सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध

  1. एका सैनिकाचे आत्मवृत्त निबंध मराठी
  2. फुलांचे आत्मवृत्त/आत्मकथा मराठी निबंध
  3. निवृत्त सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
  4. आत्मकथनात्मक


Download: सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
Size: 32.16 MB

एका सैनिकाचे आत्मवृत्त निबंध मराठी

मी वयाच्या विसाव्या वर्षी सैन्यात सामील झालो. आज माझे वय सव्वीस आहे. बारावीनंतर पुढे काय करायचे हा प्रश्न होता. शिवाय माझ्या घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. माझे मामा सैन्यात सुभेदार होते, त्यांनी माझ्या मनात लहानपणापासून देशप्रेमाची महती जागवली होती. त्या गोष्टी ऐकूनच मलाही सैन्यात जावेसे वाटू लागले. एके दिवशी जिल्ह्यात सैन्यभरतीची घोषणा ऐकली आणि मी तिथे हजर झालो. माझ्या अनेक चाचण्या झाल्या, वैद्यकीय तपासणीही झाली. त्यात उत्तीर्ण होऊन मला त्यांनी सैन्यासाठी निवडले. भरतीनंतर डेहराडून येथील सैनिकी प्रशिक्षण संस्थेत मला पाठवण्यात आले. हे प्रशिक्षण अत्यंत कठीण होते. सैन्यातील शिस्त फार कडक असते. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर मला गुजरातच्या कच्छ सीमेवर पाठवले गेले. तिथल्या दलदलयुक्त वाळवंटात आमचा तळ होता. आजूबाजूला मैलोन् मैल मानवी वस्तीही नव्हती. गावाहून येणारी पत्रे आणि ट्रान्झिस्टर एवढीच काय ती मनोरंजनाची साधने आमच्याकडे होती. तिथे वर्षभर काढल्यावर आता माझी बदली काश्मीर सीमेवर झाली आहे. काश्मीर हे खरे तर नंदनवन. निसर्गरम्य स्थळ. परंतु तिथे आम्हाला सतत हातात बंदुका घेऊन उभे राहावे लागते. पाकिस्तानला काश्मीरमध्ये घुसखोर घुसवायचे असले की ते गोळीबार करून आमची कुरापत काढतात आणि आम्ही त्यांच्याशी चकमकीत गुंतलो की घुसखोरांना काश्मीरमध्ये पाठवतात. म्हणून आम्हाला खूप दक्ष राहावे लागते. काश्मीरी लोकांना भारतीय लष्कराबद्दल प्रेम नाही. त्यांना वाटते की आम्ही लोक त्यांच्यातील निरपराध तरूणांना दहशतवादी ठरवून पकडतो. एखाद्या वेळेस तसे झाले असेलही. कारण ओल्यासोबत बरेचदा सुकेही जळते. परंतु जोपर्यंत पाकिस्तानी दहशतवाद संपत नाही तोपर्यंत आम्हाला तिथे असावेच लागेल हे काश्मिरीजनतेने समजून घ्...

