पंचशील तत्वे

  1. नेहरू प्रारूप (मॉडेल) अत्यंत महत्वाचे आहे – अन्वयार्थ
  2. पंचशील तत्वे
  3. शेतजमिनीवर वारसांची नोंद : वारस नोंद कशी करायची? वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
  4. जमीनीची वाटप नोंद कशी करतात?
  5. नेहरू प्रारूप (मॉडेल) अत्यंत महत्वाचे आहे – अन्वयार्थ
  6. जमीनीची वाटप नोंद कशी करतात?
  7. शेतजमिनीवर वारसांची नोंद : वारस नोंद कशी करायची? वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
  8. पंचशील तत्वे
  9. शेतजमिनीवर वारसांची नोंद : वारस नोंद कशी करायची? वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
  10. जमीनीची वाटप नोंद कशी करतात?


Download: पंचशील तत्वे
Size: 24.1 MB

नेहरू प्रारूप (मॉडेल) अत्यंत महत्वाचे आहे – अन्वयार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) थोर स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू भारतात संसदीय लोकशाही समाजवादाचा पाया घालणारे थोर नेते होते. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी एका संपन्न कुटुंबात अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. २७ मे १९६४ रोजी ते कालवश झाले. देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आजही ‘नेहरू मॉडेल ‘ विचारात घ्यावेच लागेल.आज ज्या आत्मनिर्भरतेची चर्चा सुरू आहे त्याचा पाया नेहरूंनी घातला आहे.’ कारखाने,उद्योग हीच खरी राष्ट्रीय मंदिरे ‘ ही त्यांची भूमिका ही आत्मनिर्भरतेची सर्वोत्तम व्याख्या होती व आहे. ते आत्मनिर्भरतेचे प्रणेते होते. भारताच्या इतिहासाचा शोध घेऊन भविष्याची दिशा देण्याचे काम नेहरूंनी स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकात अतिशय प्रभावी पणे केले. प.नेहरु यांचे वडील पं.मोतीलाल नेहरू नामवंत वकील आणि काँग्रेसचे पुढारी होते.जवाहरलालजींचे प्राथमिक शिक्षण इंग्रज शिक्षिकेच्या देखरेखीखाली घरीच झाले.१९०५ साली ते इंग्लंडला शिकायला गेले. सात वर्षात विज्ञान शाखेच्या पदवीसह ते बॅरिस्टरही झाले. १९१२ साली ते भारतात परतले.१९१६ साली कमला कौल यांच्याशी त्यांचा विवाह झाला.माजी पंतप्रधान कालवश इंदिराजी गांधी या दाम्पत्याचे एकमेव अपत्य होत्या. नेहरू भारतात परतल्यावर लगेच स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले.प्रारंभी लोकमान्य टिळक व अँनी बेझंट यांच्या ‘होमरुल चळवळीत ते कार्यरत होते.महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या राजकीय कार्याला व्यापक दिशा मिळाली.ते गांधीजींचे अनुयायी बनले.स्वातंत्र्य आंदोलनात नेहरूंना जवळजवळ नऊ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला.याच काळात त्यांनी आत्मचरित्र,ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी,डिस्कव्हरी ऑफ इंडिया यासारखे अजरा...

पंचशील तत्वे

💥💥 पंचशील तत्वे💥💥 👉 पंडित नेहरुंनी पंचशील तत्वाचे पावित्र्य ओळखून त्यास देशाच्या अलिप्तवादाची धोरणात स्थान देण्याचे ठरविले . 👉 २९ एप्रिल १९५४ मध्ये तिबेटच्या स्वायत्ततेसंबंधी भारत व चीन यांच्यात झालेया करारामध्ये आधूनिक पंचशील तत्वांचा समावेश करण्यात आला. 👉 ती तत्वे पुढीलप्रमाणे १) कोणत्याही कारणास्तव परराष्ट्रावर आक्रमण न करणे २) एकमेंकाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे ३) परस्परांना हितावह होईल असा समानतेचा व्यवहार करणे. ४) शांततामय सहजीवनाचा अंगीकार करणे. ५) परस्परांना सार्वभैामत्वाचा व प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे. 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे२) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद

शेतजमिनीवर वारसांची नोंद : वारस नोंद कशी करायची? वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहित असलेले कोणतीही बाब लपवुन ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही, असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 177 , 193 , 197 , 198 , 199 आणि 200 अन्वये दंडात्मक / कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे, म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरीत केले आहेत. POLICE BHARTI PRACTICE TEST QUESTION 1. आम्ही जातो आमुच्या गावा या वाक्याचा प्रकार कोणता ? केवल वाक्य मिश्री वाक्य संकेतार्थी वाक्य संयुक्त वाक्य उत्तर : केवल वाक्य 2 . मॅक मोहन लाईन ही आंतरराष्ट्रीय सीमा कोणत्या देशात आहे ? भारत - पाकिस्तान भारत - चीन भारत - श्रीलंका भारत - पाकिस्तान उत्तर : भारत - चीन 3 . मिझोरम ची राजधानी कोणती ? इंफाळ शिलोंग ऐजवाल गंगटोक उत्तर : ऐजवाल 4 . महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण —– सदस्य आहेत . 78 182 440 यापैकी नाही उत्तर :78 5 . संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे ? राज्यसभा लोकसभा विधानमंडळ विधान परिषद उत्तर : लोकसभा 6 . इंडियन मिलिटरी अकॅडमी , खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ? पुणे डेहराडून नाशिक दिल्ली उत्तर : डेहराडून 7 . पंचशील तत्वे 1954 साली खालीलपैकी कोणी मांडलेली आहेत ? पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी डॉ . बाबासाहेब आंबेडक महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्रची कोकण किनारपट्टी : स्थान : महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘ कोकण ’ म्हणतात. विस्तार : उत्तरेस – दमानगंगा नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत.कोकण किनारपट्टी‘ रिया‘ प्रकारची आहे. लांबी : दक्षिणोत्तर = 720 किमी , रुंदी= सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भा...

जमीनीची वाटप नोंद कशी करतात?

जमीनी ची वाटप नोंद कशी करतात ? जमीनीचे वाटप म्हणजे जमीनीतील सहहिस्सेदारांमध्ये ज्याचे त्याचे क्षेत्र विभागून देणे . वाटप तीन पध्दतीने केले जाते . (1) महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप (2) दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप (3) दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप . या तिन्हीे प्रकारे वाटप करतांना जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण अधिनियम 1947 च्या तरतूदींचे पालन केले जाते . म्हणजेच वाटप करतांना तुकडेबंदी - तुकडेजोड कायद्यात नमूद केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराचा जमिनीचा तुकडा करता येत नाही . वाटप फक्त जमिनीच्या सहहिस्सेदारांमध्येच करता येते . इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या नावे वाटप करता येत नाही . वाटप तोंडी केले जाऊ शकते . परंतु नंतर असे वाटप लेखी केले आणि ते कागदपत्र वाटपासंबंधी हिस्सा दर्शवित असतील आणि त्यामध्ये किफायतशीर हिस्सा असेल तर तो दस्त नोंदणीकृतच असावा अन्यथा तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही ( ए . आय . आर .1988 सर्वोच्च न्यायालय , 881). याचाच अर्थ तोंडी आणि अनोंदणीकृत लेखी वाटपाला पुरावा म्हाणून कायदेशीर मान्यता नाही . वाटप हे हस्तांतरण नाही . कारण वाटप हे जमीनीतील सहहिस्स्ेदारांमध्येच होते , ज्यांचा मुळत : त्या जमिनीत कायदेशीर मालकी हिस्सा असतोच . त्यांची मालकी काही नव्याने येत नाही . वाटपाने फक्त हिस्सा विभागला जातो . खंडपीठ याचिका क्र . 2815/2003 मध्ये दिलेल्या निर्णयावर आधारीत परिपत्रकानुसार वाटपपत्र नोंदणीकृत असावे अशी सक्ती करु नये , अशा सूचना दिलेल्या आहेत . ( शासन परिपत्रक क्रमांक - महसूल व वन विभाग , जमीन -07/2014/ प्र . क्र . 130/ ज -1, दिनांक 16 जुलै 2014) (1) महाराष्ट्र महसूल अधिनियम ...

