भारत वि बांगलादेश live

  1. t20 world cup india vs bangladesh team india playing xi final
  2. live blog live updates aaj divasbharat 3rd November 2019
  3. India Vs Bangladesh Hyderabad Test Match First Day
  4. बांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू
  5. Ind vs Ban: विराटच्या मेहनतीचं झालं चीज... टीम इंडियाचा हा बॅट्समन पुन्हा फॉर्मात
  6. T20 WC : टीम इंडिया उपांत्य फेरीचा दरवाजा उघडणार?, लढतीवर पावसाचे सावट
  7. IND W vs AUS W 3rd T20 Live Streaming Online: आज भारत
  8. बांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू
  9. T20 WC : टीम इंडिया उपांत्य फेरीचा दरवाजा उघडणार?, लढतीवर पावसाचे सावट
  10. Ind vs Ban: विराटच्या मेहनतीचं झालं चीज... टीम इंडियाचा हा बॅट्समन पुन्हा फॉर्मात


Download: भारत वि बांगलादेश live
Size: 66.15 MB

t20 world cup india vs bangladesh team india playing xi final

ICC T20 World Cup 2022: भारत आणि बांगलादेशदरम्यान (India vs Bangladesh) 2 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियातल्या (Australia) अॅडलेडमधल्या ओव्हल मैदानावर (Adelaide Oval Cricket Ground) सामना खेळवला जाणार आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला (Team India) बांगलादेशचा पराभव करावाच लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना करो या मरोचा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Ind vs SA) सामन्यात भारताला 5 विकेटने पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) प्लेईंग इलेव्हनमध्ये (Playing XI) मोठे बदल करु शकतो. काही स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. अशी असेल सलामीची जोडी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup) के एल राहूलला (K L Rahul) समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या तीनही सामन्यात केएल राहुलला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींनी राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केली आहे. पण टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रोहित शर्माबरोबर केएल राहुलच सलामीला उतरेल असं स्पष्ट केलं आहे. नंबर तीनवर विराटच भारतीय संघात नंबर तीनसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आपली जागा पक्की केली आहे. नंबर तीनवर खेळताना विराटने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. विराट फॉर्मात असल्यास कोणत्याही टीमसमोर, कोणत्याही गोलंदाजासमोर तो धावा करु शकतो. सध्या विराट जबरदस्त फॉर्मात आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतक ठोकलं. अशी असेल मिडल ऑर्डर चौथ्या नंबरसाठी धडाकेबाज फलंदाज सूर...

live blog live updates aaj divasbharat 3rd November 2019

नाशिक पाठोपाठ आता मुंबईत देखील भाज्यांचे दर कडाडल्याचं चित्र आहे. मुंबईत कोथिंबीरची एक जोडी तब्बल 80 रूपये आहे. तसेच पालक एक पेंडी 70 रूपये आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सतत पाऊस पडल्यामुळे मुंबईत भाज्यांचे दर वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. मागील आठवड्यात 40 रुपये जोडी असणारी कोथिंबीर आता 80 रुपयांना मिळत आहे. मेथीची 20 रुपयांना मिळणारी पेंडी 40 रुपयांना आहे तसेच 15 रुपये किलो मिळणारी चवळी आज 30 रुपये किलो आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातच भाज्या कुजल्या आहेत. त्यामुळे मुंबईत मार्केटमध्ये नवीन माल पोहचू शकला नाही. त्याचा परिणामामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. 'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in १. सहकाऱ्यांची साथ नसल्यानं देवेंद्र फडणवीस एकाकी, संजय राऊतांचं विधान, तर सर्वजण साथीला असल्याचा गिरीश महाजनांचा दावा २. सरकार स्थापन करण्यास भाजप अपयशी ठरल्यास सेना सत्तास्थापनेसाठी पाऊल उचलेल, माझा कट्ट्यावर राऊतांचं मोठं विधान, परतीचे दोर कापल्याचं म्हणत भाजपला इशारा ३. राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, तर आज दिल्लीत होणाऱ्या पवार आणि सोनियांच्या भेटीकडेही लक्ष ४. 10 हजार कोटी नव्हे तर 25 हजार कोटींची नुकसान भरपाई द्या, सरकारनं जाहीर केलेली मदत तोडकी असल्याचा वि...

