Lokmanya tilak jayanti bhashan

  1. Bal Gangadhar Tilak Jayanti 2020: On Lokmanya Tilak's 164th Birth Anniversary, Know Key Facts About ‘Swaraj’ Leader
  2. Lokmanya Tilak Jayanti 2022: बहुजन समाज लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी का मानत असे? जाणून घ्या!
  3. 2022 लोकमान्य टिळकांचे भाषण। Lokmanya Tilak Speech in Marathi
  4. Lokmanya Tilak Jayanti Quotes: जीवनाला योग्य दिशा दाखवणारे लोकमान्य टिळक यांचे अनमोल विचार
  5. लोकमान्य टिळक भाषण मराठी (1 ऑगस्ट)
  6. लोकमान्य टिळक भाषण निबंध
  7. Lokmanya Tilak Essay: English Essay about Lokmanya Tilak Speech 2019
  8. Bal Gangadhar Tilak Jayanti 2020 Images & HD Wallpapers For Free Download Online: Celebrate Lokmanya Tilak's 164th Birth Anniversary With Quotes, SMS and Messages
  9. लोकमान्य टिळक भाषण निबंध
  10. 2022 लोकमान्य टिळकांचे भाषण। Lokmanya Tilak Speech in Marathi


Download: Lokmanya tilak jayanti bhashan
Size: 4.30 MB

Bal Gangadhar Tilak Jayanti 2020: On Lokmanya Tilak's 164th Birth Anniversary, Know Key Facts About ‘Swaraj’ Leader

Bal Gangadhar Tilak, whose real name was Keshav Gangadhar Tilak, was a freedom fighter, social thinker, philosopher, teacher and journalist par excellence. He was popularly known as Lokmanya Tilak. The word Lokmanya is a Marathi term that loosely translates into “one who is held in high regard by the people” or respected by the masses. Bal Gangadhar Tilak was born on July 23, 1856, in Maharashtra's Ratnagiri. Therefore, Bal Gangadhar Tilak Jayanti or his birth anniversary is observed on July 23 every year. Tilak Death Centenary: 25-day Blood Donation Camp in Mumbai. Bal Gangadhar Tilak was one the first and most staunch supporter of Swarajya or self-rule during the independence movement against the British rule in India. He is known for his quote in Marathi: "Swarajya is my birthright and I shall have it!". On the occasion of Bal Gangadhar Tilak Jayanti, here are some facts about the nationalist leader. Bal Gangadhar Tilak completed his Bachelor of Arts degrees in first-class in Mathematics from Deccan College of Pune in 1877. He left post-graduation course midway to join the LL.B course instead, and in 1879 he obtained his LL.B degree from Government Law College. In 1884, Tilak along with his friends set up the Deccan Education Society to teach India's youth nationalist ideas. Bal Gangadhar Tilak formed a close alliance with many Indian National Congress leaders including Bipin Chandra Pal, Lala Lajpat Rai, and the trio was called Lal Bal Pal. He formally joined the Congr...

Lokmanya Tilak Jayanti 2022: बहुजन समाज लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी का मानत असे? जाणून घ्या!

Lokmanya Tilak Jayanti 2022: बहुजन समाज लोकमान्य टिळकांना गुरुस्थानी का मानत असे? जाणून घ्या! By July 21, 2022 07:00 AM 2022-07-21T07:00:00+5:30 2022-07-21T07:00:06+5:30 Lokmanya Tilak Jayanti 2022: तत्कालीन समाज लोकमान्यांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून हिणवत असे, परंतु लोकमान्य त्या उपाधीला आपला सन्मान समजत असत. पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी `स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' असे तेजस्वी उद्गार काढले आणि या टिळकांच्या उद्गारांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. जोखड झुगारण्यासाठी आत्मविश्वास देणारा, स्वाभिमानाची ज्योत मनात पेटविणारा हा मंत्र टिळकांनी उभ्या भारतवर्षाला दिला. त्यांच्याबद्दल अधिक माहिती देताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात- अलीकडच्या इतिहासात गेल्या शे दीडशे वर्षांत लोकमान्यांएवढी लोकप्रियता आणि लोकमान्यता दुसऱ्या कोणाला मिळालेली नाही. लोकमान्यांचे व्यक्तिगत जीवन अतिशय स्वच्छ व निष्कल असे होते. लोकमान्य हे जणू परमेश्वराचा अवतार आहेत, अशा भावनेने लोक त्यांच्याकडे पाहत असत. लोकमान्य तुरुंगात गेले तर त्यांच्यामुळे तुरुंग पावन झाला असे एका कवीने म्हटले आहे. लोकी निंद्य कारावास, परि तू पावन केले त्यास।। रँडच्या खुनासंदर्भात टिळकांना शिक्षा झाली. प्रथम काही महिने टिळक डोंगरीच्या तुरुंगात होते. तिथे तळहाताएवढ्या भाकरीचा तुकडा ते पाण्यात कुस्करून खात. दोन महिन्यांत त्यांचे वजन तीस पौंडांनी कमी झाले. टिळक तुरुंगात असताना कोट्यावधी भारतीयांना जेवण गोड लागत नसे. लोकमान्य तुरुंगात आहेत म्हणून लोकमान्यांचे गुरू श्रीधर गणेश जिनसीवाले हे इतके व्यथित झाले, की ते चौपाटीवर जाऊन लहान मुलासारखे रडत बसले. लोकमान्यांना तुरुंगात अतिशय वाईट भोजन म...

