लग्न झाल्यावर काय करतात

  1. Wedding Season
  2. Love Astrology : प्रेमात तरूणपणी उथळ मात्र लग्न झाल्यावर अत्यंत शांत आणि संयमी असतात 'या' राशी
  3. विवाहित स्त्रियांनी उघडले मोठे गुपित.. लग्नानंतर ही गोष्ट जास्त केल्याने त्यांचे अंग मोठे होतात.. जर पती दररोज अशाप्रकारे..
  4. Vidur Neeti : आदर्श पतीमध्ये कोणते गुण असणं आवश्यक आहे, काय सांगते विदुरनीती?
  5. अरेंज मॅरेज करताना ह्या ५ गोष्टींची काळजी घ्या नाहीतर पुढे पश्चात्ताप करायची वेळ येईल! – InMarathi
  6. लग्न का करतात : आदिमकालीन इतिहास, समलैंगिक लग्नांचा संभाव्य परिणाम – InMarathi
  7. 35+ Marriage Wishes, Quotes, Messages In Marathi


Download: लग्न झाल्यावर काय करतात
Size: 36.47 MB

Wedding Season

ज्योती आधाट/तुपे Rural Wedding : आपल्या भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील कुटुंब व्यवस्था ही खूप महान आहे. परिवाराचं रूप विवाहानंतर आणखी बहरत जातं. दोन कुटुंब या निमित्ताने एकत्र येतात आणि या निमित्ताने वैचारिक बैठकही घडून येते. मनाने, विचाराने दोन कुटुंब जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या संस्कृतीचा वारसा अधिकरित्या जपण्यास मदत होते. या लेखाच्या निमित्तानं काही गोष्टी मला सर्व कुटुंबीयांशी बोलायच्या आहेत. कदाचित काहींना हे विचार पटतील तर काहींना पटणारही नाहीत. हे विचार पटावेत हा आग्रह नाही पण या विचारांवर सारासार विचार करून आपण जरूर निर्णय घ्यायला हवा. आणि या विचारांप्रमाणे काही कुटुंब अंमलबजावणीही करतील, असा माझा १०० टक्के विश्वास आहे. विवाह ठरवताना आपली मुलगी सरकारी नोकरी करणाऱ्‍यास, संपत्ती, घर, गाडी, जमीन-जुमला असणाऱ्‍या मुलास देण्याची इच्छा सर्वच आई-वडिलांची असते. सरकारी नोकरी नसेल तर चांगल्या कंपनीत, चांगल्या हुद्द्यावर असणारा आणि शहरात बंगला-गाडी असणारा, एकुलता एक मुलगा असेल तर सोन्याहून पिवळं असं मुलीकडच्यांना वाटणं साहजिक आहे. काही मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना राजकुमारच हवा असतो. आणि मुलांना सुंदर दिसणारी मुलगी हवी असते. एखादा शेती करणारा, कष्टाळू, प्रामाणिक, लग्न झाल्यावर दोघांच्या हिमतीवर घर बांधणारा, चांगल्या विचारांच्या मुलास होकार देणारी कुटुंब दुर्मीळ आहेत. ते फक्त मुलाचा आचार-विचार पाहतात. नसेल तो श्रीमंत पण त्याच्या मनगटात धमक असेल, स्वभावाने प्रेमळ असेल तर मुलींनी होकार द्यायला हवा. कष्टाळू, प्रेमळ मुलगा जीवनसाथीदार म्हणून मुलींनी स्वीकारायला हवं. कारण घर, गाडी, जमीन जुमला हे दोघांच्या कष्टानेही कमावत...

Love Astrology : प्रेमात तरूणपणी उथळ मात्र लग्न झाल्यावर अत्यंत शांत आणि संयमी असतात 'या' राशी