India Vs Bangladesh Hyderabad Test Match First Day

हैदराबाद: विराट कोहलीची टीम इंडिया आणि मुशफिकर रहिमचा बांगलादेश संघ यांच्यामधल्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अवघ्या दोन धावा करुन सलमीवीर केएल राहुल बाद झाला. पण त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारानं टीम इंडियाचा डाव सावरत अर्धशतकं झळकावली. - सलामीवीर मुरली विजयचं दणदणीत शतक, विजयचं बांगलादेशविरुद्ध दुसरं तर कारकिर्दीतील नववं शत - भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा 83 धावांवर बाद, सध्या मुरली विजय 64 धावांवर खेळत आहे. तर चेतेश्वर पुजारा 55 धावांवर फलंदाजी करत आहे. यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारतानं 127 धावांपर्यंत मजला मारली आहे. दरम्यान, बांगलादेशच्या दृष्टीनं ही कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण बांगलादेशचा भारतीय भूमीवरचा हा पहिलाच कसोटी सामना आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया 'नंबर वन'वर आहे, तर बांगलादेश चक्क नवव्या स्थानावर आहे. त्यामुळं उभय संघांमधल्या या सामन्याकडे असमान ताकदीच्या फौजांमधली लढाई म्हणून पाहिलं जात आहे. बांगलादेशनं वन डे क्रिकेटमध्ये धक्कादायक निकाल देणारा संघ अशी ख्याती मिळवली असली, तरी कसोटी क्रिकेटमध्ये मात्र सोळा वर्षांनंतरही बांगलादेशच्या क्षमतेविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या मोसमात न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांविरुद्ध बांगलादेशला चारपैकी तीन कसोटी सामने गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळं हैदराबादच्या कसोटी सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे. Published at : 09 Feb 2017 01:02 PM (IST) Tags:

बांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू

हैदराबाद : भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीतील पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करताना साडेतीनशेपार धावांचा टप्पा गाठला होता. पहिल्या दिवसातील खेळादरम्यान असा काही प्रसंग घडला की बांगलादेशच्या कर्णधाराच्या निर्णयावर विराट कोहलीला हसू आवरले नाही. ही घटना सामन्यातील ६२व्या षटकांत घडली. त्यावेळी विराट कोहली स्ट्राईकवर होता आणि त्याच्यासमोर मुरली विजय होता. तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर विराटने शानदार शॉट खेळला. मात्र तो धाव घेण्यासाठी धावला नाही. यावेळी बांगलादेशचा विकेटकीपर मुशफिकर रहीमने अंपायरकडे एलबीडब्लूची अपील केले मात्र ते फेटाळले गेले. त्यानंतर अचानक त्याने विचार न करता डीआरएसची मागणी केली. या गोष्टीवर विराटला हसू आले. जेव्हा टीव्ही रिप्ले समोर आला तेव्हा मुशफिकरला आपली चूक लक्षात आली. तसेच विराटच्या हसण्याचे कारण समजले आणि शरमेने त्याने मान खाली घातली.

Ind vs Ban: विराटच्या मेहनतीचं झालं चीज... टीम इंडियाचा हा बॅट्समन पुन्हा फॉर्मात