2022 लोकमान्य टिळकांचे भाषण। Lokmanya Tilak Speech in Marathi

लोकमान्य टिळक भाषण | Lokmanya Tilak Bhashan Marathi, Lokmanya Tilak Speech in Marathi & Lokmanya Tilak Speech in Marathi for School Students Lokmanya Tilak Speech in Marathi : आपला देश भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी आणि विचारवंतांनी आपले जीवन समर्पित केले. यापैकीच एक होते लोकमान्य टिळक. टिळकांना भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक प्रमुख पात्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी शाळा-कॉलेज मध्ये 1 ऑगस्ट ला लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त लोकमान्य टिळक भाषणाचे आयोजन केले जाते. जर आपणही लोकमान्य टिळक मराठी भाषण- lokmanya tilak speech in marathi शोधत असाल तर हा लेख आपल्यासाठी फार उपयोगाचा ठरणार आहे. येथे आम्ही आपल्यासाठी lokmanya tilak bhashan समाविष्ट केले आहे. ज्याचा उपयोग आपण आपल्या शाळेत 1 ऑगस्ट ला करू शकतात. नमस्कार मित्रांनो लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आज आम्ही तुम्हाला लोकमान्य टिळक भाषण मराठीतून देत आहोत. लोकमान्य टिळकांची माहिती व लोकमान्य टिळकांचे जीवनातील प्रसंग शालेय विद्यार्थ्यांना (lokmanya tilak speech in marathi for school students) खूप महत्वाचे आहे. लोकमान्य टिळक मराठी भाषण ( lokmanya tilak Bhashan marathi) तुम्हाला याखाली मिळेल. लोकमान्य टिळक 10 ओळी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi 10 Lines • लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. • लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथेच गेले. • लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती. टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत. • टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि...

Lokmanya Tilak Jayanti Quotes: जीवनाला योग्य दिशा दाखवणारे लोकमान्य टिळक यांचे अनमोल विचार

Lokmanya Tilak Jayanti Quotes: जीवनाला योग्य दिशा दाखवणारे लोकमान्य टिळक यांचे अनमोल विचार लोकमान्य टिळक यांची आज 166 वी जयंती. शिक्षक, समाजसुधारक, थोर विचारवंत, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक वक्ते, स्वातंत्र्यसैनिक अशी ओळख असलेल्या लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी झाला. Bal Gangadhar Tilak Quotes in Marathi: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशा शब्दांत इंग्रजी सरकारवर ताशेरे ओढणारे बाळ गंगाधर टिळक (Bal Gangadhar Tilak), म्हणजेच लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांची आज 166 वी जयंती. शिक्षक, समाजसुधारक, थोर विचारवंत, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक वक्ते, स्वातंत्र्यसैनिक अशी ओळख असलेल्या लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी 23 जुलै 1856 रोजी झाला. लहानपणापासूनच अन्यायाची चीड असल्याने पुढे भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी अमूल्य असे योगदान दिले. मराठा आणि केसरीद्वारे त्यांना मराठी पत्रकारितेचा चेहरा मोहराच बदलून टाकला. विविध सामाजिक विषयांवर भाष्य करून, त्यांनी तत्कालीन सरकारला त्यांची जागा दाखवून दिली. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ हे याचेच महत्वाचे उदाहरण. प्रत्येक मुद्द्यावर घेतलेली ठाम भूमिका हे टिळकांचे वैशिष्ट्य त्यांच्या विचारांत स्पष्ट दिसते. आजही हे विचार आपल्यासाठी मार्गदर्शक तत्वे आहेत. आज लोकमान्य टिळक जयंतीचे औचित्य साधून चला पाहूया त्यांचे काही अनमोल विचार (Lokmanya Tilak Marathi Quotes) 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' Lokmanya Tilak Jayanti 2019 Quotes लोकमान्य टिळक हे फक्त उत्तम संपादकच नव्हते तर संस्कृत, गण...

