परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य

  1. परिवहन विभाग, महाराष्ट्र शासन
  2. संपकऱ्यांबाबत काय होणार निर्णय? काय म्हणाले परिवहन मंत्री अनिल परब
  3. Maharashtra News Updates: Weather Updates Kolhapur Latest News Today Ashadhi ekadashi 2023
  4. Maharashtra Transport Minister Anil Parab Announced To Give Pending Salary To Msrtc Employees Before Diwali


Download: परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य
Size: 7.20 MB

परिवहन विभाग, महाराष्ट्र शासन

मोटार वाहन विभाग स्थापनेचा उद्देश राज्यातील औद्योगिक विकासामुळे ग्रामिण व नागरी क्षेत्रात परिवहन सेवेवर प्रचंड ताण पडलेला आहे. त्याचप्रमाणे जलद परिवहनासाठी दुचाकी वाहने, चार चाकी वाहन इत्यादीची सातत्याने भर पडत चाललेली आहे. याचवेळी रस्त्यावरील गर्दी वाढणे, अपघातांची संख्या वाढणे, वायुप्रदुषण इत्यादी बाबीसुद्धा प्रकर्षाने वाढीस लागलेल्या आहेत. दळणवळणाच्या अद्यावत सेवा, रस्त्यावरील वाहने,वायुप्रदुषण,वाहनांची नोंदणी,तपासणी,चालकांच्या अनुज्ञप्त्या इत्यादी कामामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. ही कामे हाताळण्याकरिता तसेच मोटार वाहने अधिनियम,1988च्या अंतर्गत तयार झालेले नियम,कर कायदे तसेच प्रवासी कर कायदे इत्यादीची अंमलबजावणी करण्याकरिता मोटार वाहन विभागंाची निर्मिती करण्यात आलेली आहे. मोटार वाहन विभाग राबवित असणारे अधिनियम, नियम इत्यादी. • मोटार वाहन अधिनियम, 1988 • केंद्रिय मोटार वाहन नियम, 1989 • महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 • महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, 1958 • महाराष्ट्र मोटार वाहन कर नियम, 1959 • महाराष्ट्र मोटार वाहन (प्रवासी कर) अधिनियम, 1958 • महाराष्ट्र मोटार वाहन (प्रवासी कर) नियम, 1959 • महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार,आजिविका अणि नोकया यावरील कर अधिनियम, 1975 • महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार,आजिविका अणि नोकया यावरील कर नियम, 1975 • रस्त्याद्वारे वहन अधिनियम २००७. • रस्त्याद्वारे वहन नियम 2011. मोटार वाहन विभागात चालणारे सर्वसाधारण कामकाज या विभागास विविध कायद्याखाली प्रामुख्याने पुढील कामे करावी लागतात • वाहनांची नोंदणी करणे, • मोटार वाहन कर व प्रवासी कर वसुल करणे, • परवाने (सार्वजनिक प्रवासी/माल वाहतुक) जारी करणे. • शिकाऊ व पक्की वाहन चालक अनुज्ञप...

संपकऱ्यांबाबत काय होणार निर्णय? काय म्हणाले परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालयाने समिती नेमली होती. त्या समितीने आपला अहवाल आज वकिलांमार्फत उच्च न्यायालयाकडे सादर केलाय. समितीने सादर केलेल्या अहवालात काय लिहिलंय हे मला माहित नाही. तो अहवाल अजूनही वाचलेला नाही. या अहवालाचा अभ्यास करून पुढचा निर्णय देऊ, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. उच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार अहवालची प्रत कामगारांच्या वकिलांना दिलीय. त्यामुळे पुढच्या सुनावणीची तारीख हायकोर्टाने दिलीय. कोरोना काळातही ज्यांनी काम केलं त्या कर्मचाऱ्यांना भत्ता दिला. ज्यांचा मृत्यू झाला, त्यांना 50 लाख दिले. सरकार या कर्मचाऱ्यांच्या हिताची काळजी घेत आहे. शाळा, कॉलेजस सुरु आहेत. संपामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे कामगारांनी कामावर यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

Maharashtra News Updates: Weather Updates Kolhapur Latest News Today Ashadhi ekadashi 2023

Maharashtra Mumbai News Today : अलिकडेच राज्यात झालेल्या दंगलींमुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादरम्यान अनुचित प्रकार घडला. यावेळी पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे राजकीय वातावण आणखी तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यावरून एकमेकांना लक्ष्य करत आहेत. तसेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बाबींवर भाष्य करण्यात आलं आहे. दंगली, पलखी सोहळ्यारम्यान वारकऱ्यांवर झालेला लाठीहल्ला आणि सामनाचा अग्रलेख या सर्व प्रकरणांवर आज दिवसभरात राजकीय घडामोडी पाहायला मिळतील. नागपूर : विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल द्वेष आणि घृणा निर्माण होईल, अशा प्रकारे कार्यकर्त्यांची जडणघडण होत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने हे कार्यकर्ते भडकतात आणि टोकाचे पाऊल उचलतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची मिळालेली धमकी हा त्याचाच परिपाक आहे. पण, शरद पवार यांच्या बाबत २०११ मध्ये धमकी नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीच घडली. जाणून घ्या त्या दिवशी नेमके काय घडले. नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात में अखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जूनच्या सुरुवातीलाच जुन्नर हापूसच्या हंगामाला सुरुवात होते. बाजारात आता आवक वाढली असून ७ हजार ते ८ हजार पेट्या दाखल होत असून, प्रति डझन ३५० ते ७०० रुपयांनी विक्री होत आहे. जून अखेरपर्यंत जुन्नर हापूस हंगाम सुरू राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप ...

Maharashtra Transport Minister Anil Parab Announced To Give Pending Salary To Msrtc Employees Before Diwali

मुंबई: महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम (एमएसआरटीसी) के कर्मचारियों को बड़ी राहत देते हुए राज्य सरकार ने सोमवार को उनका दो महीने का लंबित वेतन दिवाली से पहले देने का निर्णय लिया. एमएसआरटीसी के कर्मचारियों को कोविड-19 महामारी के कारण सेवाएं रद्द रहने के कारण पिछले तीन महीने से वेतन का भुगतान नहीं किया जा सका है. राज्य के परिवहन मंत्री अनिल परब ने एक प्रेसवार्ता में कहा कि कर्मचारियों का एक महीने का वेतन आज (सोमवार को) जारी कर दिया जाएगा. उन्होंने कहा, 'दूसरे महीने के वेतन का भुगतान भी दिवाली से पहले किया जाएगा.' इस बीच, एमएसआरटीसी कर्मचारी यूनियन ने सोमवार को दावा किया कि दो कर्मचारियों ने वेतन का भुगतान नहीं होने के चलते आत्महत्या जैसा कदम उठा लिया है. आपको बता दें, महाराष्ट्र परिवहन महामंडल में काम करने वाले दो कर्मचारियों ने वेतन ना मिलने के कारण आत्महत्या कर ली थी. जिसके बाद अनिल परब ने वेतन को देने की घोषण की. वहीं, विपक्ष ने सरकार पर दो कर्मचारियों की आत्महत्या मामले के बाद धावा बोल दिया है. विपक्ष ने सरकार के खिलाफ धारा 302 का मामला दर्ज करने की मांग की है. वहीं, परब ने इस पर प्रतिक्रिया देते हुए कर्मचारियों से अपील की है कि कोई भी कर्मचारी आत्महत्या जैसा कदम नहीं उठाएं.