सावित्रीबाई फुले भाषण मराठी शायरी

  1. {टॉप 48+} सावित्रीबाई फुले चारोळी मराठी
  2. सावित्रीबाई फुले दहा ओळींचे भाषण
  3. सावित्रीबाई फुले मराठी भाषण


Download: सावित्रीबाई फुले भाषण मराठी शायरी
Size: 70.18 MB

{टॉप 48+} सावित्रीबाई फुले चारोळी मराठी

सावित्रीबाई फुले चारोळी मराठी, सावित्रीबाई फुले शायरी मराठी: सावित्रीबाई फुले यांचे महान कार्य नेहमी स्मरणात राहावे याकरिता व त्यांच्या कार्याचे गोडवे गाण्यासाठी अनेक कवि कवियत्री व लेखकांनी सावित्रीबाई फुले चारोळी मराठी,सावित्रीबाई फुले मराठी कविता यांवर सुंदर लेखन केले आहे. काही शायर लोकांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य आपल्या शायरी संग्रहामध्ये शायरीच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. आज आपण या लेखामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित सुंदर savitribai phule kavita charoli व savitribai phule quotes या विषयवार सुंदर लेखन केले आहे, आशा आहे की आपणास नक्की आवडेल. लेकीप्रमाणे आम्हाला वाढवलेस, शिकवून सवरून मोठे केलेस, ताठ मानेने जगायला शिकवलेस, कसे फेडू तुझे उपकार तू तर दिव्यासारखे तेवत राहायला शिकवलेस. सावित्रीच्या लेकी आम्ही शिकून सवरून मोठ्या होऊ, जे नाही जमले आजपर्यंत कोणाला तो इतिहास घडवून जाऊ. सावित्री तू घरोघरी शिक्षणाचे दिवे लावलेस, स्वत: मात्र ज्योतीप्रमाणे जळून आमचे आयुष्य प्रकाशित केलेस. अज्ञानाच्या अंधारात सर्व स्त्रीयांचे खूप हाल होते, तू पेटवून दिवा ज्ञानाचा आयुष्य उजळवले सर्वांचे खरच सावित्री तुझे कार्य महान होते. तूच आमची क्रांतीज्योति तूच आमची ज्ञानाई, सांग कसे होऊ तुझ्या ऋणातून उतराई, तुझ्यामुळेच तर नशिबी आली पाहण्या निळी शाई. समाजाच्या विरोधाला नाही कधी डगमगलीस, स्वप्न होते स्त्री शिक्षणाचे मनात जे पूर्ण करण्या तुझी वाट तू चालत राहिलीस, धन्य ती क्रांतीज्योती धन्य ती माऊली. सावित्रीबाई फुले यांनी बालविवाहाला विरोध केला, शोषित पीडित लोकांवर जीव लावला, कर्मकांडांना धडा शिकवून स्त्रियांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली ध...

सावित्रीबाई फुले दहा ओळींचे भाषण

सावित्रीबाई फुले दहा ओळींचे भाषण | savitribai phule daha olinche bhashan आजच्या लेखात आपण सावित्रीबाई फुले यांचे दहा ओळींचे भाषण पाहणार आहोत.सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला साजरी केली जाते म्हणून याला सावित्रीबाई जयंतीदहा ओळींचे भाषण देखील म्हणता येईल.तसेच सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो त्या अर्थाने याला आपण बालिका दिन दहा ओळींचे भाषण म्हणून देखील कार्यक्रमात सादर करू शकता. सावित्रीबाई फुले दहा ओळींचे भाषण बालिका दिन छोटे भाषण (toc) बालिका दिन /सावित्रीबाई फुले जयंती दहा ओळी भाषण | balika din daha olinche bhashan १.अध्यक्ष ,महाशय,गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बाल मित्र आणि मैत्रिणींनो आज मी आपणास सावित्रीबाई फुले जयंती / बालिका दिन निमित्त अगदी दहा च वाक्यात माझे भाषण सांगणार आहेत तरी आपण शांत चित्ताने ते ऐकावे २.सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३जानेवारी १८३१ रोजी झाला. ३.सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन सर्वत्र बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. ४.सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या ८व्या वर्षी महात्मा फुले यांच्याशी झाला. ५. ६.सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्याकडून शिक्षण घेऊन पुणे या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली ७.सावित्रीबाई फुले यांनी विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. ८. १८७६ साली सावित्रीबाई फुले यांनी कुमारी माता व विधवा माता यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. @ बालिका दिन दहा ओळींचे सोपे इंग्रजी भाषण ९. सावित्रीबाई एक कवयित्री देखील होत्या त्यांनी काव्यफुले हा कविता संग्रह रचला.त्यातील १०. सावित्रीबाई फुले यांचा प्लेगच्या रुग्णाची सेवा करताना संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. एवढे बोलून मी...

सावित्रीबाई फुले मराठी भाषण

सावित्रीबाई फुले मराठी भाषण | S avitribai Phule Bhashan Marathi सन्माननीय गरुजन व मान्यवरांना माझा सादर प्रणाम ! इथे जमलेल्या माझ्या सवंगड्यांनो ; आपल्याला सर्वानाच ठाऊक असलेला सुविचार... जिच्या हाती पाळण्याची दोरी , ती जगाते उद्‌धारी. हे सार्थ पटवून दिलं...' सावित्रीबाई फुले यांनी ! थोर समाजसेवक महात्मा जोतिराव फुले यांची पत्नी सावित्रीबाई. नावाप्रमाणं पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी स्त्री ! आपल्या देशाच्या सामाजिक आणि शैक्षणिक इतिहासातले हे एक आगळ वेगळं जोडपं वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा जोतीराबांशी विवाह झाला. जोतिराव त्यावेळी होते अवघे १३ वर्षाचे. साल १८४० , स्रियांनी शाळेत जाण मान्य नव्हत; कर्मठ समाजाला. अशात जोतिराबांनी धारिष्टकेलं. सावित्रीबाईंना घरीच शिक्षण द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाईंची देखील त्याना उत्तम साथ लाभली. एका ठिकाणी तर मी असं देखील बाचलंय जोतिरावांनी घरीच शिक्षण दिल्याचे, तसंच अहमदनगर येथील फरार बाईंच्या व पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमध्ये अध्यापनाचं प्रशिक्षण घेतलं होतं. असं शासकीय कागदपत्रांवरुन दिसून येतं. तसंच तत्कालीन दस्ताऐवजावरुनही असच स्पष्ट होतं की सावित्रीबाई याच भारतीय आद्यशिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत ! मंडळी, म्हणजे त्यांनी "टाकलेलं पाऊल ' हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सामाजिक जीवनाची' खरी खुरी सुरुवात म्हणायची ! जोतिराव आणि.सावित्रीबाई हे सर्वार्थांनं एकरुप असं जोडपं होतं. सावित्रीबाईंच्या जीवनातल्या काही गोष्टी मी वाचल्यात ! त्यापैकीच काही गोष्टी मला वाटतं तुम्हांलाही ठाऊक असतीलच ! तरी देखील मी त्या" पुनःस्मरण करुन देण्यासाठी सांगतेय... जोतिराव नि सावित्रीबाईंच घरं होतं गरीब-दलित-कष्टकरी यांच्या वस्तीत. त्यांच्या प...