लोकमान्य टिळक भाषण मराठी (1 ऑगस्ट)

लोकमान्य टिळक भाषण मराठी लोकमान्य टिळक भाषण मराठी – Lokmanya Tilak Speech in Marathi अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांनबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. एकदा वर्गामध्ये शेंगाची टरफले पडलेली होती. वर्गात गुरुजी आल्यानंतर त्यांनी सर्व मुलांना या शेंगा कुणी खाल्ल्या हे सांगा अन्यथा हातावर छड्या खायला तयार व्हा असे सुनावले. इतर मुलांनी छड्या खाल्ल्या पण एका चुणचुणीत मुलाने शिक्षकांना उत्तर दिले “मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी छड्या खाणार नाही. शिक्षकांना न केलेल्या चुकीबद्दल ठणकावून सांगणारा तो विद्यार्थी इंग्रज सरकारविरुद्ध निर्भिडपणे लिहिता झाला की, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?’ असा निर्भिड विद्यार्थी म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. त्यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक, पण खूप दिवसांनी घरात जन्माला आलेला मुलगा म्हणून त्यांना सर्वजण लाडाने बाळ म्हणत आणि मग तेच नाव पुढे रुढ झाले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” असे म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीतील चिखली गावी झाला. लोकमान्य टिळकांची बुद्धी लहानपणापासूनच कुशाग्र होती. त्यांना असत्य व अन्यायाबद्दल चीड होती. आत्मविश्वास आणि निर्भयपणा हे गुण त्यांच्या मध्ये होते. शाळेमध्ये वहीमध्ये संत हा शब्द संत, सन्त आणि सनत अशा तिन्ही प्रकारे लिहिल्यास तो बरोबरच आहे असे आत्मविश्वासाने शिक्षकांना सांगून त्यांनी शाबासकी मिळविली होती. त्यांच्या वयाच्या १० व्या वर्षी वडिलांची बदली पुणे येथे झाली आणि त्यांचे शिक्षण व कार्यक्षेत्र पुणे हेच घडून गेले. १८७२ मध्ये मॅट्रीक झाल्यानंतर पुण्य...

लोकमान्य टिळक भाषण निबंध

Lokmanya Tilak Bhashan, Essay in Marathi आज लोकमान्य टिळक असते तर… Lokmanya Tilak: श्रावणसरी कोसळू लागल्या. सण उत्सव यांना उधाण आलं. गोकुळअष्टमी आली. दहीहंड्या लटकू लागल्या. गोविंदांची धांदल उडाली. ते उंच-उंच मानवी मनोरे पाहून पोटात धस्स् होत होतं. खरंच एवढं साहस कशासाठी? अनेक प्रश्न सामोरे ठाकले. या साऱ्या उत्सवांची गरज आहे का? यातल्या कितीजणांना उत्सवांची उपयुक्तता कळलीय? आपण सारेच केवळ निर्भेळ आनंदासाठी उत्सव साजरे करतो का? अनेक प्रश्न पिंगा घालत होते. उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात होतो. तोच श्रावण सरला, भाद्रपद आला. अरुंद रस्त्यात सुद्धा भले मोठे मांडव. कार्यकर्त्यांची धावपळ. वर्गणीसाठी दारोदार भटकंती. वेळप्रसंगी दमदाट्या. ऐच्छिक वर्गणीची जागा सक्तीने घेतली. आधीच विकोपाला गेलेल्या प्रदूषणात भर पडली. गणेशोत्सव म्हटलं की, सगळ्यांनाच आठवण येते ती लोकमान्य टिळकांची. गजानन हा विघ्नहर्ता. चौदा विद्या, चौसष्ट कला अवगत असलेली ही देवता. तिच्या आशीर्वादाने देशावरील परचक्र जाऊ दे, अन् स्वातंत्र्यसूर्याचा उदय होऊ दे, अशी मनीषा बाळगून सर्वांना एकत्रित आणण्यासाठी टिळकांनी या उत्सवाची कल्पना साकारली. पण आज… या उदात्त हेतूला मूठमाती दिली जातीय. गणपतीच्या नावावर पैशांची उधळपट्टी. विजेचा अपव्यय. ध्वनिवर्धकावरील अश्लील गाणी, अंगविक्षेप करून नाचणारी तरुण पिढी हे सगळं पाहून खरंच टिळक गरजले असते, “बंद करा तो गणेशोत्सव” गणेशोत्सव काय नि शिवजयंती काय, साऱ्यांचीच विटंबना. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जिवाचे रान करणारा हा जाणता राजा. त्याच्या नावावर काय काय चाललंय? आपण सारे सुज्ञ आहात. जाणताच. याबाबत अधिक न बोलणे बरे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आज टिळकच हवे होते हे मात्र नक्की. Lokmanya Tilak...

