मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा

  1. मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व । Manvi Jivnat Sanvadache Mahatva
  2. Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12: रंगरेषा व्यंगरेषा(Rangresha vyangresha ) » Maharashtra Board Solutions


Download: मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा
Size: 10.47 MB

मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व । Manvi Jivnat Sanvadache Mahatva

Manvi Jivnat Sanvadache Mahatva भाषा देवाने माणसाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे भाषेचा वापर करून व्यक्ती एकमेकांशी आपले विचार मांडू शकतो. जगभरामध्ये विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. भाषा कोणतीही असो त्या भाषेचा वापर करून जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकमेकांशी बोलतात, आपले विचार मांडतात तेव्हा त्याला संवाद असे म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा ठरतो त्यामुळे मानवी जीवनात संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि आजच्या ” मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व । Manvi Jivnat Sanvadache Mahatva “ लेखातून आपण मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व जाणून घेणार आहे. मानवी जीवनातील संवादाचे महत्त्व । Manvi Jivnat Sanvadache Mahatva बोलण्यासाठी आपले विचार भावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला गरज असते ती म्हणजे संवादाची. संवाद हा एखाद्या व्यक्तीला त्याचे विचार व्यक्त करण्याची संधी देतात कोणाच्या मनामध्ये काय चालू आहे हे संवादा मार्फतच आपल्याला म्हणून म्हणतात- घडला नसता संसार, जुळली नसती नाती।। नसता जर संवाद, तर घडल्या नसत्या भेटी।। वरील चार ओळीतून आपल्या लक्षात येईल की, बोलण्यासाठी वेळ असतो तर संवाद हा नाती जवळ करण्यासाठी असते व्यवहार जपून ठेवण्यासाठी असतो आणि संसाररूपी गाडा हाकण्यासाठी महत्त्वपूर्ण असतो. प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी नवीन नवीन नाती बनवण्यासाठी, एकमेकांच्या भेटीगाठी करण्यासाठी संवादाची आवश्यकता पडते. जर हा संवाद नसता तर हे संपूर्ण जग अबोल झाले असते. संवाद हा प्रत्येक नात्याचा प्राणवायू आहे…. मग ते नातं पालक-पाल्यांचं असो, प्रियकर-प्रेयसीचं असो, नवरा-बायकोचं असो कि मित्र- मैत्रिणी...

Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12: रंगरेषा व्यंगरेषा(Rangresha vyangresha ) » Maharashtra Board Solutions

★कती २. वर्णन करा. (अ) वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंबप्रमुख. उत्तर: लेखकांच्या चित्रांचे ‘वाई’ या गावी प्रदर्शन भरले होते. प्रदर्शनाचा दुसरा दिवस होता व प्रदर्शनाच्या वास्तूजवळ एक ट्रॅक्टरट्रॉली थांबली त्यात २०, २२ मंडळी होती. त्यांच्या सोबत सत्तरीच्या आसपासचा कुटुंबप्रमुख होता. पांढऱ्या मिशा, काळाकभिन्न रंग, डोक्याला मोठं मुंडासं बांधलेला व नखशिखान्त शेतकरीपणात वागणारा तो आणि त्याच्या घरातील मुलं नातवंडांसोबत प्रदर्शन बघत होता व लेखकांच्या प्रत्येक चित्रासमोर उभा राहून त्याच्यामागे उभ्या असलेल्या सर्व कुटुंबातील माणसांना तो त्या चित्राचा अर्थ समजावून सांगत होता. (आ) स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर. उत्तर: लेखक एका कार्यक्रमाला गेले असतात तेव्हा रिवाजाप्रमाणे त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले जाते. लेखक ते श्रीफळ, शाल टेबलावर समोर ठेऊन कार्यक्रम ऐकत असतात तेव्हा त्यांचे लक्ष टेबलावरील नारळाकडे जाते. नारळ बघून त्यांना असे वाटते की जणू एका छोट्या मुलीचे ते डोके आहे. हा विचार त्यांच्या मनात घोळत राहिला. रात्री सर्व कामे संपवून ते चित्र काढण्यास बसले. त्यांनी एक पुरुषी हात काढला ज्याच्या हातात नारळ आहे व तो हात खालील दगडावर नारळ देवासमोर आपटून फोडतात तसा फोडण्यासाठी उगारला आहे. त्यांनी त्या नारळाच्या कानात एक डूल दाखवला मुलीचे प्रतीक म्हणून व उगारलेल्या हाताला थांबवणारा अजून एक हात दाखवला. यातील उगारलेला हात स्त्रीअर्भकाची हत्या करू पहात आहे तर दुसरा हात ते रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. (इ) लेखकाने आईविषयी रेखाटलेले काव्यात्म चित्र. उत्तर:लेखकांना वाटते की एखादी काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते. त्यासाठी लेखकांनी आईचं नातं व...