अ‍ॅडलेड, 02 नोव्हेंबर: रोहित शर्माची टीम इंडिया यंदा ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे ती दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी. टीम इंडियाचं सध्या वर्ल्ड कपचं तिकीट कन्फर्म मानलं जातंय. पण याचदरम्यान भारतीय संघातल्या एका खेळाडूच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. तो खेळाडू आहे टीम इंडियाचा उपकर्णधार लोकेश राहुल. लोकेश राहुलला पहिल्या तीन सामन्यात दुहेरी धावांचा आकडाही पार करता आला नव्हता. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापन चिंतेत होतं. पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी राहुलनं नेट्समध्ये भरपूर सराव केला. यावेळी सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीनंही त्याला मार्गदर्शन केलं. आणि आज विराटची ती मेहनत फळाला आली. बांगलादेशविरुद्ध राहुलचं अर्धशतक पहिल्या तीन सामन्यात केवळ 22 धावा करणाऱ्या राहुलनं आज बांगलादेशविरुद्ध आत्मविश्वासानं सुरुवात केली. सुरुवातीला सावध पवित्रा घेतलेल्या राहुलनं बॉलवर नजर बसतान गियर बदलला आणि बांगलादेशी बॉलर्सवर आक्रमण केलं. त्यानं 32 बॉलमध्ये 3 फोर आणि 4 सिक्सर्ससह 50 धावा फटकावल्या. यावेळी नॉन स्ट्राईक एन्डला असलेल्या विराटनं राहुलचं कौतुकही केलं. विराटचा सुपर फॉर्म कायम राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं पुन्हा एकदा टीम इंडियासाठी मोठी इनिंग केली. मेलबर्न, सिडनी आणि त्यानंतर आज अॅडलेडमध्ये विराटनं अर्धशतक झळकावलं. त्यानं 44 बॉलमध्ये 8 फोर आणि एका सिक्ससह नाबाद 64 धावांची खेळी केली. अॅडलेड मैदान विराट कोहलीसाठी पुन्हा एकदा लकी ठरलं. याच मैदानात त्यानं झळकावलेलं हे तीन सामन्यातलं दुसरं अर्धशतक ठरलं. टीम इंडियाचा धावांचा डोंगर दरम्यान विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकांमुळे टीम इंडियाला 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावांचा डोंगर उभारता आला. या दोघांशिवाय...

T20 WC : टीम इंडिया उपांत्य फेरीचा दरवाजा उघडणार?, लढतीवर पावसाचे सावट

IND vs BAN Weather Forecast : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याला नेहमीच एक धार असते. त्याचे कारण असे आहे, २००७ मध्ये वर्ल्डकप (५०-५० षटकांचा) सामन्यात बांगलादेशने तगड्या भारतीय संघाला पराभूत केले, तेव्हापासून त्यांचे खेळाडू आणि चाहते समजत आले आहेत, की बांगलादेशचा संघ भारतीय संघाला कधीही पराभूत करू शकतो. भले कागदावर भारताचा संघ खूप वरचढ दिसत असला तरी बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक करायला संघ व्यवस्थापन अजिबात तयार नाही. सामन्याच्या दिवशी पावसाने घोळ घातला नाही, तर हा सामना म्हणजे उपांत्य फेरीचा दरवाजा उघडणारा ठरणार आहे. स्पर्धेत भारतीय संघाने खेळलेले तीनही सामने मजेदार झाले. एका सामन्यात शेवटच्या षटकात विजय; तर एका सामन्यात शेवटच्या षटकात पराभव झाला. भारतीय संघाला फलंदाजीत चांगली सुरुवात, गोलंदाजीतील शेवटच्या ५ षटकांतील मारा आणि क्षेत्ररक्षणात लक्षणीय सुधारणा अशा तीन आव्हानांना तोंड देत बांगलादेश संघासमोर सामना खेळायचा आहे. माध्यमातून के. एल. राहुलच्या अपयशावर टीका होत असली तरी भारतीय संघ राहुललाच पाठिंबा देणार असल्याचे प्रशिक्षक बांगलादेश संघाचे फिरकी गोलंदाज जास्त चेंडू वळवणारे नाहीत आणि वेगवान गोलंदाज लांबून पळत येण्याचा अभिनय करत असले, तरी मारा कमी वेगानेच करतात हे माहीत आहे. भारतीय फलंदाजांना गेल्या सामन्यातील वेगाचा थरार मागे सोडून बांगलादेश संघाचा मुकाबला करायचा आहे. बांगलादेश संघ चांगला आहे आणि भारतीय संघ पाकिस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच विचार करून योजना आखून बांगलादेशसमोर मैदानात उतरेल, गेले दोन दिवस अ‍ॅडलेड शहरात चांगलाच पाऊस पडत राहिल्याने खेळपट्टी तयार करायला पुरेसा वेळ मिळालेला नाही. पावसाच्या भीतीने खेळपट्टीवरील आच्छादन दूर करणे कठीण झाले आहे. प...

