सहा सोनेरी पाने पुस्तक

  1. विनायक दामोदर सावरकर
  2. सहा सोनेरी पाने
  3. गीता चारुचंद्र उपासनी: सहा सोनेरी पाने, भाग १ ते १००
  4. सहा सोनेरी पानांचा इतिहास मुलांना सांगा
  5. "वीर सावरकरांविषयी माझ्या मनात आदर होता पण मी 'सहा सोनेरी पानं' वाचलं आणि... प्रणिती शिंदेंचं वक्तव्य
  6. सहा सोनेरी पाने – रामचंद्र पु. कुलकर्णी – Granthali


Download: सहा सोनेरी पाने पुस्तक
Size: 66.62 MB

विनायक दामोदर सावरकर

• العربية • مصرى • অসমীয়া • বাংলা • Čeština • Dansk • Deutsch • English • Español • Suomi • Français • ગુજરાતી • हिन्दी • Bahasa Indonesia • ಕನ್ನಡ • 한국어 • कॉशुर / کٲشُر • Latina • मैथिली • മലയാളം • नेपाल भाषा • Norsk bokmål • ਪੰਜਾਬੀ • پنجابی • Português • Русский • संस्कृतम् • Svenska • தமிழ் • తెలుగు • اردو • Bân-lâm-gú स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सावरकरांचे छायाचित्र जन्म: २८ मे १८८३ मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६ चळवळ: संघटना: प्रमुख स्मारके: मुंबई, पुणे, बिहार, दिल्ली, अंदमान, नाशिक धर्म: हिंदू ( चित्पावन ब्राह्मण ) प्रभाव: [ संदर्भ हवा ], प्रभावित: वडील: दामोदर विनायक सावरकर आई: राधाबाई दामोदर सावरकर पत्नी: यमुनाबाई विनायक सावरकर (माई) अपत्ये: प्रभाकर, प्रभा, शालिनी, विश्वास विनायक दामोदर सावरकर (जन्म: भगूर-नाशिक, २८ मे १८८३; - मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, चरित्र [ ] सावरकरांचा जन्म सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी स्वदेशीचा फटका, विवाह [ ] शिक्षण आणि क्रांतिकार्य [ ] लग्नानंतर राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे झाले. इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते.अंदमानमध्ये असताना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला. ७ ऑक्टोबर १९०५ ला वीर स...

सहा सोनेरी पाने

आपल्या भारताच्या राष्ट्रीय जीवनाच्या उष:कालाचा आरंभ न्यूनत: पाच सहस्र वर्षांपासून दहा सहस्र वर्षांपर्यंत तरी आजच्या संशोधनानुसार प्राचीन आहे. चीन, बाबिलोन, ग्रीस प्रभृती कोणत्याही प्राचीन राष्ट्राच्या जीवनवृत्तान्ताप्रमाणे हा आपला प्राचीन राष्ट्रीय वृत्तान्तही पुराणकालात मोडतो. म्हणजे त्यात असलेल्या इतिहासावर दंतकथेची, दैवीकरणाची आणि लाक्षणिक वर्णनाची पुटेच पुटे चढलेली आहेत. तरीही ही आपली जुनी 'पुराणे' आपल्या प्राचीन इतिहासाचे आधारस्तंभच आहेत हे विसरता कामा नये. हे प्रचंड 'पुराण-वाङ्मय' आपल्या साहित्याचे, ज्ञानाचे, कर्तृत्वाचे नि ऐश्वर्याचेही जसे एक भव्य भांडार आहे तसेच ते आपल्या प्राचीन जीवनवृत्तान्तांचेही असंगत, अस्ताव्यस्त नि संदिग्ध असले तरी एक अमार्यंद संग्रहालय आहे. परंतु आपली 'पुराणे' म्हणजे निर्भेळ 'इतिहास' नव्हे. यास्तव मी त्या पुराणकालाचा विचार या प्रसंगापुरता बाजूस ठेवणार आहे. कारण मी ज्या सोनेरी पानांचा निर्देश करणार आहे ती सोनेरी पाने भारताच्या 'पुराणातील' नसून 'इतिहासातील' आहेत. भारतीय इतिहासाचा आरंभ इतिहासाचे मुख्य लक्षण म्हणजे त्यातील वर्णनांतील नि घटनांतील स्थल नि काल ही जवळजवळ निश्चितीने तरी सांगता आली पाहिजेत आणि त्यातील घटनांना परकीय वा स्वकीय अवांतर पुराव्यांचे शक्यतो पाठबळ मिळत असले पाहिजे. अशा कसोटीस बहुतांशी उतरणारा आपला प्राचीन काळचा वृत्तान्त हा बुध्द कालापासून मोजता येतो. यास्तव अनेक भारतीय नि पाश्चात्त्य प्राच्यविद्यावेत्ते आपल्या भारताच्या 'इतिहासा'चा आरंभ ह्या बुध्दकालापासून सध्या समजत आहेत. ह्या प्राच्यविद्यावेत्त्यांच्या सतत चालणार्‍या परिश्रमामुळे आज आपण ज्याला पौराणिक काल म्हणतो त्यातलाही काही भाग नवीन संशोधन झाल्यास ह्या इतिहासकालात समावे...

