रिफायनरी म्हणजे काय

  1. रिफायनरीचे निसर्गावर काय | CodeMarathi.in
  2. बारसूतील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ निलेश राणे काढणार मोर्चा
  3. विश्लेषण: बारसूनिमित्त कोकणातील प्रकल्पविरोधाची कूळकथा…
  4. Ratnagiri Refinery Supporters Established Committee Under The Chairmanship Of Shiv Sena Worker
  5. A to Z समजून घ्या बारसू रिफायनरी वाद; कोकणकरांनो पाहा पटतंय का...
  6. काय आहे रत्नागिरी रिफायनरी वाद? सरकारचा 'होय' आणि लोकांच्या 'नाही'मध्ये एवढा मोठा प्रकल्प कसा अडकला?
  7. बारसु रिफायनरी प्रकरण नेमकी काय आहे? का होतोय विरोध?


Download: रिफायनरी म्हणजे काय
Size: 8.71 MB

रिफायनरीचे निसर्गावर काय | CodeMarathi.in

नमस्कार मंडळी आज आपण चालू घडामोडीत पाहत असताना बारासू येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक पातळीवर विरोध पाहून मी हा ब्लॉग लिहित आहे. तर चला मग पाहूया खरचं काय परिणाम आणि काय फायदा पाहूया. तुम्ही या देशात कुठे राहता यावर अवलंबून, तुमच्या जवळ तेल शुद्धीकरण कारखाना असणे असामान्य नाही. तथापि, तेल शुद्धीकरण कारखान्याजवळ राहण्याशी संबंधित काही धोके आहेत का? आणि त्यातून होणारे प्रदुषण , होणारा विस्थपणेचा धोका काय ते पण विस्तारात पाहूया. Table of Contents • • • • • • • • • • • • • रिफायनरी म्हणजे काय ? ऑईल रिफायनरी एक औद्योगिक प्रक्रिया असणारा एक प्रकल्प आहे. त्या मध्ये कच्या तेलापासून डिझेल आणि पेट्रोल, गॅसोलिन आणि केरोसीन सारखे गरम पदार्थ तयार केले जाते. त्यातून विविध पेट्रोलियम उत्पादन मध्ये रूपांतर आणि रिफायनरी केले जाते. कच्या तेला पासून काढल्यानंतर रिफायनरी करणे आवश्यक असते. हा दुसरा टप्पा या मध्ये रिफायनरी म्हणून काम असते. रिफायनरी सेवा तेल आणि वायू उद्योगाचा एक Down – Up स्ट्रीम मानला जातो. रिफायनरीला मराठी भाषेत ” परिष्करणी ” असे बोलले जाते. कच्च्या तेलापासून रिफायनरी उत्पादित केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचे प्रमाण देखील क्रॅक स्प्रेडवर परिणाम करू शकते. यापैकी उत्पादन डांबर, विमान इंधन, डिझेल, जेलीन आणि केरोसीन काही समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये, स्थानिक पातळीवरील चित्रांवर आधारित उत्पादनाचे प्रमाण बदलते. उत्पादनाचे संपादन देखील कच्च्या तेलावर केलेल्या प्रक्रियेच्या प्रकारावर असते. जड उत्पादन तेलोलीन मांडणी हलक्यात परिष्कृत करणे अधिक सदस्यांमध्ये आहे. रिफायरी ज्यांच्या सोप्या शुद्धीकरणाचा वापर करतात ते कच्चा पदार्थ उत्पादने ठळकठिकाणांपासून वरिष्ठ अधिकार जपतात....