Lokmanya Tilak Essay: English Essay about Lokmanya Tilak Speech 2019

My favourite national hero is Lokmanya Tilak. Bal Gangadhar Tilak was born on July 23, 1856, at Chikhalgaon, a coastal village of Ratnagiri district in Maharashtra. In his later, he was given the title “Lokmanya”, which means one respected by the people. Tilak worked as a lawyer and later as a teacher. The social and political condition of India distressed him a great deal. He launched two newspaper, the “Kesari” in Maharathi and the “Maratha” in English, in 1881. Through these newspapers, he expressed his ideas and awakened the masses. Tilak opposed evil social practices such as child marriage. He advocated literacy among women and widow remarriage. Tilak started the public celebrations of Ganesh Chaturthi festival in Maharashtra. He also started the Shiv Jayanti festival. These festivals were organized with a view to bringing the people together and inspiring them to fight against British rule. Tilak was jailed several times. Once while in jail, he wrote his famous book, the “ Gita Rahasya”. After his release he plunged into the Home Rule Movement. This great leader died on August 1, 1920. He was mourned by lakh of people all over the nation. Lokmanya Tilak gave the freedom fighters his slogan “ Swaraj is my birthright and I shall have it”. He commanded devotion from all. Tilak was the main responsible, to trouble the British. He taught that there should be a public meeting, but indeed, it was not possible. His first step was to bring lord Ganesha at home, and this was s...

Bal Gangadhar Tilak Jayanti 2020 Images & HD Wallpapers For Free Download Online: Celebrate Lokmanya Tilak's 164th Birth Anniversary With Quotes, SMS and Messages

Bal Gangadhar Tilak Jayanti 2020 Images & HD Wallpapers For Free Download Online: Celebrate Lokmanya Tilak's 164th Birth Anniversary With Quotes, SMS and Messages On his birth anniversary today, sharing Lokmanya Tilak’s images and wallpapers, Bal Gangadhar Tilak Jayanti wishes and messages as well as Bal Gangadhar Tilak 2020 WhatsApp Stickers and Facebook Status Pictures with their friends and family. Bal Gangadhar Tilak Jayanti 2020 Images & HD Wallpapers: Bal Gangadhar Tilak, popularly known as Lokmanya Tilak, was born on July 23, 1856. Tilak was one of the first and strongest advocates of Swaraj (‘self-rule’). He is known for his quote in Marathi: "Swarajya is my birthright and I shall have it!". Born as Keshav Gangadhar Tilak, was an Indian nationalist and an independence activist. Tilak was the first leader of the Indian Independence Movement. On his birth anniversary today, sharing Lokmanya Tilak’s images and wallpapers, Bal Gangadhar Tilak Jayanti wishes and messages as well as Bal Gangadhar Tilak 2020 WhatsApp Stickers and Facebook Status Pictures with their friends and family. Search engine platforms are flooded with keywords such as Bal Gangadhar Tilak Images, Bal Gangadhar Tilak HD images, Bal Gangadhar Tilak wallpapers, Bal Gangadhar Tilak Quotes, Bal Gangadhar Tilak Famous Quotes, and more. You can download them easily from here. Bal Gangadhar Tilak Quotes (Photo Credits: File Photo) Quote Reads: “The problem is not the lack of resources or capability, but the...

