महाराणी ताराबाई यांची माहिती

  1. ताराराणींच्या पराक्रमामुळे औरंगजेबाची कबर मराठी मातीत खोदली गेली.
  2. महाराणी ताराराणींना दिलेली एकनिष्ठतेची शपथ मोडू नये म्हणून सचिवांनी आत्महत्या केली होती


Download: महाराणी ताराबाई यांची माहिती
Size: 66.43 MB

ताराराणींच्या पराक्रमामुळे औरंगजेबाची कबर मराठी मातीत खोदली गेली.

हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या शिवरायांचा १६८० साली मृत्यू झाला. या बातमीने खुश झालेला अख्ख्या हिंदुस्तानाचा आलमगिर बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता. शिवरायांच्या पाठोपाठ संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही. मुघलांच्याबरोबरच पोर्तुगीज, सिद्दी अशा अनेक शत्रूंचा सामना केला. पण दुर्दैवाने दगाफटका करून औरंगजेबाने शंभुराजांना पकडले व हालहाल करून मारले, त्यांच्या मुलाला आपल्या कैदेत टाकलं. औरंगजेबाला वाटलं की आता मराठेशाही संपली. पण तसं झालं नाही, धाकट्या राजाराम महाराजांना छत्रपती बनवून मराठ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला. राजाराम महाराजांनी शिवरायांनी दूरदृष्टीने खोल दक्षिणेत उभारलेल्या ठाण्याचा म्हणजेच जिंजीचा सहारा घेतला. मुघलांनी तिथेही धडक दिली पण संताजी धनाजी सारख्या शूरवीर सरदारांनी स्वराज्याची मशाल विझू दिली नाही. ३ मार्च १७०० रोजी राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. औरंगजेबाला वाटलं की आता तरी मराठ्यांचा अंतिम निकाल लागला. त्यांचा जन्म १६७५ साली झाला. सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी आपल्या या मुलीला युद्धकलेचे देखील शिक्षण दिले होते. जेव्हा शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती पदाच्या साठी वाद होण्याची चिन्हे दिसू लागली तेव्हा हंबीररावांनी आपले सख्खे भाचे व भावी जावई असलेल्या राजाराम महाराजांच्या ऐवजी संभाजी महाराजांची निवड केली आणि आपल्या न्यायवृत्तीचे दर्शन घडवले. छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर त्या विशाळगड येथे राहिल्या. रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड येथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली. सन १६९४ साली त्या जिंजीला पोहचल्या. ९ जू...

महाराणी ताराराणींना दिलेली एकनिष्ठतेची शपथ मोडू नये म्हणून सचिवांनी आत्महत्या केली होती

हिंदवी स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाण्यानंतर बादशहा औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता. शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही. पण पण दुर्दैवाने दगाफटका करून औरंगजेबाने शंभुराजांना पकडले व हालहाल करून मारले, त्यांच्या मुलाला आपल्या कैदेत टाकलं. औरंगजेबाला वाटलं की आता मराठेशाही संपली. पण तसं झालं नाही, धाकट्या राजाराम महाराजांना छत्रपती बनवून मराठ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला. त्यांनतर राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला. मग मात्र औरंगजेबाला वाटलं की आता तरी मराठ्यांचा अंतिम निकाल लागला. पण औरंगजेबाचे हे दिवास्वप्न खोटे ठरले. त्याला कारण ठरल्या होत्या, भद्रकाली महाराणी ताराराणी बाईसाहेब. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजाराम छत्रपतींची पत्नी व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या. ताराबाई राणीसाहेबांची कारकीर्द सुरू झाली. तेव्हा त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. १७०७ साली ताराराणी बाईसाहेब आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गलितगात्र केलेला आलमगिर औरंगजेब अखेर मराठी मातीत गाडला गेला…पण स्वराज्याच्या कार्यात त्यांना सेनापती धनाजी जाधव, उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, बाळाजी विश्वनाथ आदी मात्तबर सेनानीना त्यांना मुघलांशी लढा द्यायला साथ दिली. पण यांच्याशिवाय मराठा साम्राज्यातील एक महत्वाचं आणखी एक महत्वाचं नाव होतं जे क्वचितच तुम्हाला माहिती असेल, शंकराजी नारायण गांडेकर ! शंकराजी नारायण गांडेकर, ज्यांना शंकराजी नारायण सचीव किंवा शंकराजी नारायण म्हणूनही ओळखले जाते, ते मराठा साम्राज्याचे लोकप्रिय प्रधान होते तसेच सरदार होते. त्यां...