गीता चारुचंद्र उपासनी: सहा सोनेरी पाने, भाग १ ते १००

या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. गीता उपासनी वयाच्या चौथ्या वर्षापासून वक्तृत्वाच्या क्षेत्रात आहे. गेल्या काही वर्षात गीताच्या अमोघ वाणीतून शिवचरित्र, सावरकर साहित्य, जगभरातील लाखो मराठी भाषिकांपर्यंत पोहोचलं आहे.. गीताचे वडील आणि गुरू श्री चारुचंद्र उपासनी, यांनी संपूर्ण भगवद्गीता मराठीत रूपांतरली आहे, अनेक संस्कृत श्लोकांचे सुबोध मराठीत रूपांतरण केले आहे.. हे उत्तमोत्तम साहित्य आपल्यापर्यंत या संकेतस्थळाद्वारे (वेबसाईटद्वारे) पोहोचवीत आहोत.. वीर सावरकर असं म्हणाले होते की, "एखाद्याला माझं एकच पुस्तक वाचण्याएवढाच मर्यादित उत्साह आहे, असं आढळल्यास, त्याला माझ्या अनुयायांनी, ' सहा सोनेरी पाने' हे माझं पुस्तक वाचायला द्यावं" वीर सावरकरांना सुद्धा त्यांच्या वाड़्मयातील सर्वश्रेष्ठ वाटलेलं हे पुस्तक आहे. माझी श्रोत्यांना अशी आग्रहाची विनंती आणि आवाहन आहे की त्यांनी ह्या पुस्तकाचा अगदी धार्मिक निष्ठेनं करावा असा हिरीरीने प्रचार आणि प्रसार करावा.. या पुस्तकाच्या श्रवणाने देशभक्तीच्या उज्ज्वल ज्योती पेटून देश उजळून निघेल यात संशय नाही. - गीता चारुचंद्र उपासनी.

सहा सोनेरी पानांचा इतिहास मुलांना सांगा

ठाणे : सावरकरांनी लिहिलेले ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या दिग्विजयाचा इतिहास आहे. इ.स. पूर्व कालखंडापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत या काळातील सहा महत्त्वाच्या लढाया आणि त्यात हिंदूंनी मिळवलेल्या विजयाची गाथा त्यात आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक असावे, असे हे पुस्तक आहे. त्याचा अभ्यासक्रमात कधी समावेश करेल तेव्हा करू दे, मात्र तोपर्यंत आपण हे पुस्तक आणि त्यातील इतिहास मुलांना उलगडून सांगितला पाहिजे, असे मत गीता उपासनी यांनी व्यक्त केले. स्वा. वि.दा. सावरकर प्रतिष्ठानतर्फे सावरकर जयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान सोहळा आणि व्याख्यानाचा कार्यक्रम सोमवारी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात पार पडला. त्यावेळी स्वा. सावरकरांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकावर उपासनी यांनी व्याख्यान दिले. सहा सोनेरी पाने या पुस्तकातील पहिली चार सोनेरी पाने अर्थात चार मोठे विजय म्हणजे सावरकरांच्या भाषेत तो भारताचा प्राचीन इतिहास आहे. उर्वरित दोन सोनेरी पाने म्हणजे मुघल आणि इंग्रजांवर मिळवलेला विजय हा अर्वाचीन इतिहास आहे आणि या दोन विजयांबद्दल सविस्तर माहिती आहे, असे उपासनी म्हणाल्या. तर, पहिल्या चार लढायांमध्ये आपण राजकीय विजयाबरोबरच सांस्कृतिक, धार्मिक विजयही मिळवलेला आहे. मात्र, उर्वरित शेवटच्या दोन सोनेरी पानांना धार्मिक पराभवाची दुर्गंधी आहे. त्यातही पाश्चिमात्य आक्रमणांवर विजय मिळवतामिळवता आपल्या देशाचे दोन तुकडे झाले, इतकी धार्मिक अस्थिरता त्यावेळी होती, असे मत गीता उपासनी यांनी मांडले. पूर्वार्धात सावरकर स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. टीजेएसबीचे सीईओ सुनील साठे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. सांस्कृतिक क्षेत्...

"वीर सावरकरांविषयी माझ्या मनात आदर होता पण मी 'सहा सोनेरी पानं' वाचलं आणि... प्रणिती शिंदेंचं वक्तव्य

वीर सावरकर यांच्याविषयी माझ्या मनातही आदर होता. मात्र मी ‘सहा सोनेरी पानं’ हे पुस्तक वाचलं आणि माझं मत बदललं असं काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत वीर सावरकर यांचा उल्लेख माफीवीर असा केला होता. तसंच माझं आडनाव गांधी आहे सावरकर नाही मी माफी मागणार नाही असं म्हटलं होतं. त्यानंतर बराच मोठा वाद झाला होता. आता प्रणिती शिंदे यांनी केलेलं वक्तव्य वाद निर्माण करू शकतं. काय म्हटलं आहे प्रणिती शिंदे यांनी? स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आणि महिलांचा अपमान करण्यात आला आहे. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलचं विधान केलं आहे. दरम्यान, महिनाभरापूर्वी राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाने एकच वादंग निर्माण झाला होता. तर भाजपाने आक्रमक होत आंदोलनही पुकारलं होतं. आता प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.

सहा सोनेरी पाने – रामचंद्र पु. कुलकर्णी – Granthali

Search • Menu • Categories • आत्मकथन • कथा • दलित साहित्य • राजकीय • अनुभव कथन • प्रवास वर्णन • कवितासंग्रह • कादंबरी • सामाजिक • शैक्षणिक • इतर • मुखपृष्ठ • ग्रंथाली ओळख • • • • • • शब्द रुची • • • • ग्रंथपाने • पुस्तक प्रकाशन • प्रकाशित पुस्तके • कोलाज • साहित्यरंग • वार्षिक उपक्रम • • • • • • • इतर उपक्रम • • • • व्हिडिओज् • • • •