राशीनुसार व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला पाहाता येतात किंवा समजतात. काही राशीच्या व्यक्ती तरूण असताना जसे असतात अगदी त्याच्याच उलट या व्यक्ती म्हातारे झाल्यावर पाहायला मिळतात. काही राशीच्या व्यक्ती अशा असतात ज्या तरूणपणी प्रेमात पडल्यावर फार उथळ असतात मात्र लग्न झाल्यावर या राशीच्या व्यक्ती अत्यंत शांत आणि संयमी होतात. पाहूयात कोणत्या राशीच्या व्यक्ती अशा असतात. मेष (२० मार्च ते २० एप्रिल दरम्यान जन्मलेले): या लोकांचा स्वभाव लहान वयातच जीवनात काय करू आणि काय नको असा असतो. आपल्या लव्ह लाईफमध्येही या राशीच्या व्यक्ती काही प्रयोग करू पाहातात. मात्र प्रेमात वेळ पडल्यावर अग्नि परिक्षेलाही तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. हे नातं नीट उलगडायचं असतं. या राशीच्या व्यक्ती नात्यात घट्ट अडकल्यावर त्याबाबत सिरीअस होतात आणि त्यांच्या स्वभावात झालेला कमालीचा बदल आपल्याला पाहायला मिळतो. वृषभ (२० एप्रिल ते २१ मे दरम्यान जन्मलेले): या राशीच्या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत अत्यंत चिकीत्सक पाहायला मिळतात. त्यांना थेट कोणत्याही निष्कर्षावर जायचं नसतं. आपल्याला मिळालेलं प्रेम जोवर सुरक्षित आहे असं या व्यक्तींना वाटत नाही तोवर यांचं चित्त थाऱ्यावर नसतं. त्यामुळे एकदा मनाजोगतं आणि सिरीअस प्रेम मिळाल्यावर या व्यक्ती कमालीच्या बदलतात. सिंह (२२ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान जन्मलेले): आपल्या मतांशी ठाण असणाऱ्या व्यक्ती म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. जीवनातले मोठे निर्णय घेण्यापूर्वी या राशीच्या व्यक्ती अनेक प्रयोग करतात. याचा कधीकधी त्यांना प्रेम जीवनात फटकाही बसू शकतो. मात्र त्यांना याची पर्वा नसते. मात्र एकदा लग्न झाल्यावर या व्यक्ती अत्यंत धीरगंभीर होतात. वृश्चिक (२३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान ज...

विवाहित स्त्रियांनी उघडले मोठे गुपित.. लग्नानंतर ही गोष्ट जास्त केल्याने त्यांचे अंग मोठे होतात.. जर पती दररोज अशाप्रकारे..

मित्रांनो, तुम्ही देखील हा अनुभव घेतला असेलच की, लग्नानंतर मुलींच्या शरीरात बदल घडून येत असतो. तर मित्रांनो हे बदल नेमके कशामुळे होत असतात ? हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तसेच तरून मुलांना देखील विवाहित महिला जास्त का आवडत असतात. ते विवाहित महिलेकडे लगेच आकर्शीत का होतात. याचे कारण काय असू शकते हे तुम्हाला माहित आहे का ? मित्रांनो लग्नाआधी सडपातळ मुलीने कितीही तब्बेत सुधारायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीही फरक पडत नाही. तर लग्न झाल्यावर त्याच सडपातळ मुलीमध्ये लगेच फरक दिसून येतो. लग्न होण्याआधी मुलगी ही दिसायला सालस, सोजवळ, सुंदर मुख्य म्हणजे शरीरयष्टी ही सडपातळ असते. कारण लग्न होण्याआधी या मुलींवर फारशी जबाबदारी नसते, ज्यामुळे स्त्रिया या खूप स्लिम दिसतात. त्या आपल्या फिटनेस कडे खूप लक्ष देत असतात. त्या जेवणाची, खाण्या-पिण्याची सगळी पथ्य पाळतात व त्यामुळे त्यांची तब्बेत अगदी छान आणी गुटगुटीत असते व त्यामुळे स्त्रिया या जादातर लग्नाआधी स्लिम असतात, तसेच लग्न होण्याचे, नवीन जीवनसाथी भेटण्याची चिंता सुद्धा त्यांचं डोक्यात असल्याने त्या बारीक असतात, काही मुली डाएट करतात तर काही जिम लावतात, काही मुली फिरायला जातात, घरीच योगा, ध्यान, व्यायाम करतात ज्यामुळे त्यांचं शरीर एकदम फिट राहत, स्थूलता वाढत नाही. चेहऱ्यावर चमक तसेच सौदर्य सुद्धा राहते, तेज राहते. शरीर लवचिक राहते. विवाहबंधनात अडकल्यानंतर एका मुलीच्या आयुष्यात अनेक बदल घडून येतात. हे बदल केवळ वैचारीक पातळीवर नाही तर फि’जीकल आणि में-टल पातळीवर असतात. लग्नानंतर मुलींना अनेक जुन्या सवयी सोडून नव्या सवयी आत्मसात कराव्या लागतात. याशिवाय त्यांच्यात अनेक मानसिक आणि शा-रीरिक बदल होतात. लग्नानंतर मुलींमध्ये बदल होऊ लागतात परंत...

