झुंजार नेता पेपर बीड

  1. Latest Marathi News
  2. Shakti Zunzar
  3. चर्चा:बीड जिल्हा


Download: झुंजार नेता पेपर बीड
Size: 51.20 MB

Latest Marathi News

गेली ३६ वर्षे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात स्वतची छाप पाडणारे, लोकनायक, झुंजार आणि जनसामान्यांमध्ये रमणारा नेता, अशी ओळख असलेले नेते म्हणजे गोपीनाथ मुंडे. दाऊद इब्राहिमच्या मुसक्या बांधून आणू, एन्रॉन समुद्रात बुडवू, अशा एकाहून एक सनसनाटी घोषणा करत मुंडे कायमच राज्याच्या राजकारणात चर्चेत राहिले. राजकारणातील गुन्हेगारीकरणावर प्रहार करताना मुंडे यांनी शरद पवारांसह अनेक काँग्रेस नेत्यांना जेरीस आणले. शर्मा बंधूंना विमानातून नेल्याचे शरद पवारांवरील आरोप असो की अन्य काही प्रकरण असो, मुंडे यांची मुलुखमैदान तोफ कायम धडधडत राहिली. महाराष्ट्राने हा झंझावात गेली अनेक वर्षे अनुभवला. अनेक अवघड प्रसंग, अपयशही त्यांच्या वाटय़ाला आले. पण न डगमगता ते ठामपणे, निर्धाराने लढत राहिले. त्यांनी १९९४ मध्ये संघर्ष यात्रा काढून राज्यात वातावरण ढवळून काढले. महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन घडवून भाजप-शिवसेना युतीकडे १९९५ मध्ये सत्ता खेचून आणण्यात मुंडे यांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता उलथवल्यानंतर युतीचे सरकार आले आणि मुंडे हे उपमुख्यमंत्री झाले. गृह, ऊर्जा ही महत्वाची खाती सांभाळताना त्यांनी आपली छाप उमटविली. एन्रॉन विरोधात त्यांनी रान उठविले होते. त्यामुळे सत्ता आल्यानंतर काय करायचे, हा यक्षप्रश्न होता. पण या प्रकल्पाचा पुढे फेरविचार झाला आणि राज्याला हितकारक असा नवीन करार केला गेला. पुढे त्याचे समर्थन करताना मुंडे यांनी आपले राजकीय कसब दाखविले. मुंडे यांनी गृहमंत्रिपदाची कामगिरीही तितकीच उल्लेखनीय होती. १९९० पासून महाराष्ट्रात आणि विशेषत मुंबईत संघटित गुन्हेगारीने थैमान घातले होते. अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे लागेबांधे होते. ते निपटून काढण्याचे आव्हान गृहमंत्री या...

Shakti Zunzar

शक्ती झुंजार - अन्याय विरुद्ध वाचा फोडणारा निर्भीड व निपक्ष • शक्ती झुंजार डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील ई-पेपर व वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग निर्भीड बातम्या पुरवणे हे शक्ती झुंजारचे मुख्य उद्देश आहे. • • • • • • • • •

चर्चा:बीड जिल्हा

बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास [ ] आधुनिक बीड जिल्हयाचा इतिहास मात्र इसवी सनाच्या चौथ्या शतकापासूनच उपलब्ध आहे. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे बीडवर राज्य होते. उपरोक्त परिसर पुढे यादवांच्या अंमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो (१२९६-१३१६). हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतला. (१३२५-५१). बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. त्या राजवटीच्या विघटनानंतर हा प्रदेश निजामशाहीचा एक भाग बनला. पेशवाईच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत. मराठ्यांनी निजामाकडून हा प्रदेश जिंकून घेतला होता. तथापि, मराठेशाहीच्या अस्तानंतर या प्रदेशावर पुन्हा निजामाची राजवट प्रस्थापित झाली, ती थेट १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता देईपर्यत. बहामनी व निजामशाही राजवटीखालीदेखील काही काळ हा जिल्हा होता. त्यानंतर १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनर्रचनेदरम्यान बीड जिल्ह्यासहित मराठवाडातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी मध्ये महाराष्ट्र व गुजरात ही राज्ये वेगळी झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. निजाम व ब्रिटिश यांच्या विरोधात बीडमध्ये १८१८ सालीच (मराठवाड्यात सर्वप्रथम) आंदोलन छेडले गेले होते. जिल्ह्यातील धर्माजी प्रताप राव हे या लढ्याचे मार्गदर्शक होते. पुढील काळात आधुनिक बीड जिल्हा [ ] १९०५ मध्ये केज तालुका रद्द होऊन शेजारच्या अंबा तालुक्याला जोडण्यात आला. अंबाचे पुढे मोमिनाबाद असे नामा...