मनमोहन सिंह

  1. 'मनमोहन सिंह यांचे सरकार दुबळे, मोदी सरकारमध्ये दहशतवादाला आळा', अमित शाहांचा दावा; म्हणाले "लोकसभा निवडणुकीत..."
  2. How narasimha rao bring manmohan singh in politics
  3. मनमोहन सिंह: आयु, जीवनी, शिक्षा, पत्नी, जाति, संपत्ति, भाषण, राजनीतिक दल
  4. Former Prime Minister Manmohan Singh attack on Modi government, biryani diplomacy does not improve relations...


Download: मनमोहन सिंह
Size: 44.71 MB

'मनमोहन सिंह यांचे सरकार दुबळे, मोदी सरकारमध्ये दहशतवादाला आळा', अमित शाहांचा दावा; म्हणाले "लोकसभा निवडणुकीत..."

आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आतापासून तयारी सुरू केली आहे. भाजपाचे केंद्रातील नेते वेगवेगळ्या राज्यांत जाऊन नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या कामांचा प्रचार-प्रसार करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये सभांना संबोधित करत भाजपा सरकारच्या काळात झालेल्या कामांची माहिती दिली. यासह त्यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात काहीही काम झालेले नाही, असा दावा केला. विशेष म्हणजे मनमोहन सिंग यांच्या काळात देशात दहशतवाद फोफावला होता. आता मात्र भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत झाली आहे, असे अमित शाह म्हणाले. ‘मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार दुबळे’ अमित शाह रविवारी (११ जून) तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभांना संबोधित केले. विशाखापट्टणम येथील एका सभेला संबोधित करताना त्यांनी यूपीए सरकारवर टीका केली. “मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकार दुबळे होते. त्यांच्या सरकारच्या काळात कोणीही आलिया, मालिया, जमालिया भारतात प्रवेश करायचे आणि बॉम्बस्फोट घडवून आणायचे. या लोकांवर कारवाई करण्याची हिंमत यूपीए सरकारमध्ये नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मागील ९ वर्षांत देशात अंतर्गत सुरक्षा प्रस्थापित करण्याचे काम केले. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अवघ्या १० दिवासांच्या आत भारताने पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला,” असे अमित शाह म्हणाले. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… हेही वाचा >> अमित शाह यांनी यूपीए सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचाह...

How narasimha rao bring manmohan singh in politics

पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह 10 साल तक देश के प्रधानमंत्री रहे. कांग्रेस की अगुवाई वाली यूपीए में वो पहली बार साल 2004 में देश के प्रधानमंत्री चुने गए. सोनिया गांधी ने कांग्रेस के दिग्गज नेताओं को दरकिनार करते हुए उन्हें प्रधानमंत्री पद के लिए चुना. इसके बाद जब साल 2009 में यूपीए गठबंधन की सत्ता में दोबारा वापसी हुई तो भी सोनिया गांधी ने उन्हीं पर भरोसा दिखाया. वो कांग्रेस के ऐसे तीसरे प्रधानमंत्री हैं जो सबसे ज्यादा समय तक देश के प्रधानमंत्री रहे. उनसे ज्यादा समय तक जवाहर लाल नेहरू और इंदिरा गांधी देश की प्रधानमंत्री रहीं. मनमोहन सिंह के राजनीति में आने का किस्सा काफी दिलचस्प है. मनमोहन सिंह की बात करे तो उनकी गिनती देश ही नहीं दुनिया के जाने माने अर्थशास्त्री के तौर पर रही है. उन्हें राजनीति में लाने वाले शख्स पूर्व पीएम नरसिम्हा राव थे. आइए आपको बताते हैं कि किन परिस्थतियों में नरसिम्हा राव उन्हें खोजकर राजनीति में ले आए और इसके बाद मनमोहन सिंह ने वित्त मंत्री से लेकर प्रधानमंत्री पद तक का सफर तय किया. नरसिम्हा राव की खोज थे मनमोहन सिंह बीबीसी की एक रिपोर्ट के मुताबिक विनय सीतापति के बताया कि जब नरसिम्हा राव साल 1991 में प्रधानमंत्री बने तो उन्हें कई मंत्रालयों का अनुभव था. वो स्वास्थ और शिक्षा मंत्रालय की जिम्मेदारी निभा चुके थे. इसके साथ ही वो देश के विदेश मंत्री के तौर पर भी काम कर चुके थे. वित्त मंत्रालय को लेकर उनके मन में हिचकिचाहट थी. इस विभाग में वो ज्यादा दक्ष नहीं थे. इसके ऊपर से उनके प्रधानमंत्री बनने से दो दिन पहले कैबिनेट सचिव नरेश चंद्रा ने उन्हें आठ पेज का नोट सौंपा था, जिसमें भारत की बदहाल आर्थिक स्थिति का जिक्र था. नरसिम्हा राव की टेंशन इसने और बढ़ा द...

मनमोहन सिंह: आयु, जीवनी, शिक्षा, पत्नी, जाति, संपत्ति, भाषण, राजनीतिक दल

जीवनी मनमोहन सिंह एकअर्थशास्त्री हैं, जिन्होंने भारत के प्रधान मंत्री के रूप में दो कार्यकालों तक अपनी सेवाएं दीं। उनसे पहले केवल जवाहर लाल नेहरू ही थे, जो दो बार लगातार पीएम रहे। उनके बाद नरेंद्र मोदी। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी सिंह से अर्थशास्त्र में डॉक्टरेट के साथ अपनी युवावस्था में संयुक्त राष्ट्र के लिए काम किया और बाद में हमारे देश के आर्थिक शासन में कई महत्वपूर्ण पदों पर कार्य किया। उन्हें 1991 में देश की अर्थव्यवस्था को फिर से विकसित करने के लिए संरचनात्मक सुधारों की रूपरेखा तैयार करके देश को पूर्ण आर्थिक संकट के कगार से बचाने का श्रेय दिया जाता है। वित्त मंत्री के रूप में उनके नेतृत्व में, संकट सफलतापूर्वक टल गया और भारत विश्व बाजार में सबसे तेजी से बढ़ती अर्थव्यवस्था बनने की राह पर लौट आया। 1991 में उन्हें राज्य सभा के सदस्य के रूप में चुना गया था और उन्होंने अपनी पहली जीत के बाद से चार कार्यकालों के लिए सेवा की। 2004 में उन्हें भारत के प्रधान मंत्री के रूप में चुना गया जब सोनिया गांधी ने चुनावी मतदान में यूपीए की जीत के बाद पद त्यागने का फैसला किया। वे 2009 में फिर से चुने गए। Disclaimer: The information relating to the candidate is an archive based on the self-declared affidavit filed at the time of elections. The current status may be different. For the latest on the candidate kindly refer to the affidavit filed by the candidate with the Election Commission of India in the recent election.

Former Prime Minister Manmohan Singh attack on Modi government, biryani diplomacy does not improve relations...

प्रकृती अस्वास्थाच्या बातम्यानंतर आणि अनेक महिन्यानंतर मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांनी समोर येत सध्याच्या घडामोडींवर भाष्य केलं आहे. पंजाब विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर काँग्रेसने मनोमहन सिंह यांचा पंजाबी भाषेतला एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. साधारण ९ मिनीटांच्या या व्हिडिओत मनमोहन सिंह यांनी त्यांच्या संयमी भाषेत पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार आणि भाजप यांच्यावर जोरदार प्रहार केले आहेत. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक स्थिती, विदेश निती कशी बिघडली आहे यावर मनमोहन सिंह यांनी भाष्य केलं आहे. भाजपाचा राष्ट्रवाद हा इंग्रजांच्या फो़डा आणि राज्य करा या धोरणावर आधारीत आहे. या सरकारच्या काळात घटनात्मक संस्था दुर्बल केला जात असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अर्थिक धोरणांवर मनमोहन सिंह यांनी टीका केली आहे. “करोना काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक घडी विस्कटली, बेरोजगारी वाढली आणि महागाईत वाढ झाली, यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. गेली साडेसात वर्षे सरकार चालवल्यावर स्वतःच्या चुका कबुल करायला हे सरकार तयार नाहीये. उलट हे सरकार पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना दोष देत आहे. इतिहासावर दोष ढकलत स्वतःच्या चुका या काही कमी होऊ शकत नाहीत. पंतप्रधान म्हणून मी बोलण्यापेक्षा कामावर भर दिला. राजकारणातील फायद्यासाठी देश दुभंगेल असं काही केलं नाही,” असं मनमोहन सिंह म्हणाले. विदेश नितीवर टीका मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांचे थेट नाव न घेता विदेश नितीवर कडाडून हल्ला चढवला आहे. राजकारणी लोकांची गळाभेट घेत संबंध सुधारले जाऊ शकत नाही, ना आमंत्रण नसतांना जात थेट बिर्याणी खायला गेल्याने असं होत नाही असं सांगत नवाझ शरिफ भेट आ...