राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण निबंध

  1. राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
  2. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेले एक प्रसंग
  3. राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
  4. शाहू महाराजांचे हे 3 किस्से ; जे वाचल्यानंतर समजतं महाराज किती मोठ्ठे होते...
  5. राजर्षी शाहु महाराज


Download: राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण निबंध
Size: 12.58 MB

राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी

गाद्यागिद्यवर लोळणाऱ्या राजांपेक्षा शाहूराजांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातली, पणाला लावली. या द्रष्ट्या राजर्षीच्या कर्तृत्वाची ओळख आपण करून घेऊ. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. “Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi” त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. यांचा वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. 17 मार्च 1848 रोजी 10 वर्षीय यशवंतरावांना दत्तक घेतले. त्यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजे हे वयाच्या 20 वा वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. Rajarshi Shahu Maharaj Nibandh Marathi धारवाड येथे इतिहास, व रघुनाथराव महाराजांचा विवाह सर फ्रेझर सबनीस यांसारखे गुरु त्यांना मिळाले. छत्रपती शाहू बडोद्याचा गुणाजीराव खानविलकर यांच्या यांच्याशी 1891 मध्ये झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे व राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी समाजाचा सर्वांगीण समाजामध्ये शिक्षणाचा विकासासाठी प्रयत्न केले त्यांनी प्रसार करण्यावर विषेश भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कोल्हापूर येथे संस्थात 6 जुलै 1902 रोजी मागासवर्गीयांना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व त्वरित विहिरी, पाणवठे, इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्था...

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेले एक प्रसंग

Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, Lorem Ipsum is simply dummy text of the printing and typesetting industry. Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, विषय : राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील मला आवडलेले एक प्रसंग तालुकास्तरीय निबंध स्पर्धा 2022 वर्ग 3 री ते 5 वी शाहू महाराजांनी समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी असे केवळ त्यांनी बोलून दाखवले नाही, तर ते प्रत्यक्षात कृतीतून आदर्श ठेवत असत. आणि म्हणूनच त्यांना कर्ते सुधारक असे म्हणतात. याबाबतीतला एक जिवंत प्रसंग खालील प्रमाणे शाहू महाराज एक दिवसरस्त्याने जात असताना गाडी थांबून गंगाराम कांबळे याला म्हणाले, “काय रे तू हॉटेल काढलं?” राजर्षी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळेंना विचारलं, “होय जी महाराज आपण म्हटलं की काहीतरी स्वतः काम धंदा करा म्हणून हॉटेल सुरू केलं.” महाराज म्हणाले, “मग हॉटेलला पाटी का नाही लावली?” यावर बोलताना कांबळे म्हणतात ‘काय म्हणून पाठी लावावी महाराज,पाटी लावल्यावर कोण हॉटेलात येईल, सगळे हॉटेलवर जातीच्या पाट्या लागल्यात’ असं होय, खरं आहे म्हणा तुझं. पण आतापर्यंत किती लोक तुझ्या दुकानात चहा पिऊन गेलेत? यावर कांबळे म्हणतात “खूप गेलेत बघा मी काय तसं लिहून ठेवलं नाही.” त्यावर मुश्किल पणे महाराज म्हणतात’ “मग तर तू सगळ्या गावाला बाटवलं, बरं तर चांगला चहा करून ठेव, जाताना मी चहा घ्यायला येतोय तुझ्याकडे.” बघता बघता राजर्षी शाहू महाराज कांबळीच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला येणार ही बातमी संपूर्ण कोल्हापुरात पसरली. महाराज चहा घ्यायला येण्याच्या पूर्वीच गावातील अनेक लोक हॉट...

राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी

इतिहासामध्ये राजाचा मुलगाच राजा होतो, पण याला काही असामान्य आपवाद असतात. इतिहासाने मान्य केले आहे , राजा हा कधी जन्माला येत नसतो, तर तो आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शाहू महाराज होय. शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाडगे यांच्या घराण्यात झाला. त्यांना कोल्हापूरच्या महाराणीने दत्तक घेतले. योगायोगाने ते छत्रपती बनले. राजकोट येथे संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. तेथील फ्रेझर या गुरुचा त्यांच्यावर प्रभाव पडला. अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या केवळ २० व्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. सत्ता, संपत्ती, वैभव सारे हाती आले असता त्या मोहपाश्चात गुंतून न राहता जनतेच्या कल्याणाची काळजी करणारा राजा भेटला हे कोल्हापूरच्या जनतेचे, मातीचे सद्भाग्यच समजावे लागेल. हातात आलेला राजदंड वापरुन शाहू महाराजांनी सर्व प्रथम वर्णभेदाची उतरंड उध्वस्त केली. या भूमीत संतांनी उभारलेली समतेची पताका महाराजांनी स्वतःच्या खांद्यावर पेलली. शाहू महाराज हे परिवर्तनाची सुरूवात स्वतः पासून करणारे कृतिवंत होते, गोरगरिबांचे, दीनदलितांचे राजे होते, विद्वानाचे चाहते होते कलावंताचे त्राता होते, स्थिरचित्ताने धोरण आखणारे नेते होते, उच्चवर्गीय समाजाच्या गुलामगिरीतुन गरिबांना मुक्त करणारे सत्ताधिश होते. त्यांचे कार्य असे होते कि, त्याला मर्यादाच नव्हती. म्हणून असे म्हटले जाते कि, • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1...

शाहू महाराजांचे हे 3 किस्से ; जे वाचल्यानंतर समजतं महाराज किती मोठ्ठे होते...

आज शाहू महाराजांची पुण्यतिथी. महाराजांवर कायतर लिहावं, त्यातून शाहू महाराजांचं कर्तृत्व सांगावं हा विचार समोर आला. पण झालं असं, की एखाद्या माणसानं एखादं काम केलेलं असेल, तर ते सांगणं सोप्प पडतं. पण इथं गोष्ट वेगळी होती. समोर शाहू महाराज आणि त्यांनी उभारलेल्या कामाचा प्रचंड डोंगर होता. एक माणूस एकाच आयुष्यात काय काय करू शकतो हे सांगण्यासाठी माणसानं शाहू महाराजांकडं बोट दाखवावं अस त्यांचं आयुष्य. महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं काम, त्यांच्या गोष्टी आणि त्यांचं कर्तृत्व सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न. पहिली गोष्ट महाराज शिकारीला गेल्यानंतरची. महाराज शिकारीत असताना एक पारधी मारलेल्या सश्याच्या कानाला धरून दूर उभा राहीलेला महाराजांना दिसला. महाराजांनी त्याला हुजऱ्याकडून पुढं बोलावून घेतलं, पारधी म्हणाला, ‘म्हाराजा, तुझ्यासाठी मी ह्यो ससा मारून आणलाय. याचं कोरड्यास करुन जेव.’ हुजऱ्याकडं तो ससा देऊन आपल्या ताटात वाढण्यास महाराजांनी सांगितलं. दूपारी महाराजांच्यासह सगळे जण जेवायला बसले. इतक्यात महाराजांना त्या पारध्याची आठवण झाली. तो कुठं दिसना म्हणून त्याला शोधून आणायला माणसं पाठवली. पारध्याला शोधून त्याला महाराजांकडं आणण्यात आलं. महाराज पारध्याकडे पहात हुजऱ्यांना म्हणाले, “याला पान करून जेवायला बसवा.” इतक्यात एक सोवळेकरी म्हणाला, “महाराज याला कोठे बसवू? त्या झाडाखाली ?” महाराज म्हणाले,” याचंच अन्न मी खात आहे आणि त्याला झाडाखाली बसवू का म्हणून काय विचारतोस? माझ्या शेजारी बसव.” त्या दिवशी एक पारधी छत्रपती शाहू महाराजांच्या शेजारी बसून जेवला. दूसरी गोष्ट पहिल्या महायुद्धाच्या प्रसंगातली, महायुद्धाच्या दरम्यान कुट-एल आमारा इथं हिंदी फौजा तुर्की वेढ्यात अडकल्या होत्या. सैन्याची स...

राजर्षी शाहु महाराज

'बहुजन समाज शिकुन शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाही', असे सांगणारे राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले होते. त्यांचा बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर विवाह झाला आणि त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुले आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या होत्या. शाहू महाराजांनी विद्यार्थीदशेत इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला होता. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार केला एवढेच नाही तर ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या आणि जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली होती. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापन करून खेड्यापाड्यातील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जाती-जमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञाही काढली व अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.शाहू महाराजांनी जातीभेद दूर करण्यासाठी आपल्...