जय जय महाराष्ट्र माझा गीत

  1. जय जय महाराष्ट्र माझा… हे गीत राज्यगीत म्हणून घोषित !
  2. महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
  3. 'जय जय महाराष्ट्र माझा' गीत बनलं 'महाराष्ट्र राज्यगीत'
  4. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा स्वीकार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय


Download: जय जय महाराष्ट्र माझा गीत
Size: 51.29 MB

जय जय महाराष्ट्र माझा… हे गीत राज्यगीत म्हणून घोषित !

मुंबई :‘जय-जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे लोकप्रिय राज्य गीत आता महाराष्ट्राचे राज्य गीत होणार आहे. कविवर्य राजा नीळकंठ बधे यांचे हे गीत राज्य गीत म्हणून घोषित करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या गाण्याला राज्य गीत म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला, तो एकमताने मंजूर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती 19 फेब्रुवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. हे राज्यगीत 1 मिनिट 41 सेकंदांसाठी पोलिस बँडद्वारे गायले जाईल किंवा वाजवले जाईल. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्यात अधिकृत राज्य गीत नाही. आता राज्य गीताला मान्यता मिळाली आहे. यासंदर्भात मुनगंटीवार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला प्रेरणा देणारे आणि महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे ‘जय-जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्य म्हणून स्वीकारण्यात आले. हे संगीत श्रीनिवास खळे यांनी दिले असून ते शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायले आहे. 19 फेब्रुवारीपासून शिवाजी जयंतीनिमित्त ते स्वीकारले जाणार आहे. आतापर्यंत देशातील 12 राज्यांची स्वतःची अधिकृत राज्यगीते आहेत. याआधी आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, ओरिसा, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि उत्तराखंड या राज्यांची अधिकृत राज्यगीते आहेत. राज्य गीताबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राज्यगीताने केली जाणार आहे.. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजवले जाईल किंवा गायले जाईल. विधिमंडळाच्या द...

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेहान फजल साल होतं 2015. 88 वर्षांचे शिवाजीराव गिरीधर पाटील भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण स्वीकारण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये गेले. जाताना आपल्या लेकीच्या म्हणजेच स्मिताच्या आठवणीने त्यांचे डोळे भरून आले. पाटील कुटुंबीयांसाठी हा मोठा क्षण होता. कारण बरोबर 28 वर्षांपूर्वी त्यांच्या लेकीलाही भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन गौरविण्यात आलं होतं. शरद पवार एक वैचारिक व्हायरस असून तो निर्जंतुक करण्यासाठीच एसटी सहकारी बँकेच्या निवडणुकीत उतरलो असल्याचा खुलासा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. शरद पवार यांची आर्थिक नाडी बंद केल्यानंतर ते राजकारणातून खल्लास होतील असेही ते म्हणाले. तसेच कोल्हापूरात हिदुत्ववादी कार्यकर्त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले असून आता हसन मुश्रीफ यांचे काही चालु देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सन २०२६ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. अवघ्या दोन-अडीच वर्षांवर येवून ठेपलेल्या कुंभमेळ्याकरिता आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासून तयारी केली तरच कुंभमेळ्यापर्यंत ही कामे पूर्ण होतील. नाशिक शहराच्या पायाभूत सुविधा करिता नाशिक महानगरपालिकेने आणि त्र्यंबकेश्वरमधील सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सिंहस्थामधील कामांचे सूक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

'जय जय महाराष्ट्र माझा' गीत बनलं 'महाराष्ट्र राज्यगीत'

मुंबई : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रचे राज्यगीत म्हणून घोषीत झाले आहे. हे गीत राज्यगीत झाल्याची घोषणा सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून लागू केले जाणार आहे. दि.३१ जानेवारी रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेपासून गेली ६२ वर्षे मराठी मनावर अधिराज्य करणारे एक स्फूर्तिदायक आणि ऊर्जा देणारे गीत म्हणजे 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’! कविवर्य राजा बढे लिखित, ख्यातनाम श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले आणि शाहीर साबळे यांनी आपल्या पहाडी आवाजात गायलेल्या या महाराष्ट्र गौरव गीताला आता अधिकृत राज्यगीताचा दर्जा प्राप्त होणार आहे, ही खरंच आनंदाची आणि स्वागतार्ह बाब आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे महाराष्ट्र गीत पहिल्यांदा सादर केले आणि त्यानंतर ६२ वर्षानंतर आजही त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. अधिकृत राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर सर्व शासकीय कार्यक्रमांत हे गीत वाजविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ राज्यगीताने तर समारोप राष्ट्रगीताने होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला स्वतःचे असे एक राज्यगीत असावे असा निर्णय झाला आहे. त्यानुसार सध्या देशातील निवडक ११ राज्यांनी स्वतःचे राज्यगीत तयार केले आहे. त्यात आता महाराष्ट्राची भर पडणार आहे. 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्राच...

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा स्वीकार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येत्या 19 फेब्रुवारीपासून हे गीत अंगिकारण्यात येईल, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक ठराविक गीत असावे, असे केंद्र सरकारने सुचवले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आली आहे. शासकीय कार्यक्रमांमध्ये लावले जाणार 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला राज्यगीताचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा यापूर्वीच सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. अखेर त्याबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व मोठ्या शासकीय कार्यक्रमांमध्ये हे गीत लावले जाणार आहे. . महाराष्ट्राचे गौरव गीत महाराष्ट्र गौरव गीत अशी 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताची ओळख आहे. विशेषत: सीमा आंदोलनादरम्यान हे गाणे आंदोलकांच्या तोंडी होते. कवी राजा बढे यांनी हे गीत लिहिले आहे. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत शाहिर अमिर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजाने अजरामर केले आहे. मंत्रिमंडळ बैठकीतील इतर निर्णय • खाजगी कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पात्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असलेली शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्तीची योजना अभिमत विद्यापीठांकरीता लागू करणार. • राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर 12 नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय. त्याकरिता अटींचीं पूर्...