लोकमान्य टिळक भाषण निबंध

Lokmanya Tilak Bhashan, Essay in Marathi आज लोकमान्य टिळक असते तर… Lokmanya Tilak: श्रावणसरी कोसळू लागल्या. सण उत्सव यांना उधाण आलं. गोकुळअष्टमी आली. दहीहंड्या लटकू लागल्या. गोविंदांची धांदल उडाली. ते उंच-उंच मानवी मनोरे पाहून पोटात धस्स् होत होतं. खरंच एवढं साहस कशासाठी? अनेक प्रश्न सामोरे ठाकले. या साऱ्या उत्सवांची गरज आहे का? यातल्या कितीजणांना उत्सवांची उपयुक्तता कळलीय? आपण सारेच केवळ निर्भेळ आनंदासाठी उत्सव साजरे करतो का? अनेक प्रश्न पिंगा घालत होते. उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात होतो. तोच श्रावण सरला, भाद्रपद आला. अरुंद रस्त्यात सुद्धा भले मोठे मांडव. कार्यकर्त्यांची धावपळ. वर्गणीसाठी दारोदार भटकंती. वेळप्रसंगी दमदाट्या. ऐच्छिक वर्गणीची जागा सक्तीने घेतली. आधीच विकोपाला गेलेल्या प्रदूषणात भर पडली. गणेशोत्सव म्हटलं की, सगळ्यांनाच आठवण येते ती लोकमान्य टिळकांची. गजानन हा विघ्नहर्ता. चौदा विद्या, चौसष्ट कला अवगत असलेली ही देवता. तिच्या आशीर्वादाने देशावरील परचक्र जाऊ दे, अन् स्वातंत्र्यसूर्याचा उदय होऊ दे, अशी मनीषा बाळगून सर्वांना एकत्रित आणण्यासाठी टिळकांनी या उत्सवाची कल्पना साकारली. पण आज… या उदात्त हेतूला मूठमाती दिली जातीय. गणपतीच्या नावावर पैशांची उधळपट्टी. विजेचा अपव्यय. ध्वनिवर्धकावरील अश्लील गाणी, अंगविक्षेप करून नाचणारी तरुण पिढी हे सगळं पाहून खरंच टिळक गरजले असते, “बंद करा तो गणेशोत्सव” गणेशोत्सव काय नि शिवजयंती काय, साऱ्यांचीच विटंबना. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जिवाचे रान करणारा हा जाणता राजा. त्याच्या नावावर काय काय चाललंय? आपण सारे सुज्ञ आहात. जाणताच. याबाबत अधिक न बोलणे बरे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आज टिळकच हवे होते हे मात्र नक्की. Lokmanya Tilak...

2022 लोकमान्य टिळकांचे भाषण। Lokmanya Tilak Speech in Marathi

लोकमान्य टिळक भाषण | Lokmanya Tilak Bhashan Marathi, Lokmanya Tilak Speech in Marathi & Lokmanya Tilak Speech in Marathi for School Students Lokmanya Tilak Speech in Marathi : आपला देश भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी आणि विचारवंतांनी आपले जीवन समर्पित केले. यापैकीच एक होते लोकमान्य टिळक. टिळकांना भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक प्रमुख पात्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी शाळा-कॉलेज मध्ये 1 ऑगस्ट ला लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त लोकमान्य टिळक भाषणाचे आयोजन केले जाते. जर आपणही लोकमान्य टिळक मराठी भाषण- lokmanya tilak speech in marathi शोधत असाल तर हा लेख आपल्यासाठी फार उपयोगाचा ठरणार आहे. येथे आम्ही आपल्यासाठी lokmanya tilak bhashan समाविष्ट केले आहे. ज्याचा उपयोग आपण आपल्या शाळेत 1 ऑगस्ट ला करू शकतात. नमस्कार मित्रांनो लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आज आम्ही तुम्हाला लोकमान्य टिळक भाषण मराठीतून देत आहोत. लोकमान्य टिळकांची माहिती व लोकमान्य टिळकांचे जीवनातील प्रसंग शालेय विद्यार्थ्यांना (lokmanya tilak speech in marathi for school students) खूप महत्वाचे आहे. लोकमान्य टिळक मराठी भाषण ( lokmanya tilak Bhashan marathi) तुम्हाला याखाली मिळेल. लोकमान्य टिळक 10 ओळी भाषण | Lokmanya Tilak Speech in Marathi 10 Lines • लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी झाला. • लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथेच गेले. • लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती. टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत. • टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि...