मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो

  1. ठोकळा प्रश्नसंच (मराठी) क्रमांक ०१
  2. कथा लेखन म्हणजे काय ? ( कथा लेखन मराठी
  3. मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपित करतो
  4. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा
  5. सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण 1
  6. Navodaya scholarship: Notes
  7. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते.


Download: मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो
Size: 78.11 MB

ठोकळा प्रश्नसंच (मराठी) क्रमांक ०१

Q.1) अग, ग ..... विंचू चावला देवा रे देवा ..... विंचू चावला आता काय मी करू ..... विंचू चावला अग, ग ..... विंचू चावला अग बया, बया ..... विंचू चावला वरील भारुड रचना खालीलपैकी कोणी लिहिली .( MPSC 2016 ) A) संत ज्ञानेश्वर B) संत एकनाथ C) संत जनाबाई D) संत तुकाराम उत्तर : B) संत एकनाथ Q.2) मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते?( MPSC 2010 ) A) नागरी B) मोडी C) संस्कृत D) देवनागरी उत्तर : D) देवनागरी Q.3) देवनागरी लिपी लिहीण्याची पद्धत स्पष्ट करणारे वाक्य शोधा. ( MPSC 2010 ) A) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे. B) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वरून खाली आहे. C) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत उजवीकडून डावीकडे आहे. D) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत वर्तुळाकार आहे. उत्तर : A) देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत डावीकडून उजवीकडे अशी आहे. Q.4) देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? ( MPSC 2012 ) A) मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत B) मराठी, हिंदी, कानडी, इंग्रजी C) मराठी, तेलगू, हिंदी, संस्कृत D) मराठी, कानडी, गुजराती, बंगाली उत्तर : A) मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत Q.5) देवनागरी लिपी आदर्श लिपी मानण्याचे कारण सांगा. ( MPSC 2010 ) A) देवनागरी लिपीत वर्णाला स्वतंत्र चिन्हाने दाखवता येत नाही. B) देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येते. C) देवनागरी लिपीत ध्वनीला स्वतंत्र चिन्ह नसते. D) देवनागरी लिपीत एका वर्णाला दोन ध्वनी असतात. उत्तर : B) देवनागरी लिपीत उच्चारण्यात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येते. Q.6) पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. " भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते " कारण - ( MPSC 2015 )...

कथा लेखन म्हणजे काय ? ( कथा लेखन मराठी

कथा लेखन मराठी - कथेत घटना-प्रसंग असतात. पात्रे असतात. घटना-प्रसंग असल्याने स्थळ, काळ, वेळ या बाबी असणारच. या सगळ्यांना व्यवस्थित गुंफण्यासाठी कथानक असते. कथेमध्ये या सर्व बाबी आवश्यक असतात. कथेतील पात्रांचे एकमेकांशी बरेवाईट संबंध असतात. त्यांतून ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत निर्माण होते. पात्रांतले ताणतणाव, संघर्ष वाढले की, उत्कर्षबिंदू निर्माण होतो. हे सर्व घटक कथेचे अंगभूत घटक असतात. तसेच, कथेला एक शीर्षकही असते. 'मराठी ज्ञानप्रसारक' या १८५० साली सुरू झालेल्या नियतकालिकातून अनेक लहान लहान गोष्टी प्रसिद्ध झाल्या. यांतील बहुतेक सर्व गोष्टी रचनेच्या दृष्टीने अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या होत्या. आजच्या कथेची खऱ्या अर्थाने सुरुवात १८९० साली झाली. प्रख्यात कादंबरीकार ह. ना. आपटे यांनी त्या वर्षी करमणूक' साप्ताहिक सुरू केले. त्यातून त्यांनी दैनंदिन जीवनाचे प्रतिबिंब असलेल्या स्फुट गोष्टी लिहिल्या. पुढे अनेक कथाकारांनी अनेक अंगांनी मराठी कथा समृद्ध करीत नेली. ग्रामीण कथा, दलित कथा असे नवनवीन प्रवाह निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा प्रसार झाला. विविध जातिधर्माचे लोक शिक्षणाच्या कक्षेत आले. स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. या सगळ्या समाजघटकांमधून कथालेखक निर्माण झाले. त्यामुळे जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणाऱ्या कथा मराठीत लिहिल्या जाऊ लागल्या. कथेचे घटक (४) वातावरण निर्मिती : आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, भौगोलिक इत्यादी घटकांनी एक विशिष्ट वातावरण निर्माण होते. ते स्थळकाळाप्रमाणे बदलते. असे वातावरण लेखक कथेत निर्माण करतो. वाचक या वातावरणामुळे कथेशी जवळीक साधू शकतो. शब्दांतून व्यक्त झालेली कथा मानवी आयुष्यात घडणारी कथा भासली पाहिजे. वातावरण न...

मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपित करतो

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपित करतो , Options is : 1. अर्धमागधी, 2. पाली, 3.मोडी, 4. देवनागरी, 5. NULL Publisher: mympsc.com & mympsc.com Source: Online General Knolwedge मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपित करतो This is a Most important question of gk exam. Question is : मराठी भाषेचे लिखाण आपण कोणत्या लिपित करतो , Options is : 1. अर्धमागधी, 2. पाली, 3.मोडी, 4. देवनागरी, 5. NULL Correct Answer of this Question is : 4 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • ☞ >भारत में कार्यपालिका का अध्यक्ष कौन होता है ? • ☞ >भारतीय संविधान के अंतर्गत संप्रभु शक्तियां किसके पास होती हैं ? • ☞ >आत्मकथा ‘द इण्डियन स्ट्रगल’ का लेखक कौन है ? • ☞ >संविधान की व्याख्या कौन करता है ? • ☞ >भारत की कौनसी कम्पनी विश्व की चैथी बड़ी टेलीकॉम ऑपरेटर बन गई है ? • ☞ >जनगणना 2011 के अनुसार भारत में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ? • ☞ >प्रिंटर, कीबोर्ड और मोडम जैसी बाहरी डिवाइसें क्या कहलाती हैं ? • ☞ >भारत में सब...

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा

Marathi Bhasha Gaurav Din General Knowledge ज्येष्ठ साहित्यिक ---------- यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. प्रल्हाद केशव अत्रे त्र्यंबक बापूजी ठोमरे राम गणेश गडकरी विष्णू वामन शिरवाडकर✓ मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? 27 जानेवारी 27 फेब्रुवारी✓ 27 एप्रिल 27 मार्च मराठी भाषेतील पहिले नियतकालिक कोणते आहे? मराठा दर्पण✓ केसरी यापैकी नाही ------------ हा आद्य कवी मुकुंदराज यांचा ग्रंथ मराठीतील प्राचीनतम ग्रंथ म्हणून गणला गेला आहे. विवेकसिंधू✓ भावार्थदीपिका लीळाचरित्र अमृतानुभव वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक कोण होते? राम गणेश गडकरी कृष्णाजी केशव दामले विष्णू वामन शिरवाडकर✓ प्रल्हाद केशव अत्रे कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी कोठे झाला? नाशिक✓ सातारा अहमदनगर पुणे खालीलपैकी कोणती लेखन संपदा कुसुमाग्रज यांची नाही? प्रवासी पक्षी झेंडूची फुले✓ चाफा विशाखा विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कोणत्या कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? हिमरेषा महावृक्ष विशाखा✓ मेघदूत मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यास महाराष्ट्र शासनाने कधीपासून मान्यता दिली? 2013✓ 2001 2015 2020 महाराष्ट्राची राज्यभाषा --------- आहे. मराठी✓ संस्कृत हिंदी यापैकी नाही भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) ही लेखन संपदा कोणाची आहे ? संत तुकाराम संत एकनाथ संत ज्ञानेश्वर✓ चुकीचा पर्याय निवडा संत ज्ञानेश्वर - भावार्थदीपिका संत रामदास - दासबोध संत तुकाराम - भावार्थरामायण✓ महर्षी व्यास - महाभारत सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरु केले ? आचार्य विनोबा भावे गोपाळ गणेश आगरकर✓ लोकमान्य टिळक राजर्षी शाहू महाराज केशव कुमार हे क...

सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण 1

सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण 1 आपली भाषा,लिपी व व्याकरण मधिल महत्वाचे प्रश्न व उत्तरे व स्पष्टीकरण सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण 1 आपली भाषा,लिपी व व्याकरण प्रश्न 1) एक भाषा …… म्हणजे चे साधन होय. 1) वागण्या 2) संवादा 3 ) खाणाखुणा 4 ) माध्यमा प्रश्न 2 ) भाष धातूचा अर्थ कोणता? 1 )भाषा 2) भाषण 3 )बोलणे 4) भाषण प्रश्न 3 ) मातृभाषा म्हणजे काय? 1)आपल्या कुटुंबात बोलली जाणारी भाषा 2) आपल्या गावात बोलली जाणारी भाषा 3) आपल्या शहरात बोलली जाणारी भाषा 4) बाहेर बोलली जाणारी भाषा प्रश्न 4 )………यांनी कोणता ग्रंथ लिहिला 1)लीळाचरित्र 2) ज्ञानेश्वरी 3) विवेकसिंधु 4) ज्ञानदेवी प्रश्न 5 ) आद्यकवी मुकुंदराजयांनी …… कोणता ग्रंथलिहला आहे 1)लीळा चरित्र 2 )विवेकसिंधु 3) दृष्टांतपाठ 4)ज्ञानेश्वरी प्रश्न 6 ) महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे? 1) कानडी 2) कोकणी 3) संस्कृत 4)मराठी प्रश्न 7 ) वि वा शिरवाडकर यांचे टोपणनाव कोणते 1)कुसुमाग्रज 2) गोविंदाग्रज 3) यशवंत 4) विदा प्रश्न 8 ) कोणता दिवस मराठी भाषा दिनम्हणून साजरा केला जातो 1) 12 डिसेंबर 2) 8 नोव्हेंबर 3) 27 फेब्रुवारी 4) 12 मार्च प्रश्न 9 ) मराठी भाषेत कोणती लिपी वापरली जाते? 1) प्राकृत 2) देवनागरी 3 ) बंगाली 4) हिंदी मो रा वाळिंबे प्रकरण 1 आपली भाषा,लिपी व व्याकरण प्रश्न 10) देवनागरी लिपीस बाळबोध लिपी असे म्हणतात 1) देवनागरी लिपी उभ्या-आडव्यातिरप्या रेषांनी बनली आहे 2)देवनागरी लिपीचे लेखन डावीकडून उजवीकडे होते 3) देवनागरी आदर्श लिपी आहे 1)एक-दोन विधान बरोबर 2) तीन चार विधान बरोबर 3) एक चार विधान बरोबर 4)सर्व विधाने बरोबर प्रश्न 11 )देवनागरी लिपीच्या शब्दाच्यावरती रेषा मारतात त्यांना म्हणतात 1) शिरोरेघा 2) रेप 3) रेषा 4)बिंदू प्रश्न 12 ) मर...

Navodaya scholarship: Notes

प्रत्येक भाषेसाठी व्याकरण अतिशय महत्त्वाचे असते. कारण व्याकरणामुळेच भाषा प्रमाणबद्ध रीतीने मांडली जाते. भाषेची निर्मिती होताना एका विशिष्ट रचनेनुसार होत असते. प्रथम बोलीभाषा व नंतर लेखीभाषा असे स्वरूप भाषेचे असते. व्याकरणाचे प्रकार – सामान्यपणे व्याकरण लेखनाचे आदेशात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, तोलनी असे प्रकार मानले जातात. भाषेचे बोलीभाषा व लेखीभाषा असे दोन प्रकार मानले जातात. बोलीभाषेपेक्षा लेखीभाषा अधिक स्थिर असते. भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटात विभागल्या गेले आहेत. 1) आर्यन गटातील भाषा (देवनागरी लिपी)– मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली. 2) द्रविडियन गटातील भाषा– तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी. संस्कृत आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार हिंदी व इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहेत. सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय/राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, कोरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलुगु, उर्दू इत्यादी भाषेचा समावेश आहे. महत्त्वाचे– भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. संस्कृत - प्राकृत या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे. मराठी व्याकरणांवर इंग्रजी व संस्कृत भाषांचा प्रभाव आहे. भाषा लिपी व स्वरूप - 1 ) भाषा– विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. ऐकणे बोलणे वाचणे लिहिणे आपलं या पाच कौश...

मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते.

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते. , Options is : 1. अर्धमागधी, 2. पाली, 3.देवनागरी, 4. यापैकी नाही, 5. NULL Publisher: mympsc.com & mympsc.com Source: Online General Knolwedge मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते. This is a Most important question of gk exam. Question is : मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते. , Options is : 1. अर्धमागधी, 2. पाली, 3.देवनागरी, 4. यापैकी नाही, 5. NULL Correct Answer of this Question is : 3 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • ☞ >जनगणना 2011 के अनुसार भारत में प्रति हजार पुरुषों पर महिलाओं की संख्या कितनी है ? • ☞ >‘शाहनामा’ के रचनाकार कौन हैं ? • ☞ >भारत के नियन्त्रक एवं महालेखा परीक्षक की नियुक्ति कौन करता है ? • ☞ >यू. जी. सी. की स्थापना किस वर्ष हुई थी ? • ☞ >‘दोहावली’, ‘कवितावली’, ‘विनयपत्रिका’ जैसी भक्ति रचनाएँ किस भक्ति सन्त की हंै ? • ☞ >जयसमंद झील कहाँ स्थित है ? • ☞ >संसार का विशालतम स्तनधारी कौन-सा है ? • ☞ >व्यायाम के दौरान मानव शरीर में प...