शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ कर्मवीर अण्णा

  1. नवीन शैक्षणिक धोरण : एक नवी पहाट
  2. भाऊराव पाटील
  3. Latest Marathi News
  4. "दीपस्तंभ'चे यजुर्वेंद्र महाजन यांना सामाजिक क्षेत्रातील तीन पुरस्कार
  5. स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणारे कर्मवीर भाऊराव पाटील » नाशिकफास्ट
  6. कर्मवीर अण्णांचे विचार व कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी : विठ्ठल ननवरे
  7. GREAT INDIAN: क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी
  8. भाऊराव पाटील
  9. कर्मवीर अण्णांचे विचार व कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी : विठ्ठल ननवरे
  10. "दीपस्तंभ'चे यजुर्वेंद्र महाजन यांना सामाजिक क्षेत्रातील तीन पुरस्कार


Download: शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ कर्मवीर अण्णा
Size: 18.8 MB

नवीन शैक्षणिक धोरण : एक नवी पहाट

नवीन शैक्षणिक धोरण : एक नवी पहाट By August 1, 2020 11:57 AM 2020-08-01T11:57:04+5:30 2020-08-01T11:58:03+5:30 सध्या पदवीपर्यंतचे शिक्षण नोकरी-धंद्यासाठी कुचकामी ठरले आहे. पुढील शिक्षणासाठी पात्रता परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठीची पात्रता परीक्षा एवढाच दर्जा या पदव्यांना दिसतो आहे. नवीन शैक्षणिक धोरण : एक नवी पहाट - डॉ. बी. एम. हिर्डेकर (माजी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) केंद्र सरकारने तब्बल चौतीस वर्षांनंतर नवे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. भावी पिढी घडविणारे ज्ञान मिळविण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. त्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने ज्ञानाचेही जागतिकीकरण झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर भारताची आगामी शैक्षणिक वाटचाल स्पष्ट करणारे हे नवे धोरण समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचाच भाग म्हणून ‘लोकमत’ पुढील काही दिवस या धोरणाचा आशय तज्ज्ञांच्या सिद्धहस्त लेखनाद्वारे आपल्या वाचकांना देत राहणार आहे. पूर्वप्राथमिक शिक्षण, बालशिक्षण या धोरणाच्या कक्षेत येणे ही लक्षणीय आणि स्तुत्य बाब आहे. या मूलभूत पायाचा विचार आजवर धोरणांतून गांभीर्याने झालेला नाही. पूर्वीच्या बऱ्याच चौकटी मोडून आशादायी असे हे धोरण वाटते. खास करून शालेय शिक्षण आणि उच्चशिक्षण यामध्ये आमूलाग्र बदलाच्या भविष्यदर्शी तरतुदी केल्या आहेत. या लेखात यामधील उच्चशिक्षणाविषयीच्या काही बाबींचा ऊहापोह करण्याचा हेतू आहे. आजवर उच्चशिक्षणरूपी महाकाय गजराज, अनेक नियामक मंडळे वेगवेगळ्या शिक्षणासाठी संसदेत कायदे मंजूर केलेल्या, नियमन करणाºया संस्था, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), बार कौन्सिल आॅफ इंडिया (बीसीआय), कौन्सिल आॅफ आर्किटेक्चर (सीओए), फार्मसी कौन्सिल आॅफ...

भाऊराव पाटील

भाऊराव पाटील जन्म मृत्यू टोपणनावे कर्मवीर पेशा समाजसुधारणा, शिक्षणप्रसार प्रसिद्ध कामे मूळ गाव पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर १८८७ - ९ मे १९५९) हे कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते भाऊराव पाटील हे जन्माने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर (कृतींचा राजा) ही उपाधी देऊन सन्मानित केले. जीवन [ ] कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे.कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर 1887 रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल...

