सावित्रीबाई फुले गीत

  1. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले Marathi Kavita
  2. <marquee direction=''left''>क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी १ । SAVITRI BAI FULE JAYANTI BHASHAN MARATHI 1</marquee>
  3. विद्या ही सर्वश्रेष्ठ धन है, सभी धन


Download: सावित्रीबाई फुले गीत
Size: 54.9 MB

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले Marathi Kavita

ज्ञानाचा दिवा पुन्हा उजळवण्या ज्ञानदिव्यातील ग वात होऊनी पुन्हा जोतिबाची सावित्री बनूनी येशील का ग माऊली परतुनी? झालोय आम्ही शिकून सुशिक्षित पण नाही ग झालो सौदामिनी अजूनही धीर देण्या, सावरण्या ये कडाडून पुन्हा वीज होऊनी तूच प्रेरणा, तूच ग आदीशक्ती तूच आमची खरीखूरी दामिनी त्या बलात्कारी नजरांना ठेचण्या तू ये ग आम्हा सोबतीण म्हणुनी मुक्तीची क्रांतीमशाल पेटवण्या वाट पाहतोय आम्ही साऱ्याजणी आली होतीस तेव्हा मार्ग होऊनी येशील का आताही वाट बनूनी आताही खास वंशाच्या दिव्यासाठी पणती टाकतात गं विझवूनी गर्भातील कलिकेला वाचवण्या येशील का ग चंडिका बनूनी? भरलाय मनी द्वेष माणसांच्या साऱ्यांची हृदये गेलीत ग विटूनी वाटा साऱ्या मनामनाच्या सांधण्या येशील का ग माऊली परतुनी? सौ. जयश्री अविनाश जगताप, सातारा

<marquee direction=''left''>क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती भाषण मराठी १ । SAVITRI BAI FULE JAYANTI BHASHAN MARATHI 1</marquee>

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी, १८३१ साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगांव येथील दलित कुटुंबात झाला. त्यांचा वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. १८४० साली नऊ वर्षाच्या वयात त्यांचे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले. ज्योतीराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ता होते. ज्या वेळी सावित्रीबाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले न होते. सावित्रीबाईंच्या समाज कार्यात जोतिबाची त्यांना भरपूर साथ मिळाली. त्यांनी सावित्रीबाईंना घरातच शिकवणे सुरू केले. जोतिबांच्या या कार्याला सावित्रीबाईंच्या वडिलांचा विरोध होता, पण तरीही जोतिबांनी सावित्रीबाईंना शिकवणे सुरू ठेवले. या नंतर त्यांनी सावित्रीबाईंचे एडमिशन एका विद्यालयात केले. समाजातील लोक याला विरोध करू लागले. पण त्या कडे लक्ष न देता सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या स्त्री शिक्षणासाठी कार्य करायला लागल्या. ज्योतिबा फुलेंच्या सहकार्याने त्यांनी वर्ष १८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिले विद्यालय सुरू केले. या शाळेत त्या काळात केवळ ९ मुलींनी प्रवेश घेतला. सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. त्या काळात दलित व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार न होता. ज्या वेळी सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात असता तेव्हा रस्त्यांना जात असताना लोक त्यांच्यावर शेण व कचरा फेकत असतं. तरीही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. ज्योतिबा फुले यांना समाजातील इतर लोकांद्वारे धमक्या मिळू लागल्या, या धमक्यांना घाबरून जोतिबांच्या वडिलांनी त्यांना घरातून काढून दिले. सावित्रीबाई फुले या देशाच्या प्रथम महिला महिला मुख्यद्यापिका आणि नारी मुक्त आंदोलनाच्या नेता होत्या. एकणाविसव्या शतकात त्यांनी अस...

विद्या ही सर्वश्रेष्ठ धन है, सभी धन

जिस समय सावित्रीबाई का पहला कविता संग्रह ‘काव्य फुले’ आया उस समय सावित्रीबाई फुले शूद्र-अतिशूद्र लड़कियों को पढ़ा रही थीं. ज्योतिबा सावित्री ने पहला स्कूल 13 मई 1848 में पहला स्कूल खोला था और काव्यफुले 1852 में आया. जब वे पहले पहल स्कूल में पढ़ाने के लिए निकली तो वे खुद उस समय बच्ची ही थी. उनके कंधे पर ज्यादा से ज्यादा बच्चों को स्कूल तक लाना तथा उन्हें स्कूल में बना बनाए रखने की भी बात होगी. सावित्रीबाई फुले ने बहुत ही सुंदर बालगीत भी लिखे है जिसमें उन्होने खेल खेल में गाते गाते बच्चों को साफ सुथरा रहना, विद्यालय आकर पढ़ाई करने के लिए प्रेरित करना व पढाई का महत्व बताना आदि है. बच्चों के विद्यालय आने पर वे जिस तरह स्वागत करती हैं, वह उनकी शिक्षा देने की लगन को दर्शाता है – “सुनहरे दिन का उदय हुआ आओ प्यारे बच्चों आज हर्ष उल्लास से तुम्हारा स्वागत करती हूं आज” विद्या को श्रेष्ठ धन बताते हुए वह कहती हैं विद्या ही सर्वश्रेष्ठ धन है सभी धन-दौलत से जिसके पास है ज्ञान का भंडार है वो ज्ञानी जनता की नज़रो में अपने एक अन्य बालगीत में बच्चों को समय का सदुपयोग करने की प्रेरणा देते हुए कहती है- काम जो आज करना है, उसे करें तत्काल दोपहर में जो कार्य करना है, उसे अभी कर लो पल भर के बाद का सारा कार्य इसी पल कर लो. काम पूरा हुआ या नहीं न पूछे मौत आने से पूर्व कभी सावित्रीबाई फुले की एक बालगीत ‘समूह’ एक लघुनाटिका के समान लगती है. इस कविता में वे पांच समझदार पाठशाला जाकर पढने वाली शिक्षित बच्चियों से पाठशाला न जाने वाली अशिक्षित बच्चियों की आपस में बातचीत व तर्क द्वारा उन्हें पाठशाला आकर पढ़ने के लिए कहती हैं तो निरक्षर बच्चियाँ जवाब देती है- क्या धरा है पाठशाला में क्या हमारा सिर फिरा है फाल...