Vidur Neeti : आदर्श पतीमध्ये कोणते गुण असणं आवश्यक आहे, काय सांगते विदुरनीती?

महाभारत हा हिंदू सभ्यता आणि संस्कृतीचा पवित्र ग्रंथ आहे. त्याचा आधार अधर्माशी धर्माच्या लढाईवर आहे. त्याला पाचवा वेद असेही म्हणतात. 'श्रीमद्भगवद्गीता' आणि महाभारतातील 'विदुर नीति' हे त्याचे दोन स्तंभ आहेत. एकात भगवान कृष्ण अर्जुनाला अधर्माविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करतात, तर दुसऱ्यात महात्मा विदुर धृतराष्ट्राला युद्ध टाळण्यासाठी अधर्माची (दुर्योधनाची) बाजू सोडण्यास उद्युक्त करतात. आदर्श पतीमध्ये कोणते गुण असणं आवश्यक आहे धार्मिक पुरुष : महात्मा विदुर यांच्या मते पहिला गुण धार्मिकता आहे. म्हणजेच धार्मिक माणसाला जीवनात कितीही दु:खाचा सामना करावा लागला तरी तो धर्माच्या मार्गावर चालतच पुढे जातो. अशा माणसासमोर कितीही संकटे आली तरी तो कधीही वाईट मार्गाचा अवलंब करत नाही आणि सहिष्णुतेने आपल्या धर्माचे पालन करतो. त्यामुळे सर्वात पहिला गुण म्हणजे धार्मिकता असणं हा अत्यंत महत्वाचा आहे असं विदुर सांगतात.

अरेंज मॅरेज करताना ह्या ५ गोष्टींची काळजी घ्या नाहीतर पुढे पश्चात्ताप करायची वेळ येईल! – InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi – इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप === अरेंज मॅरेज ही आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही , बालपणापासून आपण अरेंज मॅरेज बघत असतो. ज्यात दोन एकमेकांना पुर्णपणे अनोळखी असलेले लोक, एकमेकांसोबत आयुष्यभराच्या गाठी बांधतात. हे अरेंज मॅरेज तेव्हाच होतं जेव्हा मुलगा/ मुलगी स्वतःहून लग्न करण्यास असमर्थ असतात. अश्यावेळी त्यांचे पालक त्यांचासाठी सुयोग्य जोडीदार शोधतात. असा जोडीदार जो आयुष्यभराची साथ निभावणार आहे. ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे. परंतु नवीन आयुष्याची सुरुवात करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्याची काळजी लग्न करण्याआधी घेतली पाहिजे. तर आज आपण त्या पाच गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या अरेंज मॅरेज करण्यापूर्वी डोक्यात ठेवल्या पाहिजे. जेणेकरून पुढील आयुष्य सुख आणि समाधानात जाईल. १ ) एकमेकांना वेळ द्या बहुतांश विवाह हे मॅट्रीमोनिअल साईट्स, नातेवाईक यांचा भेटीतून जुळतात. जर तुम्ही एखादया मुलीला लग्नाची मागणी घातली आणि तिच्या घरच्यांनी होकार जरी कळवला. तरी तुम्ही तिला पुरेसा वेळ द्या. तिच्याशी बोला. बऱ्याचदा मुली घरच्यांचा दबावाखाली लग्न करतात. अश्यावेळी मुलीशी बोलत राहिलं पाहिजे. ती नात्यासाठी, पुढील वाटचाली योग्य आहे का हे ठरवलं पाहिजे. एकमेकांसोबत वेळ घालवला पाहिजे, एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे मग काय तो निर्णय घेतला पाहिजे २ ) त्याच्या / तिच्या घरच्यांसोबत वेळ घालवा भारतात असं म्हटलं जातं की लग्न हे केवळ दोन लोकांचं नसतं, तर ते दोन परिवारां...