बारसूतील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ निलेश राणे काढणार मोर्चा

दैनंदिन राशी भविष्य: जोडीदारासोबत आनंदाने दिवस घालवाल © पुढारी द्वारे प्रदान केलेले Nilesh Rane राजापूर; पुढारी वृत्तसेवा : रिफायनरी प्रकल्पाला दाखवला जाणारा विरोध हा किरकोळ आहे, मात्र समर्थन खूप आहे आणि हेच समर्थन दाखवायला आम्ही सहा मे रोजी समर्थन जवाहर चौकातून मोर्चा काढणार आहोत. आम्हाला कुणाला विरोध करण्यासाठी मोर्चा काढत नाही तर इथल्या कोकणी तरुणांना रोजगार मिळायला हवा त्यामुळे रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे अशी भुमिका माजी खासदार व भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली आहे. गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ४ वाजता राजापूर विश्रामगृहामध्ये माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भुमिका मांडली. यावेळी कॉंग्रेससह शिवसेनेचे (शिंदे गट) सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तर प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या ५१ संघटनांचे प्रमुख उपस्थित होते. सध्याची बारसुची जागा ही उध्दव ठाकरे यांनीच सुचवली होती. मात्र सत्तेतुन पायउतार होताच त्यानी विरोधाला सुरुवात केली आहे. त्यांची ही दुटप्पी भुमिका ही कोकणी तरुणांचे भविष्य उध्वस्त करणारे आहे. आज रिफायनरी प्रकल्पाला प्रत्यक्षात विरोध नाही मात्र बाहेरची लोकं आणून खासदार विनायक राउत व शिवसेना ठाकरे गट हे विरोधाचे चित्र निर्माण करत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांचे या प्रकल्पाला समर्थन आहे. हेच समर्थन सर्वांसमोर आणण्यासाठी सहा मे चा मोर्चा आयोजित केला असल्याचे त्यानी स्पष्ट केले. हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही मात्र काही दिवसांपासून जे विरोधाचे चित्र महाराष्ट्रात उभे केले जात आहे. ते सगळेच खरं नाही किंवा मोठयाप्रमाणात खरे नाही. समर्थनाची बाजू फार मोठी आहे हे दाखवण्याची आता वेळ आली आहे असेही यावेळी ते म्हणाले. आज संपूर्ण देशात कोकण ...

विश्लेषण: बारसूनिमित्त कोकणातील प्रकल्पविरोधाची कूळकथा…

एन्रॉनचे विदेशी भूत इतिहासजमा झाले, पण नवी भूतं जन्माला घालून गेले. गेली तीन दशके याचा अनुभव कोकणवासी दर काही वर्षांनी घेतच आले आहेत. ‘जमिनी गेल्या तं आम्ही जावाचं कुठं? खावाचं काय?’ असे प्रश्न आणि सारे काही खलास होणार ही हताशा येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना स्वस्थ बसू देत नाही. चालू, रखडलेले आणि प्रस्तावित असे कोकणातील तीन जिल्ह्यातील वीजनिर्मितीचे प्रकल्प म्हणजे विकासगंगा की संकटाचा पूर हा एक न संपणारा वाद आणि मागल्या पानावरून पुढे तो अविरत सुरूच आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… ‘कोकणच्या मागासलेपणाची एकीकडे बोंब मारायची आणि विकास व्हायचा तर वीज हवीच हे माहीत असून विजेच्या प्रकल्पाला दुसरीकडे विरोधही करायचा. अशी दुटप्पी भूमिका म्हणजे शुद्ध वेडेपणाच नाही काय?’ प्रकल्पविरोधी जनआंदोलनांची अशी हेटाळणी केली जाणे आणि साम-दाम-दंड नीती वापरून विरोध मोडून काढणे हेही या भागाला नवीन नाही. बारसूत पेटलेल्या प्रकल्पविरोधी भडका हा गत काळातील प्रसंग-घटनांच्या मालिकेतील ताजा उद्रेक, त्याचीच ही मांडणी आणि मूल्यांकन… प्रकल्पांना विरोधाची कोकणाची परंपराच आहे काय? देश एकीकडे आणि कोकणचा प्रदेश दुसऱ्या दिशेकडे, असेच वाटावे अशा स्थितीचा प्रत्यय कोकणवासियांना गत काळात वारंवार दिला आहे. देशाने १९९१ मध्ये उदारीकरण, खुलेकरणाची कास धरली आणि त्याचा पहिला प्रत्यय म्हणजे एन्रॉनच्या वीजनिर्मिती प्रकल्पाची आखणी झाली. पण त्या अमेरिकी कंपनीचे दुर्दैव हे की, त्या प्रकल्पासाठी ठिकाण म्हणून कोकणाची निवड करण्यात आली. त्या विरोधात उडालेला तांबूस लाल आणि केशरी धुरळा व त्याची परिणती आपण पाहिलीच आहे. एन्रॉनबरोबरीनेच १९९४मध्ये रत्नागिरी...