फुलांचे आत्मवृत्त/आत्मकथा मराठी निबंध

फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध - Autobiography of Flower in Marathi: निसर्गाने आपल्याला अनेक सुंदर गोष्टी दिल्या आहेत. फुले ही त्यापैकीच एक आहेत. फुलांचे सौन्दर्य पाहतांना व्यक्ति त्यात हरवून जातो. रंगीबिरंगी, सुगंधित फुलांची आवड आपल्याला देखील असलेच. आजच्या या लेखात आपण फुलांचे आत्मवृत्त/आत्मकथा मराठी निबंध ( Fulache Atmavrutta ) पाहणार आहोत हे फुलाचे आत्मकथन आपल्याला शाळा कॉलेज मध्ये नक्कीच उपयुक्त ठरेल. या लेखात गुलाबाचे एक फूल त्याचे आत्मकथन सांगणार आहे. तर चला Fulache atmavrutta मराठी निबंधब सुरू करूया. फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध | Fulache Atmavrutta in Marathi (350 words) मी बागेत फुलणारे एक प्रसिद्ध फुल आहे व तुम्ही सर्वजण मला ओळखतच असाल. मी फुलांचा राजा गुलाब बोलतोय. मी सध्या एका बागेत फुललेलो आहे. माझा जन्म याच उद्यानात झाला होता. दोन दिवसांआधी मी पण माझ्या बाजूला असलेल्या या काटेरी आणि कोमल फाद्यांवर माझ्या भावांप्रमाणे झुलत होतो. कळीच्या रूपात स्वताला पाहून मनातल्या मनात विचार करीत होतो की एक दिवस मी पण सुंदर फुल बनेल. आणि वाट पाहता पाहता तो दिवस पण आला मी एक सुंदर फुल बनलो. माझ्या सुगंधामुळे मधमाश्या व भवरे माझ्या आजूबाजूला गोळा होऊ लागले. सकाळ सकाळी दव बिंदूनी माझी आंघोळ घातली. जोरदार हवेने माझा चेहरा पुसला आणि सूर्याच्या प्रकाशात मी खेळणे शिकलो. वसंत ऋतु मध्ये तर माझी शोभा आणखीनच वाढते. माझ्या चारही बाजूंना गुलाबाचा गुलाब दिसतात. या शिवाय उद्यानात असलेले माझे अन्य फुल मित्र चंपा, चमेली, जुही, सूर्यफूल, रातराणी इत्यादी फुले उद्यानाची शोभा आणखीनच वाढवतात. आम्ही सर्वजण उद्यानात येणारे लहान मुले, मोठे व वृद्ध लोकांचे लक्ष खेचून घेतात. जर कोणी मला हात लावण्याची ...

निवृत्त सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध

Share Tweet Share Share Email निवृत्त सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | nivrut sainikache atmavrutta marathi nibandh नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण निवृत्त सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. तात्याराव हे निवृत्त सैनिक आमच्या गावाचे वैभव आहेत. रणांगणात कर्तबगारी गाजवून ते निवृत्त झाले आहेत. संध्याकाळी गावाच्या चावडीवर गावकरी जमल्यावर ते गप्पा मारत होते. तात्याराव म्हणजे सेवानिवृत्त सेकंड लेफ्टनंट प्रतापराव भोसले. ते म्हणाले, “सैन्यात जाणे हे काही आमच्या घरात नवलाईचे नव्हते. वयात आलेला प्रत्येक पोरगा सैन्यातच जायचा. माझा एक चुलता डॉक्टर झाला होता, पण तोही सैन्यातच दाखल झाला होता. जगायचे ते देशासाठी आणि मरायचेतेही देशासाठी! "शिक्षण पुरे करून मी सैन्यात गेलो आणि लगेच मला सीमेवर जावे लागले. तेथे रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असे. डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागे. शत्रू फार कपटी होता. इकडे सामोपचाराची बोलणी करायची आणि दुसरीकडे छुपे हल्ले करायचे. एकदा तोफांचा मारा सुरू झाला की, तीन-तीन दिवस चालू राहायचा. कितीजण जखमी व्हायचे ! कित्येकजण मरण पावायचे ! पण त्यांच्याकडे बघायलाही फुरसत नसायची. "यानंतरच्या सेवेत असे युद्धाचे-निकराचे प्रसंग अनेक आले. दरवेळेला मन अधिकच घट्ट होत होते. आपल्यामागे आपला देश आहे, ही भावना सुखावत असे. रणधुमाळी चालू असली की, घराची आठवणही येत नसे. सणांना देशवासीयांकडून भेटी येत. दिवाळीला मिठाई, थंडीला स्वेटर, संक्रांतीला तिळगूळ ! या भेटी लढण्याची नवी उमेद देत. "एका संग्रामात माझ्या पायात गोळ्या घुसल्या, तेव्हा जखमी होऊन मी रुग्णालयात पडलो. बरा होऊन पुन्हा लढावयास केव्हा जातो, असे मला झाले होते! लढण्यासाठीच जीव आपला ! म्हणून तर आता या रिकाम्या आयुष्यात नव्...

आत्मकथनात्मक

नवीन निबंध • कोरोना संकटाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम निबंध मराठी | Corona Sankatache Manvi Jivanavar Honare Parinam Nibandh Marathi • महाशिवरात्री निबंध मराठी | Mahashivratri Nibandh Marathi • गड आला पण सिंह गेला निबंध मराठी | Gad Aala Pan Sinha Gela Nibandh Marathi • बाबा आमटे माहिती मराठी | Baba Amte Information In Marathi • संगणक काळाची गरज निबंध मराठी | Sanganak Kalachi Garaj Nibandh Marathi