कल्पनात्मक निबंध मराठी

  1. रंग नसते तर निबंध । Rang Nasate Tar Nibandh
  2. गुरु शिष्य संबंध निबंध मराठी
  3. परीक्षा नसत्या तर मराठी निबंध
  4. परीक्षा नसत्या तर ... (कल्पनात्मक निबंध)
  5. मला देव भेटला तर निबंध मराठी
  6. सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी
  7. सूर्य उगवला नाही तर निबंध । Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi
  8. मी पक्षी झालो तर मराठी निबंध


Download: कल्पनात्मक निबंध मराठी
Size: 74.21 MB

रंग नसते तर निबंध । Rang Nasate Tar Nibandh

मित्रानो , या पोस्ट मध्ये रंग नसते तर निबंध मराठी निबंध लेखन / Rang Nasate Tar Nibandh 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत कल्पनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा. आज आपण Rang Nasate Tar Nibandh या विषयावर निबंध बघणार आहोत. … चैत्र पाडवा झाला आणि कोकिळाचे कुहुकुहु कानामनात मधुर गुंजन करू लागले. त्याच वेळी मोगरा, जाईजुई, हिरवा, चाफा, पिवळा चाफा वगैरेंनी झाडांना विविध रंग बहाल करायला सुरुवात केली. आंब्याच्या हिरव्या पोपटी कोवळ्या पानांतून हिरव्यागार केन्या डोकावू लागल्या. बाहेर उन्हाच्या झळा हवेला तापवू लागल्या. तरीही बहाव्याचा गुलाबी व पिवळा, पामान्याचा लालबुंद गुलमोहराचा पिवळा लाल हे रंग रस्तोरस्ती फुलू लागले. म्हणूनच, याच काळात निसर्गाने माणसालाही रंगपंचमी खेळायला लावली. शेकडो छटांचा साज लेऊन विविध रंग आपल्या मनात अलवारपणे उतरतात आणि मनाला आल्हाददायक तजेला देतात. बाहेर ऊन मी म्हणत असते. देहाची काहिली करते, पण हे रंग त्या काहिलीला मनापर्यंत पोहोचूच देत नाहीत. निसर्गाने माणसाला रंगांचे केवढे वैभव बहाल केले आहे! माणसाला केवढे समृद्ध केले आहे! हे सर्व रंगवैभव नसते तर…? तर माणूस दरिद्री झाला असता. रंगकंगाल झाला असता! रोजच्या जगण्यात आपण या रंगयेभवात लोळत असतो. थोडेसे थांबून पाहा. विविध रंगांच्या हजारो छटा आपल्या कपड्यांवर नांदताना दिसतील. आपले जेवणाचे ताट जेथे रंग आहेत तेथे सौंदर्य असते कवी लेखक के सौंदर्याचे पुजारी आपल्या कथा कादंबऱ्यांतून किवा काव्यातून रंगांचे देव्हारे रचतात चित्रकार तर रंगांच्या दुनियेतच असतात. रंग नसते, तर सौंदर्याची ही दुनियाच नसती! रंगांची उधळण करणारे. होळी रंगपंचमी, दिवाळी...