नेहरू प्रारूप (मॉडेल) अत्यंत महत्वाचे आहे – अन्वयार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) थोर स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू भारतात संसदीय लोकशाही समाजवादाचा पाया घालणारे थोर नेते होते. १४ नोव्हेंबर १८८९ रोजी एका संपन्न कुटुंबात अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. २७ मे १९६४ रोजी ते कालवश झाले. देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आजही ‘नेहरू मॉडेल ‘ विचारात घ्यावेच लागेल.आज ज्या आत्मनिर्भरतेची चर्चा सुरू आहे त्याचा पाया नेहरूंनी घातला आहे.’ कारखाने,उद्योग हीच खरी राष्ट्रीय मंदिरे ‘ ही त्यांची भूमिका ही आत्मनिर्भरतेची सर्वोत्तम व्याख्या होती व आहे. ते आत्मनिर्भरतेचे प्रणेते होते. भारताच्या इतिहासाचा शोध घेऊन भविष्याची दिशा देण्याचे काम नेहरूंनी स्वातंत्र्यानंतरच्या दोन दशकात अतिशय प्रभावी पणे केले. प.नेहरु यांचे वडील पं.मोतीलाल नेहरू नामवंत वकील आणि काँग्रेसचे पुढारी होते.जवाहरलालजींचे प्राथमिक शिक्षण इंग्रज शिक्षिकेच्या देखरेखीखाली घरीच झाले.१९०५ साली ते इंग्लंडला शिकायला गेले. सात वर्षात विज्ञान शाखेच्या पदवीसह ते बॅरिस्टरही झाले. १९१२ साली ते भारतात परतले.१९१६ साली कमला कौल यांच्याशी त्यांचा विवाह झाला.माजी पंतप्रधान कालवश इंदिराजी गांधी या दाम्पत्याचे एकमेव अपत्य होत्या. नेहरू भारतात परतल्यावर लगेच स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाले.प्रारंभी लोकमान्य टिळक व अँनी बेझंट यांच्या ‘होमरुल चळवळीत ते कार्यरत होते.महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या राजकीय कार्याला व्यापक दिशा मिळाली.ते गांधीजींचे अनुयायी बनले.स्वातंत्र्य आंदोलनात नेहरूंना जवळजवळ नऊ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला.याच काळात त्यांनी आत्मचरित्र,ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी,डिस्कव्हरी ऑफ इंडिया यासारखे अजरा...

जमीनीची वाटप नोंद कशी करतात?

जमीनी ची वाटप नोंद कशी करतात ? जमीनीचे वाटप म्हणजे जमीनीतील सहहिस्सेदारांमध्ये ज्याचे त्याचे क्षेत्र विभागून देणे . वाटप तीन पध्दतीने केले जाते . (1) महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप (2) दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप (3) दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप . या तिन्हीे प्रकारे वाटप करतांना जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण अधिनियम 1947 च्या तरतूदींचे पालन केले जाते . म्हणजेच वाटप करतांना तुकडेबंदी - तुकडेजोड कायद्यात नमूद केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराचा जमिनीचा तुकडा करता येत नाही . वाटप फक्त जमिनीच्या सहहिस्सेदारांमध्येच करता येते . इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या नावे वाटप करता येत नाही . वाटप तोंडी केले जाऊ शकते . परंतु नंतर असे वाटप लेखी केले आणि ते कागदपत्र वाटपासंबंधी हिस्सा दर्शवित असतील आणि त्यामध्ये किफायतशीर हिस्सा असेल तर तो दस्त नोंदणीकृतच असावा अन्यथा तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही ( ए . आय . आर .1988 सर्वोच्च न्यायालय , 881). याचाच अर्थ तोंडी आणि अनोंदणीकृत लेखी वाटपाला पुरावा म्हाणून कायदेशीर मान्यता नाही . वाटप हे हस्तांतरण नाही . कारण वाटप हे जमीनीतील सहहिस्स्ेदारांमध्येच होते , ज्यांचा मुळत : त्या जमिनीत कायदेशीर मालकी हिस्सा असतोच . त्यांची मालकी काही नव्याने येत नाही . वाटपाने फक्त हिस्सा विभागला जातो . खंडपीठ याचिका क्र . 2815/2003 मध्ये दिलेल्या निर्णयावर आधारीत परिपत्रकानुसार वाटपपत्र नोंदणीकृत असावे अशी सक्ती करु नये , अशा सूचना दिलेल्या आहेत . ( शासन परिपत्रक क्रमांक - महसूल व वन विभाग , जमीन -07/2014/ प्र . क्र . 130/ ज -1, दिनांक 16 जुलै 2014) (1) महाराष्ट्र महसूल अधिनियम ...