Ratnagiri Refinery Supporters Established Committee Under The Chairmanship Of Shiv Sena Worker

Ratnagiri Refinery : रिफायनरीसाठी समर्थक देखील अॅक्शन मोडमध्ये; शिवसैनिकाच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना यापूर्वी रिफायनरीच्या बाजुनं भूमिका घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली गेली आहे. त्यामुळे रिफायनरीचे समर्थन करत असलेल्या शिवसैनिकांविरोधात पक्ष नेतृत्व काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे. रत्नागिरी :कोकणात रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरणाचा काराखाना व्हावा कि नाही, याबाबतच्या घडामोडी पुन्हा एकदा वेगानं घडत आहे. राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगाव या ठिकाणी प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेवर रिफायनरीच्या उभारणीबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर लगेगचविरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. प्रकल्प विरोधी समितीची स्थापना झाली. विरोधाचे ठराव देखील झाले. पण, समर्थकांकडून अद्याप तोडीस तोड असं उत्तर आलं नव्हतं. अखेर रिफायनरी समर्थककांकडूनयाबाबतचामोठा निर्णय घेण्यात आला आहे. रिफायनरीच्या विरोधकांनंतर आता समर्थक देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बुधवारी संध्याकाळी उशिरा रिफायनरी समर्थक समितीची स्थापना करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे कट्टर शिवसैनिक समजले जाणारे आणि माजी विभागप्रमुख असलेले नाटे गावचे रहिवाशी डॉक्टर सुनिल राणे या समितीच्या अध्यक्षपदी आहेत. या समितीमध्ये 36 जण असून देवाचे गोठणे - सोलगाव - नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता समर्थक देखील आर या पारची लढाई लढण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसून येत आहे. बारसू - सोलगावमध्येरिफायनरी व्हावी यासाठी सध्या हि समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात रिफायनरीच्या प्रकल्पावरून कोकणात वाचावरणतापलेलं दिसून येणार आहे. यापूर्वी रिफायनरीच्या बाजुनंभूमिका घेणाऱ्यांचीपक्षातून हकालपट्टी केली...

A to Z समजून घ्या बारसू रिफायनरी वाद; कोकणकरांनो पाहा पटतंय का...

दैनंदिन राशी भविष्य: जोडीदारासोबत आनंदाने दिवस घालवाल © Zee २४ तास द्वारे प्रदान केलेले Barsu Refinery : कोकणातील राजापूर (Rajapur) तालुक्यातील बारसू, सोलगाव परिसरात क्रूड ऑईल रिफायनींग करण्यासाठी रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलिअम उद्योग (Ratnagiri Refinery And Petrochemicals Limited) ही रिफायनरी प्रस्तावित आहे. या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी सोमवारपासून माती परीक्षण करण्याची सुरुवात झाली आहे. स्थानिक गावकऱ्यांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे. माती परीक्षणावरुन स्थानिक आणि पोलिसांमध्ये (Police) जोरदार गेल्या दोन दिवसांपासून वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. बारसू, धोपेश्वर, नाटे या गावांमध्ये हा प्रकल्प प्रस्तावीत असल्याने माती परीक्षणाविरोध होऊ लागल्याने इथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोकणी माणूस प्रकल्पांच्या विरोधात आहे का? कोकणात अनेक प्रकल्पांना याआधीसुद्धा विरोध झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नाणार रिफायनरी, जैतापूर अणुउर्जा प्रकल्प, रिलाएन्सचा महासेस, एर्नान अशा अनेक प्रकल्पांना कोकणात जोरदार विरोध झाल्यामुळे हे दुसऱ्या राज्यात गेले. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांद्वारे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोलिअम उद्योग ही रिफायनरी उभारण्यात येणार आहे. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प काय आहे? भारत सरकारला ही रिफायनरी देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर बांधायची आहे. ही रिफायनरी आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पांपैकी एक असेल. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या देशातील तीन प्रमुख तेल कंपन्या या प्रकल्पाचा भाग असतील. यासोबतच आखाती देशांच्या सौदी अरमाको आणि ANDOC जॉइंट या दोन मोठ्या कंपन्याही या...