लग्न का करतात : आदिमकालीन इतिहास, समलैंगिक लग्नांचा संभाव्य परिणाम – InMarathi

समलैंगिक लग्नांना “अधिकृत” लग्न म्हणून मान्यता मिळावी ही मागणी जोर धरत असताना अर्थातच लग्नसंस्थेवर चर्चा सुरु झाली आहे. लग्न का करावं – किंबहुना – लग्न का करतात – लग्न संस्थेचं प्रयोजन काय?! या विषयावर सर्वत्र घमासान होत असताना दोन ठळक वैचारिक प्रवाह दिसून येतात. सर्वात ठळक प्रवाह आहे समानतेच्या हट्टाने पेटून व्याख्या वा नव-व्याख्या ठरवणारा. हा प्रवाह सर्वांना समान हक्क देण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते सारेकाही करण्यास कटिबध्द आहे. म्हणून फक्त “त्या दोघांना वाटतं” आणि “ते दोघे ही जबाबदारी उचलण्यास समर्थ आहेत” यांत भेद करण्याची गरज त्यांना वाटत नाही. त्यांची इच्छा आहे म्हणून त्यांना करू द्या – बास. पण इच्छा म्हणजे पात्रता नव्हे. अर्थात, चार भिंतींत जे करायचं आहे ते करू देत, पात्रता ठरवणारे आपण कोण? हा वरील उदात्त (नो सार्काजम) विचारातील अध्याहृत मुद्दा आहेच. पण इथे चार भिंतींचा विषय नसून संपूर्ण समाजात कायदा निर्माण करण्याचा प्रश्न आहे. चार भिंतींत जे करायचं आहे ते जरूर करा, पण त्या गोष्टीला कायद्याच्या रुपात अधिकृत समाजमान्यता द्यायची असेल तर तुम्ही जे मागत आहात ते तात्विक मायक्रो लेव्हलवर अत्युत्तम असलं तरी व्यावहारिक मॅक्रो लेव्हलवर त्याचे काय बरे वाईट परिणाम होणार आहेत याचा विचार करावा लागणार आहेच. म्हणजेच, दोन प्रौढ पुरुषांनी वा स्त्रियांनी एकत्र जीवन जगावं का याचा निर्णय त्या दोघांनी वैयक्तिक जरूर घ्यावा. कायद्याने (आणि समाजाने सुद्धा) त्याला विरोध करू नये. हा त्या त्या मायक्रो जोडप्यांनी आपापसात घेण्याचा निर्णय असावा व तो हक्क त्यांना जरूर दिला जावा (जो सध्या आहेच). पण देश, समाज, कायदा – या अतिप्रचंड किचकट व्यापक मॅक्रो लेव्हलवर वरील जोडप्यांना अधिकृत लग्न झालेली ज...

35+ Marriage Wishes, Quotes, Messages In Marathi

‘विवाह’ हा एक संस्कार आणि सोहळादेखील आहे. लग्नसोहळ्यामुळे वधूवरांसोबतच दोन कुटुंब एकत्र येतात. एखाद्याचं लग्न ठरलं की, त्यांच्या कुटुंबाबरोबरच जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या आनंदाला देखील पारावार राहत नाही. जवळच्या मित्रमैत्रिणीचं अथवा भावंडाचं लग्न असेल तर कपडे, दागदागिने कोणते घालायचे, काय काय मजा करायची, कोणती भेटवस्तू द्यायची अशा गप्पा लग्नसोहळ्याच्या आधी अनेक महिन्यांपासून ठरतात. आजकाल डेस्टिनेशन वेडिंगचा जमाना असल्यामुळे तीन-चार दिवस एकत्र येऊन विवाहसोहळा साजरा केला जातो. लग्नाच्या तयारीत अनेक गोष्टींचा समावेश केला जातो. मात्र यासोबत सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे लग्नात वधूवरांना शुभेच्छा (Marriage Wishes In Marathi) काय द्यायच्या. लग्न ही वधूवर आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक खास गोष्ट आहे. लग्नामुळे मुळे दोन जीव आयुष्यभरासाठी एकत्र येतात. त्यांच्या सहजीवनाची सुरूवात शुभेच्छा आणि आर्शिवादाने व्हावी हीच सर्वांची इच्छा असते. जसं Table of Contents • • • • • • • Marriage Wishes In Marathi | लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा लग्नसोहळा म्हणजे आनंदाची पर्वणीच…वधू वरांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी आणि मित्रमंडळींसाठीही… अशा आनंदाच्या क्षणी नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी या लग्न शुभेच्छा (Happy Married Life Wishes In Marathi) तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील. 1. तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा… दोघांनाही सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा 2. नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 3. अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो… लग्नाच्या शुभेच्छा 4. लग्न म्हणजे नवी सुरूवात, नवीन नात्याची ...