शेतजमिनीवर वारसांची नोंद : वारस नोंद कशी करायची? वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहित असलेले कोणतीही बाब लपवुन ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही, असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 177 , 193 , 197 , 198 , 199 आणि 200 अन्वये दंडात्मक / कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे, म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरीत केले आहेत.

पंचशील तत्वे

💥💥 पंचशील तत्वे💥💥 👉 पंडित नेहरुंनी पंचशील तत्वाचे पावित्र्य ओळखून त्यास देशाच्या अलिप्तवादाची धोरणात स्थान देण्याचे ठरविले . 👉 २९ एप्रिल १९५४ मध्ये तिबेटच्या स्वायत्ततेसंबंधी भारत व चीन यांच्यात झालेया करारामध्ये आधूनिक पंचशील तत्वांचा समावेश करण्यात आला. 👉 ती तत्वे पुढीलप्रमाणे १) कोणत्याही कारणास्तव परराष्ट्रावर आक्रमण न करणे २) एकमेंकाच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप न करणे ३) परस्परांना हितावह होईल असा समानतेचा व्यवहार करणे. ४) शांततामय सहजीवनाचा अंगीकार करणे. ५) परस्परांना सार्वभैामत्वाचा व प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे. 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे२) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद

शेतजमिनीवर वारसांची नोंद : वारस नोंद कशी करायची? वारस नोंदीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहित असलेले कोणतीही बाब लपवुन ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही, असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 177 , 193 , 197 , 198 , 199 आणि 200 अन्वये दंडात्मक / कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे, म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरीत केले आहेत.

जमीनीची वाटप नोंद कशी करतात?

जमीनी ची वाटप नोंद कशी करतात ? जमीनीचे वाटप म्हणजे जमीनीतील सहहिस्सेदारांमध्ये ज्याचे त्याचे क्षेत्र विभागून देणे . वाटप तीन पध्दतीने केले जाते . (1) महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये वाटप (2) दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप (3) दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप . या तिन्हीे प्रकारे वाटप करतांना जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण अधिनियम 1947 च्या तरतूदींचे पालन केले जाते . म्हणजेच वाटप करतांना तुकडेबंदी - तुकडेजोड कायद्यात नमूद केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकाराचा जमिनीचा तुकडा करता येत नाही . वाटप फक्त जमिनीच्या सहहिस्सेदारांमध्येच करता येते . इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीच्या नावे वाटप करता येत नाही . वाटप तोंडी केले जाऊ शकते . परंतु नंतर असे वाटप लेखी केले आणि ते कागदपत्र वाटपासंबंधी हिस्सा दर्शवित असतील आणि त्यामध्ये किफायतशीर हिस्सा असेल तर तो दस्त नोंदणीकृतच असावा अन्यथा तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही ( ए . आय . आर .1988 सर्वोच्च न्यायालय , 881). याचाच अर्थ तोंडी आणि अनोंदणीकृत लेखी वाटपाला पुरावा म्हाणून कायदेशीर मान्यता नाही . वाटप हे हस्तांतरण नाही . कारण वाटप हे जमीनीतील सहहिस्स्ेदारांमध्येच होते , ज्यांचा मुळत : त्या जमिनीत कायदेशीर मालकी हिस्सा असतोच . त्यांची मालकी काही नव्याने येत नाही . वाटपाने फक्त हिस्सा विभागला जातो . खंडपीठ याचिका क्र . 2815/2003 मध्ये दिलेल्या निर्णयावर आधारीत परिपत्रकानुसार वाटपपत्र नोंदणीकृत असावे अशी सक्ती करु नये , अशा सूचना दिलेल्या आहेत . ( शासन परिपत्रक क्रमांक - महसूल व वन विभाग , जमीन -07/2014/ प्र . क्र . 130/ ज -1, दिनांक 16 जुलै 2014) (1) महाराष्ट्र महसूल अधिनियम ...