गुरु शिष्य संबंध निबंध मराठी

गुरू म्हणजे शाळा, कॉलेज, शिकवणी शिक्षक असा नाही तर गुरू म्हणजे तुमचं भलं व्हायला हवं आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती. मुलांची पहिली शिक्षिका ही त्यांची आई असते, जिने जन्मापासून मुलांच्या आचरण, खाण्याच्या सवयी आणि इतर गोष्टींकडे लक्ष दिले असतात किंवा शिकवल्या असतात. लहान वयापासूनच मुलाला आपल्या कुटुंबात आणि समाजात काय चालले आहे ते समजते आणि शिकते. गुरु आणि शिष्य या दोघांमध्ये समर्पण आणि तळमळीची भावना असणे आवश्यक आहे. त्याशिवाय इच्छित उद्दिष्टे साध्य करता येणार नाहीत. गुरुशिष्याचे नाते आयुष्यभर टिकते. प्रत्येक शिष्याने गुरूंना आयुष्यात कधीही विसरू नये. जर तुम्ही तुमच्या गुरूच्या कार्यासाठी गुरु दक्षिणा देऊ इच्छित असाल तर तर भगवंत सारख्या परम गुरूंचा कधीच अनादर करणार नाही असे ठरवावे. आपल्या शिष्याला सांसारिक आणि आध्यात्मिक ज्ञान देण्याबरोबरच, गुरु त्याला नेहमी सुरक्षित ठेवण्याचा आणि वाईट कर्मांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. शिष्य गुरूला आदर देत असो वा नाही गुरू कधीही आपल्या शिष्याच्या हानीचा किंवा वाईटाचा विचार करत नाहीत. गुरू-शिष्य परंपरेची सुरुवात ऐहिक ज्ञानापासून झाली आणि मोक्षप्राप्तीपर्यंत चालू राहिली. गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील विदर्भात स्थित शेगाव हे स्थान गजानन महाराजांमुळे नावारूपाला आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज हे दत्तात्रेय परंपराचे गुरू होते. गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही, परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात म्हणजे वयाच्या 30 व्या वर्षी 23 फेब्रुवारी 1878 या दिवशी प्रथमच दिसल्याचे सांगितले जाते. महाराजांचे भक्त ही तिथी गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरी करतात. मनःशांती असो...

परीक्षा नसत्या तर मराठी निबंध

परीक्षा नसत्या तर माझ्या बुद्धीमत्तेची वर्गातील इतर कोणाच्या हुशारीबरोबर कधीच तुलना केली जाणार नाही. ना मोठमोठे निबंध लिहावे लागतील ना किचकट गणितांची आकडेमोड करावी लागेल, प्रयोगाची वही नको, इतिहास, भूगोल आणि नकाशे ही नको. या सर्वांपासूनच कायमची सुटका मिळेल व कविता पाठांतर व निरनिराळ्या प्रोजेक्ट्स पासून ही मुक्ती मिळेल. परीक्षा नसत्या तर सर्व मुलांमध्ये आनंदी वातावरण निर्माण होईल. सर्व विद्यार्थी शाळेत शिक्षकांनी शिकविलेले जसे समजेल तसें शिकून घेतली आणि जे नाही समजले त्याच्यामागे उगाच लागणार ही नाहीत. परीक्षा नसल्या तर वर्गात सर्वच मुले एकसामान होतील मग कोण अति हुशार राहणार नाही आणि कोणीच अगदी ढ म्हणून चिडवला जाणार नाही. परीक्षा पद्धती ही कोणत्याही विद्यार्थ्यांना कमी किंवा जास्त लेखण्यासाठी किंवा त्याच्या बुद्धीमत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी नसून शिक्षकांनी वर्षभर आपल्याकडील जे अमूल्य ज्ञान आपल्या विदयार्थ्यांना दिलेले आहे त्यातील किती गोष्टी त्यांच्या ध्यानात आलेल्या आहेत ह्याचे मापन करण्यासाठी परीक्षा पद्धती सुरु केली असावी. जसे गणिते किंवा पाढे पाठांतर करून घेणे किंवा त्यांची परीक्षा घेणे हे पुढील आयुष्यात मुलांना आर्थिक व्यवहारात कोणती ही अडचण न येता ते सरळ पद्धतीने करता येण्यासाठी उपयोगी पडतात तर भाषा किंवा संस्कृत श्लोक यातून मुलांची उच्चरणपद्धती सुधारण्यासाठी मदत मिळते. अश्याच प्रकारे इतिहास, भूगोल व्ही सामान्य विज्ञान ही आपल्याला महत्वाच्या गोष्टीची ओळख करून देतात. परीक्षा नसत्या तर हा विचार मनात आला की फक्त शालेय अभ्यासाच्याच परीक्षांचा प्रश्न न राहता तो प्रश्न शाळेतील इतर विषयांच्या परीक्षासाठी ही महत्वाचा असतो जसे की परीक्षा ही चित्रकला आणि हस्तकलेची ही असते. हया...

परीक्षा नसत्या तर ... (कल्पनात्मक निबंध)

परीक्षा नसत्या तर.. आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये विद्यार्थ्यांना पदोपदी परीक्षांनासामोरे जावे लागते. विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या वेढ्यातून सुटकेचा निःश्वास घेताच येत नाही. परीक्षा आणि विद्यार्थी यांचे एकदम घट्ट नाते असते. त्यामुळे एखाद्याला वाटले की आपण विद्यार्थी होऊन शिक्षण घ्यावे , तरीही त्याला परीक्षांना सामोरे जाणे नको वाटते. विद्यार्थी या शब्दाचा अर्थ काय तर - 'विद्या + अर्थी' विद्या संपादन करणारा. विविध प्रकारचे ज्ञान ग्रहण करणे , आत्मसात करणे. माणूस हा बुद्धिमान प्राणी आहेविविध गोष्टींबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तो आतुर झालेला असतो. लहान-लहान मुले सुद्धा अनेक उपस्थित करत असतात. तेव्हा त्यांना उत्तरे देणे भाग पडते. ज्ञानअर्जित करण्यासाठी शाळेत जाणे कोणाला नको असते. पण ज्या वेळी त्या अर्जित केलेल्या ज्ञानाची परीक्षा घेतली जाते. तेव्हा ती विद्यार्थाला नकोशी वाटत असते. कधी कधी मनात असा विचार येतो की याच परीक्षा नसत्या तर... तर काय झाले असते ? परीक्षा नसत्या तर... मुलं परीक्षा नाहीत या विचाराने खुश होऊन गेली असती . परीक्षेचे मोठे ओझेच डोक्यावरून दूर झाल्याने ते पार्टी , सहली आणि सिनेमा यांची मजा घेत त्यांनी आपला अनमोल वेळ वाया घालवला असता. आजकाल घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थांनी अर्जित केलेल्या ज्ञानाची परीक्षा न घेता त्यांच्या स्मरणशक्तीची परीक्षाघेत असल्याचे जाणवते. परीक्षा घेतल्या जात असल्याकारणाने आजकाल विद्यार्थी फक्त मार्गदर्शनावर अवलंबून आहेत. ते शिकत असलेल्या विषयाबाबत खोलवर जाऊन अभ्यास करण्याचा ते विचारसुद्धा करत नाहीत. परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थी अपेक्षित प्रश्नसंच आणि अतिमहत्वाच्या प्रश्नांच्या मागे वेड्यासारखेलागतात. कशाही प्रकारे ...

मला देव भेटला तर निबंध मराठी

Table of Contents • • • If i meet god essay in Marathi (१०० शब्दात) मी लहानपणापासून देव बद्दल ऐकतोय, देवाच्या अनेक कथा ऐकतोय, नेहमी देवाजवळ प्रार्थना करतो, अनेक गोष्टी मागतो तो माझा देव मला भेटला तर माझा आनंद गगनात मावेणासा होईल. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. मी खूप नशीबवान असेन. मनात खूप प्रश्नांचा गोधंळच सुरु होईल मात्र मी देवाचा मोठ्या जल्लोषात स्वागत कारेन त्याला घरी बोलवेना. देवाला मी त्याच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालीन. माझी नजर तर देवावरून हलणारच नाही. • सर्वात आधी मी देवाला मला हे सुंदर आयुष्य देण्यासाठी धन्यवाद म्हणेन. मी देवाला अनेक प्रश्न विचारेन कि देवा तू कुठे राहतोस, तू हे सुंदर जग कसे निर्माण केलेस, या प्रश्नांबरोबर देवाकडे काही इच्छा व्यक्त करेन कि देव सर्वांना सुखी ठेव, सर्वांना चांगली • जेंव्हा देव निरोप घेत असेल तेव्हा मला भरूनच येईल परंतु मी

सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी

सूर्य-उगवला-नाही-तर-निबंध-मराठी आज आपण एका आगळ्यावेगळ्या मनोरंजनात्मक विषयावर निबंध लेखन करणार आहोत. ज्याचं शीर्षक आहे सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya Ugavla Nahi Tar Marathi Nibandh याचे शीर्षक वाचूनच हसू येतं. असे झाले तर कसे होईल. कल्पना करणेदेखील हास्यास्पद वाटते चला तर मग या विषयावर कसे निबंधलेखन करायचे हे बघून घेऊ या आणि निबंधाला सुरुवात करुया. दररोज सूर्य उगवतो त्यामुळे सगळे कामाला जातात. हा सूर्य एखादया दिवशी उगवलाच नाही तर? मग उजाडणारच नाही. मनसोक्तपणे गादीवर लोळत पडता येईल. झाडावरच्या पक्ष्यांची झोप संपेल, पण अंधार असल्यामुळे ते उडू शकणार नाहीत. रोजच्या सारखा कोंबडा आरवणार नाही, गोठ्यातील गुरेवासरे हंबरणार नाहीत. सगळीकडे अंधारच अंधार राहील. सगळीकडचे चैतन्यच जणू हरवून जाईल. सूर्य उगवला नाही तर... दिवसच नाही. कोणालाही कोणतेही काम करायला उत्साह वाटणार नाही. दुकाने उघडणार नाहीत. बाजार भरणार नाहीत. खरेदीविक्रीचे व्यवहार होणार नाहीत.सूर्य उगवला नाही तर हळूहळू उष्णता कमी होईल आणि थंडी वाढत जाईल, प्रथम त्या थंडीची मजा वाटेल, पण काही वेळाने मात्र कुडकुडायला होईल. आकाशात तळपणारा सूर्य नसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना ऊनही लागणार नाही आणि त्यांचे पायही भाजणार नाहीत. असे काही फायदे झाले तरी फार काळ सूर्य उगवलाच नाही, तर सारे निसर्गचक्रच कोलमडून पडेल. झाडे, पाने, फुले, फळे फुलणार नाहीत. शेतातील धान्य कसे पिकणार ? सूर्य नाही म्हणजे पाण्याची वाफ कशी होणार? मग पाऊस तरी कसा पडणार? हे सारे लक्षात आल्यावर सर्वजण हवालदिल झाले. सूर्य केव्हा उगवणार? इतक्यात उजेड आला आणि सगळीकडे आनंदाचा कल्लोळ उठला 'सूर्य उगवला, सूर्य उगवला!' किती सुंदर कल्पना आहे ! सूर्य उगवला नाही तर तर खरोखर...

सूर्य उगवला नाही तर निबंध । Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi

मित्रानो , या पोस्ट मध्ये सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध लेखन / Surya Ugavala Nahi Tar Essay In Marathi 100 ते 400 शब्दात निबंध लेखन करणार आहोत . हा निबंध 7 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेत कल्पनात्मक निबंध म्हणून विचयाराला जातो त्यामुळे निबंध नीट वाचा. आज आपण सूर्य उगवला नाही तर निबंधया विषयावर निबंध बघणार आहोत. … दहावी-बारावी इयत्तेतील विद्यार्थ्याचे जे काही हाल होतात, ते अन्य लोकांना समजणे अशक्यच आहे. ज्यांना है। समजून घ्यायचे असतील, त्यांनी या दहावी बारावीच्या परीक्षेला बसून बघावेच! सुखाची झोप टाकून पहाटे पहाटे उठणे, पेंगुळल्या डोळ्यांनी अभ्यासाला बसणे, धावतपळत क्लासला जाणे, पुन्हा येऊन गृहपाठ करणे, मग शाळेत जाणे, शाळेतून आल्यावर पुन्हा क्लासला जाणे, घरी आल्यावर पुन्हा अभ्यासाला बसणे व रात्री उशिरापर्यंत सराव प्रश्नपत्रिका. सोडवायला बसणे या रहाटगाड्यात अक्षरश: आम्ही पिळून निघतो! सकाळी जबरदस्तीने उठताना वाटते हा सूर्य उगवला नाही तर किती बरे होईल! सगळी पीडा नाहीशी होईल! खरेच सांगतो, माझ्या मनात अनेकदा हा विचार येतो सूर्य आवला नाही तर ? तर… सगळी मज्जाच मज्जा ! मग सकाळी उठायची कटकट नसेल, हवे तितके मनसोक्त झोपता येईल! उठल्यावरही कसली घाई नसेल. शाळेत जाण्याची धावाधाव नसेल. मनसोक्त टी. व्ही. पाहता येईल, पत्ते, कॅरम हे खेळ भरपूर खेळता येतील. अमूक वाजले, आता हे करा, तमूक वाजले, आता ते करा. असल्या जाचातून मुक्तता होईल. सूर्यच नसल्याने घामाच्या धारा नसतील आणि कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण व्हावे लागणार नाही। कडक उन्हाळाच नसल्याने नदी-नाले-विहिरी आटण्याचा प्रश्नच येणार नाही. मैल मैल अंतरावरून पाण्याचे हंडे त्याहून आणण्याचे काबाडकष्ट करावे लागणार नाहीत. दिवसच नसल्याने सगळ्...

मी पक्षी झालो तर मराठी निबंध

मी पक्षी झालो तर मराठी निबंध :नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन कल्पनात्मक निबंध बघणार आहोत आणि हा निबंध खूप मजेशीर असणार आहे. कारण प्रत्येकाचं पक्षासारखा उडण्याचा स्वप्न असतं परंतु मनातले हे विचार अस्तित्वात उडणं अजून तरी शक्य झाले नाही. पण स्वप्नाच्या दुनियेत आपण कोठेही जाऊन येऊ शकतो आपली कल्पनेची दुनिय खूप अगाध आहे. आणि कल्पना प्रत्यक्षात आणणे हे काही ध्यास वेड्या लोकांना शक्य होतं पण आजच्या आपल्या या आर्टिकल मध्ये आपण शालेय महाविद्यालयीन भाषा विषयांमध्ये कल्पनात्मक निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करुया मी पक्षी झालो तर एकदा सकाळी उठल्यावर सहज आकाशाकडे लक्ष गेले. पक्ष्यांची एक माळ आकाशात होते. मनात आले, आपल्याला असे उडता आले असते तर ? आपल्याला असे पंख असते तर.... किती मजा आली असती ! मनात आले की पंख पसरावेत आणि आकाशात उंच उडावे. किती मस्त प्रवास ! तिकीट काढायला नको ती गाडीतली जागा राखून ठेवायला नको. पण तेवढ्यात मनात एक शंका चुकली. एवढ्या मोठ्या जड शरीराने आपण उडणार तरी कसे ? त्याऐवजी आपण हलक्या वजनाचे पक्षी झालो तर, तरच मजा येईल. आपल्याला कोणी ओळखणार देखील नाही. पक्षी झाल्यावर मी उंच आकाशात जाईल. ढगांना आणि इंद्रधनुष्याला जवळ जाऊन निरखून पाहिले. सुंदर शहरांना प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ शकेल. पण असे त्याने सुंदर समाधीचा अनुभव घेण्याची काही मजा वाटेल का ? पंख मिळाल्यामुळे आता भानाची गरज राहणार नाही. मंग इंद्रधनुष्याचा ही प्रश्न उरणार नाही. आकाशातून खूप गमतीजमती पाहता येतील. माझे बाबा रणांगणावर असतात, तेव्हा ते आम्हाला भेटू शकत नाही. मी पक्षी झालो तर, तर मी माझ्या बाबांना जाऊन भेटू शकेन. अरे, कोणते मला कसे ओळखणार ? मग ते माझे लाड कसे करणार ? नको रे बाबा पक्षी होणे आणि नक...