काय आहे रत्नागिरी रिफायनरी वाद? सरकारचा 'होय' आणि लोकांच्या 'नाही'मध्ये एवढा मोठा प्रकल्प कसा अडकला?

भारत सरकारला महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर एक मेगा ऑइल रिफायनरी प्रकल्प उभारायचा आहे. 2015 मध्ये, ‘रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ प्रकल्प रत्नागिरी, महाराष्ट्र येथे बांधला जाईल अशी घोषणा करण्यात आली. यापूर्वी हा प्रकल्प रत्नागिरीतील नाणारमध्ये होणार होता, मात्र शिवसेना आणि स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प ऐनवेळी रखडला होता. मध्ये ठेवले होते मात्र ठाकरे सरकार सत्तेवर येताच त्यांनी हा प्रकल्प नाणारऐवजी बारसू-सोलगावमध्ये उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. शासनाच्या संमतीनंतर पुन्हा हा प्रकल्प होण्याची आशा निर्माण झाली होती. या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे पण दरम्यानच्या काळात सरकार बदलले. आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला हा प्रकल्प शक्य करून दाखवायचा आहे. या रिफायनरी प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि संपूर्ण प्रदेशाचा विकास होईल, असा सरकारचा दावा आहे. मात्र आता बारसू गावच्या जागेवरही स्थानिकांनी विरोध सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरण बिघडत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. प्रभाव असेल. त्यांची फळझाडे नष्ट होतील, रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्यामुळे नद्यांचे पाणी प्रदूषित होईल, त्याचा थेट परिणाम मासेमारी व्यवसायावर होणार आहे. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प म्हणजे काय? – भारत सरकारला ही रिफायनरी देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर बांधायची आहे. ही रिफायनरी आशियातील सर्वात मोठ्या रिफायनरी प्रकल्पांपैकी एक असेल. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या देशातील तीन प्रमुख तेल कंपन्या या प्रकल्पाचा भाग असतील. यासोबतच आखाती देशांच्या सौदी अरमाओ आणि ANDOC जॉइंट या दोन मोठ्या कंपन्याही या प्रकल्पाचा ...

बारसु रिफायनरी प्रकरण नेमकी काय आहे? का होतोय विरोध?

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की barsu refinery project details in Marathi म्हणजे बारसु रिफायनरी प्रकरण नेमकी काय आहे? का होतोय विरोध? त्या साठी पूर्ण नक्की वाचा . आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत. मित्रांनो बारसू चा प्रकल्प नेमका काय आहे? तब्बल १३ हजार एकरावर इथे नेमकं काय होणार आहे? हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार . पहा संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे . barsu refinery project details in Marathi कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रण पेटले आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शवला आहे. स्थानिकांनी अगदी आरपारच्या आंदोलनाचं खूप मोठा पाऊल उचललं आहे. त्यामुळे ‘बारसू’कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. प्रस्तावित रिफायनरी जागेच्या सर्व्हेला ग्रामस्थांचा विरोध आहे.ह्या वर सरकार काय निर्णय गेल नाही माहिती . रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे? मित्रांनो कोकणात राजापूर तालुक्यातील नाणार येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या रद्द झालेल्या अधिसूचनेनंतर आता बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग कंपनी प्रस्तावित आहे. तेल शुद्धीकरण क्षेत्रातील आरामको सौदी अरेबियातील क्रूड ऑइल उत्पादित करणारी करणारी मोठी कंपनी आहे. या आरामको कंपनीबरोबर केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हा रिफायनरी प्रकल्प या परिसरात सुमारे १३ हजार एकर जागेवरती प्रस...