IND W vs AUS W 3rd T20 Live Streaming Online: आज भारत

IND vs AUS: भारतीय महिला क्रिकेट संघ आज 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना ऑस्ट्रलिया सोबत खेळत आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 9 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या टी-20 सामान्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. दोन्ही संघाने 20 ओवर मध्ये 187 धावा करत लक्ष साधल्याने सामना थेट सुपर ओवर मध्ये येवून पोहचला. तरी भारतीय वाघिणींनी सुपर ओवरमध्ये आपली कमाल दाखवत कांगारुंना हार पत्कारावी लागली. तसेच भारतीय महिला संघाने या मालिकेत बरोबरीने केला आहे. त्याचबरोबर आजचा सामना जिंकून मालिकेत आपली आघाडी आणखी मजबूत करण्याकडे दोन्ही संघाचे लक्ष असणारआहे. (हे देखील वाचा: भारत आणि ऑस्ट्रेलिया माहिला संघ यांच्यातील तिसरा टी-20 सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे? तिसरा टी-20 सामना 14 डिसेंबरला म्हणजे आज खेळवला जाणार आहे. तसेच हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 सामना कधी सुरू होईल? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल? मालिकेतील तिसऱ्या सामन्याचे प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी पाहणार? तुम्ही Disney+ Hotstar वर भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

बांगलादेशच्या त्या निर्णयावर विराटला आले हसू

हैदराबाद : भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकमेव कसोटीतील पहिल्या दिवशी भारताने जबरदस्त फलंदाजी करताना साडेतीनशेपार धावांचा टप्पा गाठला होता. पहिल्या दिवसातील खेळादरम्यान असा काही प्रसंग घडला की बांगलादेशच्या कर्णधाराच्या निर्णयावर विराट कोहलीला हसू आवरले नाही. ही घटना सामन्यातील ६२व्या षटकांत घडली. त्यावेळी विराट कोहली स्ट्राईकवर होता आणि त्याच्यासमोर मुरली विजय होता. तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर विराटने शानदार शॉट खेळला. मात्र तो धाव घेण्यासाठी धावला नाही. यावेळी बांगलादेशचा विकेटकीपर मुशफिकर रहीमने अंपायरकडे एलबीडब्लूची अपील केले मात्र ते फेटाळले गेले. त्यानंतर अचानक त्याने विचार न करता डीआरएसची मागणी केली. या गोष्टीवर विराटला हसू आले. जेव्हा टीव्ही रिप्ले समोर आला तेव्हा मुशफिकरला आपली चूक लक्षात आली. तसेच विराटच्या हसण्याचे कारण समजले आणि शरमेने त्याने मान खाली घातली.

