwar in marathi
Size: 52.25 MB

ज्ञानेश्वरांचे जीवन व कार्य

पुन्हा संसारात परतायचा गुरूंचा आदेश त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे संस्कृत पंडीत विठ्ठलपंत कुलकर्णी (Vitthalpant kulkarni) हे वृत्तीनं विरक्त होते. त्यांना संन्यासाचा ध्यास होता. मात्र तत्कालीन सामाजिक रुढींनुसार आळंदीच्या श्रीधर पंतांच्या कन्या रुक्माई यांच्याशी त्यांचा विवाह झाला परंतु त्यांच्यातील संन्यासाचे मन गृहस्थाश्रमात रमेना. त्यामुळे त्यांनी घराचा त्याग करून काशीला रामानंद स्वामी (Ramanand Swami) या गुरूंकडून संन्यासाची दीक्षा घेतली. मात्र त्यांच्या गुरुंना त्यांच्या विवाहाविषयी कळताच त्यांनी विठ्ठलपंतांना पुन्हा वैवाहिक आयुष्यात परतण्याचा आदेश दिला. चार आपत्यांचा जन्म (Family Of Sant Dnyaneswar) गुरूंचा आदेश शिरोधार्य मानून विठ्ठलपंत पुन्हा संसाराला लागले. विठठलपंताचं संन्यास सोडून पुन्हा संसारात परतणं हा तेव्हाच्या समाजासाठी हेटाळणीचा विषय ठरलं. संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात परतणं हा धर्मद्रोह असल्याचं तत्कालीन सनातनी ब्राम्हणवर्गाचं मत होतं. विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या कुटुंबाला समाजातून बहिकृत करण्यात आले. दरम्यान त्यांना निवृत्ती (Nivrutti) (इ.स.१२७३), ज्ञानेश्वर(Dnyaneshwar) (इ.स.१२७५), सोपान (Sopan) (इ.स.१२७७), व मुक्ताबाई(Muktabai) (इ.स.१२७९) ही चार आपत्ये झाली. या चार आपत्यांपैकी ज्ञानेश्वर हे एक. त्यांचा जन्म पैठण जवळीत अपेगाव या गावी झाला. अभ्यासकांत चारही भावंडांच्या जन्म वर्षाविषयी मतभेद आहेत. ‘संन्याशाची मुले’ म्हणून अवहेलना विठठ्लपंतांच्या चारही मुलांना धार्मिक संस्कारही नाकारण्यात आले. मुलांच्या उपनयन (मुंज) विधीला आपल्या मृत्यनंतर तरी परवानगी मिळेल म्हणून विठ्ठलपंतांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. तरीही चारही भावंडांना आळंदीच्या ब्राम्हणांकडून ...

Sant Dnyaneshwar – Bhakti Saint from Maharashtra

Sant Dnyaneshwar belonged to Maharashtra, a state renowned historically for its leaders and warriors. The writings and preachings of Sant Dnyaneshwar made knowledge of Dharma accessible to the masses. Sant Dnyaneshwar belonged to a family that held the ‘watan’ of Kulkarni in Apegaon. On the northern bank of the Godavari, eight miles east of Paithan, was Apegaon. (P.C.- Sahitya Bharati) Brief History Saint Dnyaneshwar was born to devout and religious parents, Vithalpant and Rukminibai. Dnyaneshwar (1275) was their second child, while Nivrittinath (1273), Sopan (1277), and Muktabai (1279) were their other three children. The four children were all born in Alandi. After taking Sanyaas, Vithalpant returned to Alandi when his Guru instructed him to. However, the Brahmins of the area ostracized them for adopting Grihastha Ashram after Sanyaas. As a result of the aforementioned reason, Nivrittinath’s Janeu ceremony was not performed by the Brahmins of that area. In the face of continuous ostracization and hostile conditions, the couple gave up their lives at the confluence of the Ganga and the Yamuna at Prayagraj. Having been orphaned at an early age, these four children had no other choice but to beg for their living. Contributions At such a young age, Sant Dnyaneshwar had evolved into a spiritually gifted and inclined child. Approximately between the ages of thirteen and sixteen, he composed Dnyaneshwari or Bhawarth Dipika. The work is a commentary on Bhagwad Gita and seeks t...

संत ज्ञानेश्वर (मातीतले कोहिनूर)

संत ज्ञानेश्वर - शके १२७५ ते १२९६ संत ज्ञानेश्वर (मातीतले कोहिनूर) संत ज्ञानेश्वर हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत, कवी, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी आणि तत्त्वज्ञ होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म ज्ञानेश्वरांनी भगवद्‍गीतेतील विचार-तत्त्वज्ञान सामान्य माणसांना कळावेत म्हणून ‘ ‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह – या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते. संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. संत ज्ञानेश्वर (मातीतले कोहिनूर) संबंधी महत्त्वाचे दुवे: • •

संत ज्ञानेश्वर मराठी निबंध । Sant Dnyaneshwar Nibandh Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संत ज्ञानेश्वर मराठी निबंध । Sant Dnyaneshwar Nibandh Marathiया विषयावर निबंध बघणार आहोत. संत ज्ञानेश्वर सुमारे सातशे वर्षांपूर्वी म्हणजे १३ व्या शतकातील गीतेचे तत्वज्ञान प्रत्येकापर्यंत आणणारे ज्ञानेश्वर हा ग्रंथ लिहिला. त्यांना समाजाने हिनवले, वाळीत टाकले त्रास दिला. परंतु त्यांच्या चमत्कारांचा साक्षात्कार समाजाला झाला. चला तर मग याविषयी सविस्तर निबंध लिहायला सुरुवात करुया. संत-ज्ञानेश्वर-मराठी-निबंध संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन १२७५ मध्ये आपेगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांनी आधी संन्यास पत्करला होता. नंतर त्यांनी पुन्हा संसारात प्रवेश केला. त्यामुळे निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान देव, मुक्ताबाई या त्यांच्या मुलांना लोक संन्याशाची पोरे असे हिणवत असत. लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते. परंतु ज्ञानदेवांनी समाजसुधारणेसाठी वाईट रूढी घालवण्यासाठी फार मोठे कार्य केले आहे. त्यांनी जात पात न मानता सर्व समाजाला एकत्रित करण्यासाठी खूपच प्रयत्न केले. संत गोरा कुंभार, सावता माळी, नरहरी सोनार इत्यादी संत लोक त्यांचे शिष्य होते. --------------------------------------------------------- 👇खालील निबंध सुद्धा जरूर वाचा. 👉 👉 👉 👉 👉 --------------------------------------------------------- ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानदेवांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवले. मिरची उभी चालवून दाखवली. स्वतःच्या पाठीवर अग्नी तयार करून त्यावर मुक्ताबाईंनी मांडे भाजण्यासाठी घेतले. त्यामुळे लोकांना त्यांच्या महान त्याची खात्री पटलीव लोक त्यांना अवतारी पुरुष समजू लागले. इसवी सन १२९६ मध्ये आळंदी येथे त्यांनी समाधी घेतली. तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर मराठी निबंध । Sa...