T20 WC : टीम इंडिया उपांत्य फेरीचा दरवाजा उघडणार?, लढतीवर पावसाचे सावट

IND vs BAN Weather Forecast : भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याला नेहमीच एक धार असते. त्याचे कारण असे आहे, २००७ मध्ये वर्ल्डकप (५०-५० षटकांचा) सामन्यात बांगलादेशने तगड्या भारतीय संघाला पराभूत केले, तेव्हापासून त्यांचे खेळाडू आणि चाहते समजत आले आहेत, की बांगलादेशचा संघ भारतीय संघाला कधीही पराभूत करू शकतो. भले कागदावर भारताचा संघ खूप वरचढ दिसत असला तरी बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक करायला संघ व्यवस्थापन अजिबात तयार नाही. सामन्याच्या दिवशी पावसाने घोळ घातला नाही, तर हा सामना म्हणजे उपांत्य फेरीचा दरवाजा उघडणारा ठरणार आहे. स्पर्धेत भारतीय संघाने खेळलेले तीनही सामने मजेदार झाले. एका सामन्यात शेवटच्या षटकात विजय; तर एका सामन्यात शेवटच्या षटकात पराभव झाला. भारतीय संघाला फलंदाजीत चांगली सुरुवात, गोलंदाजीतील शेवटच्या ५ षटकांतील मारा आणि क्षेत्ररक्षणात लक्षणीय सुधारणा अशा तीन आव्हानांना तोंड देत बांगलादेश संघासमोर सामना खेळायचा आहे. माध्यमातून के. एल. राहुलच्या अपयशावर टीका होत असली तरी भारतीय संघ राहुललाच पाठिंबा देणार असल्याचे प्रशिक्षक बांगलादेश संघाचे फिरकी गोलंदाज जास्त चेंडू वळवणारे नाहीत आणि वेगवान गोलंदाज लांबून पळत येण्याचा अभिनय करत असले, तरी मारा कमी वेगानेच करतात हे माहीत आहे. भारतीय फलंदाजांना गेल्या सामन्यातील वेगाचा थरार मागे सोडून बांगलादेश संघाचा मुकाबला करायचा आहे. बांगलादेश संघ चांगला आहे आणि भारतीय संघ पाकिस्तान किंवा दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच विचार करून योजना आखून बांगलादेशसमोर मैदानात उतरेल, गेले दोन दिवस अ‍ॅडलेड शहरात चांगलाच पाऊस पडत राहिल्याने खेळपट्टी तयार करायला पुरेसा वेळ मिळालेला नाही. पावसाच्या भीतीने खेळपट्टीवरील आच्छादन दूर करणे कठीण झाले आहे. प...

Ind vs Ban: विराटच्या मेहनतीचं झालं चीज... टीम इंडियाचा हा बॅट्समन पुन्हा फॉर्मात

अ‍ॅडलेड, 02 नोव्हेंबर: रोहित शर्माची टीम इंडिया यंदा ऑस्ट्रेलियात दाखल झाली आहे ती दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी. टीम इंडियाचं सध्या वर्ल्ड कपचं तिकीट कन्फर्म मानलं जातंय. पण याचदरम्यान भारतीय संघातल्या एका खेळाडूच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली जात होती. तो खेळाडू आहे टीम इंडियाचा उपकर्णधार लोकेश राहुल. लोकेश राहुलला पहिल्या तीन सामन्यात दुहेरी धावांचा आकडाही पार करता आला नव्हता. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापन चिंतेत होतं. पण बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी राहुलनं नेट्समध्ये भरपूर सराव केला. यावेळी सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीनंही त्याला मार्गदर्शन केलं. आणि आज विराटची ती मेहनत फळाला आली. बांगलादेशविरुद्ध राहुलचं अर्धशतक पहिल्या तीन सामन्यात केवळ 22 धावा करणाऱ्या राहुलनं आज बांगलादेशविरुद्ध आत्मविश्वासानं सुरुवात केली. सुरुवातीला सावध पवित्रा घेतलेल्या राहुलनं बॉलवर नजर बसतान गियर बदलला आणि बांगलादेशी बॉलर्सवर आक्रमण केलं. त्यानं 32 बॉलमध्ये 3 फोर आणि 4 सिक्सर्ससह 50 धावा फटकावल्या. यावेळी नॉन स्ट्राईक एन्डला असलेल्या विराटनं राहुलचं कौतुकही केलं. विराटचा सुपर फॉर्म कायम राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं पुन्हा एकदा टीम इंडियासाठी मोठी इनिंग केली. मेलबर्न, सिडनी आणि त्यानंतर आज अॅडलेडमध्ये विराटनं अर्धशतक झळकावलं. त्यानं 44 बॉलमध्ये 8 फोर आणि एका सिक्ससह नाबाद 64 धावांची खेळी केली. अॅडलेड मैदान विराट कोहलीसाठी पुन्हा एकदा लकी ठरलं. याच मैदानात त्यानं झळकावलेलं हे तीन सामन्यातलं दुसरं अर्धशतक ठरलं. टीम इंडियाचा धावांचा डोंगर दरम्यान विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकांमुळे टीम इंडियाला 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावांचा डोंगर उभारता आला. या दोघांशिवाय...