Latest Marathi News

दुर्गम ग्रामीण भागातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून, त्यांच्यातून सामाजिक बांधिलकी मानणारे जबाबदार प्रशासकीय अधिकारी घडविण्याचे मोलाचे काम काही संस्था नेटाने करीत आहेत. या उपक्रमांना ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यातूनच उद्याचे प्रशासक निर्माण होणार आहेत, काही झालेही आहेत. त्याची ही कहाणी.. ‘जालनिशी’च्या माध्यमातून जगाच्या पाठीवर मराठीच्या ‘पाऊलखुणा’ उमटू लागल्यामुळे, मराठी मातीत उमललेल्या नात्यांचे बंध आणखी घट्ट होऊ लागले आणि मराठीपण बहरू लागले. आजपर्यंत केवळ शहरी, नागरी आणि महानगरांच्या वाटय़ाला आलेली संपर्क यंत्रणा ग्रामीण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या रांगडय़ा मातीतही बुद्धीची खाण आहे, याचा प्रत्यय येऊ लागला. गेल्या काही दशकांत शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाच्या लाटा उसळू लागल्या आहेत. शिक्षण ही केवळ धनदांडग्यांची मक्तेदारी ठरावी इतका खर्च यत्तेच्या प्रत्येक पायरीगणिक वाढू लागल्याने शिक्षणाची कवाडे खुली झाली असली तरी गरीब, सामान्य माणसाला या कवाडांच्या किलकिल्या फटीतून केवळ आत डोकावण्याचेदेखील धाडस होणे अशक्य ठरेल की काय, अशी भीतीही वाढत चालली होती. एकेकाळी, ‘विद्यादान हे श्रेष्ठ दान’ हा समज समाजात रूढ होता. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात महान काम करणाऱ्यांचा ‘तपस्वी’, ‘महर्षी’ अशा उपाधींनी सन्मान होत असे. त्यांना समाजात मान आणि आदराचे स्थानही मिळत असे. पण शिक्षणाचे बाजारीकरण वाढू लागले आणि ‘महर्षी’च्या जागा ‘सम्राटां’नी घेतल्या. आता शिक्षणमहर्षी काळाआड गेले आणि गावोगावी शिक्षणसंस्थांची साम्राज्ये उभी राहिली. शिक्षणसम्राटांचे पेव फुटले आणि शिक्षणसंस्थांचा पसारा जेवढा मोठा, तिथले शुल्क जेवढे मोठे, तेवढा तेथील शिक्षणा...

"दीपस्तंभ'चे यजुर्वेंद्र महाजन यांना सामाजिक क्षेत्रातील तीन पुरस्कार

"दादा गुजर पुरस्कार' ः ज्येष्ठ समाजसेवक डॉक्‍टर स्व. सि. तु. गुजर ऊर्फ (दादासाहेब) यांनी आरोग्य शिक्षण व ग्रामीण आदिवासी विकासात कार्य केले आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना/संस्थांना महाराष्ट्र आरोग्य मंडळातर्फे सन्मानित केले जाते. दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक महाजन यांची सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महात्मा फुले सांस्कृतिक भवन, शिवरकर गार्डन जवळ, वानवडी, पुणे येथे दोनला मार्चला सायंकाळी साडेपाचला हा पुरस्कार देण्यात येईल. "समाज मित्र पुरस्कार" ः डोंबिवली नागरी सहकारी बॅंक अग्रगण्य शेड्यूल सहकारी बॅंक आहे. बॅंकेने भागधारक कल्याणी निधीची उभारणी केली असून या निधीच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल, वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना समाज मित्र पुरस्कार दिला जातो. यानिमित्त या वर्षाचा सामाजिक समाजमित्र पुरस्कार श्री. यजुर्वेंद्र महाजन यांना जाहीर करण्यात आला. सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे 29 फेब्रुवारीस सायंकाळी सहाला पुरस्कार वितरण होईल. "आदर्श दिव्यांग मित्र पुरस्कार' ः लातूर येथील आदर्श मैत्री फाउंडेशन तर्फे दरवर्षी राज्यातील विविध 9 क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना "आदर्श नवरत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सामाजिक क्षेत्रातील "राज्यस्तरीय आदर्श दिव्यांग मित्र' पुरस्कार यजुर्वेंद्र महाजन यांना जाहीर करण्यात आला. दयानंद सभागृह, लातूर येथे आठ मार्चला सायंकाळी पाचला पुरस्कार वितरण होईल. मित्र परिवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, उपस्थितीबाबत निश्‍चित कळवावे, असे आवाहन श्री.महाजन यांनी कळविले आहे.

स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणारे कर्मवीर भाऊराव पाटील » नाशिकफास्ट

गरीबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणारे, बहुजनांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे, शिक्षण महर्षी, शिक्षणाचे महामेरू, शिक्षण प्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक, पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ९ मे हा स्मृतिदिन त्यांच्या आण्णांच्या कार्याचा आढावा महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तनाची एक अभिनव प्रयोगशाळा म्हणून ज्या रयत शिक्षण संस्थेच्या उल्लेख होतो, त्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या उध्दारासाठी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एक शैक्षणिक चळवळ उभी केली. समाजातील गोरगरिबांच्या शिक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा लक्षात घेवून “कमवा व शिका” ही अभिनव योजना राबविली, जिला आजच्या आधुनिक शिक्षण प्रणालीमध्ये एक मानदंड म्हणून मान्यता आहे. वसतिगृह मुक्त शिक्षणाची जातीपातीचा विचार मोडीत काढून समतेचे एकसंघतेचे व धर्मनिरपेक्षतेचे वस्तुपाठ गिरवण्याचे काम कर्मवीर अण्णांच्या शिक्षण कार्यातून होत आहे. २२ सप्टेंबर १८८७ साली भाऊराव पाटलांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज मध्ये एका कर्मठ जैन शेतकरी कुटुंबात झाला. वडील मुळचे ऐतवडे बुद्रूकचे मात्र नोकरी निम्मित विट्यामध्ये वास्तव्य होते. त्यांनी पोराला शिकवण्यासाठी कोल्हापूरला पाठवले. भाऊराव पाटीलांना शाहू महाराजांनी सुरु केलेल्या जैन बोर्डिंगमध्ये ठेवण्यात आले. तेव्हा पासूनच शाहू महाराजांच्या विचारांचा, त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रभाव कर्मवीरांवर पडला होता. “माझे वसतिगृह छत्रपती शाहूंच्या नांवे सुरु करीन आणि त्या वसतिगृहात माझ्या दाढीतील केसाएवढी मुले येई पर्यंत दाढी करणार नाही. माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोरं शि...

कर्मवीर अण्णांचे विचार व कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी : विठ्ठल ननवरे

इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या येथील सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंती निमित्त विद्यालयातील शिक्षकांनी एक दिवसाचा पगार व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून १ लाख ३४ हजार रुपयांची देणगी विद्यालयात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व लेखक महादेव चव्हाण यांच्या माझ्या शाळेच्या आठवणी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी महादेव चव्हाण यांनी एक महिन्याची पेन्शन विद्यालयास देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले तर विद्यालय आवारात हरित सेनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते वडाच्या झाडाचे रोपन करण्यात आले. यावेळी कर्मवीर अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, वास्तूविशारद वसंतराव माळूंजकर, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील, सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी विठ्ठल ननवरे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी अठरापगड लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवल्याने महाराष्ट्र पुरोगामी झाला. यावेळी माजी मुख्याध्यापक भिमराव वणवे, सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव जाधव, सौ छाया जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण, रवी चव्हाण, सचिन क्षीरसागर,अविनाश बळगानुरे,अशोक गानबोटे, डी. जी. यादव, सुरेश सोनवणे ,अशोक तारगावकर, व्यंकटेश वाशिंबेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रिया भोंग व संजय गायकवाड यांनी तर आभार पर्यवेक्षक विजय शिंदे यांनी मानले.

GREAT INDIAN: क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी

***क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी**** क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचा जन्म १५ जुलै १९२२ रोजी सध्याच्या सांगली जिल्हात येथे झाला . त्यांचा स्मृतिदिन २२ मार्च २०१२ आहे . क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी समाजसेवक होते. सांगली जिल्ह्यातल्या वाळव्यातल्या एका शेतकरी कुटुंबात १५ जुलै १९२२ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण, पहिली ते सहावीपर्यंत वाळवा, सातवी आष्टा येथे आणि आठवी ते मॅट्रिक राजाराम हायस्कूल, कोल्हापूर येथे झाले. मॅट्रिकचे शिक्षण अर्ध्यात सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर १९४७-४८ ला ते मॅट्रिक झाले. १९४२ च्या स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी बालवयातच आपल्या कोवळ्या मुठीत क्रांतीचा अंगार आणि धगधगता निखारा घेऊन ते घरात पुन्हा पाऊल न ठेवण्याची शपथ घेऊन घराबाहेर पडले. धुळ्याजवळ चिमठाण्याचा खजिना लुटण्यात त्यांचा सहभाग होता. साताऱ्यात नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. १९४३ साली सागाव (कोल्हापूर) येथील पोलिस चौकीतून त्यांनी बंदुका पळविल्या व ती हत्यारे घेऊन त्यांनी सहकाऱ्यांसह वाळव्यातून फेरी काढली. १९५७ आणि १९८५ असे दोन वेळा वाळवा मतदार संघातून ते विधानसेभेवर निवडून गेले. राजकारणात त्यांनी आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. १९८५ साली विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्यांना सिंह निवडणूक चिन्ह म्हणून मिळाले होते. पण अण्णाचे कार्यकर्ते एवढे जंगी होते की, निवडणूक प्रचारात त्यांनी खराखुरा सिंह प्रचाराला आणला होता. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी गावात बालवाडी काढली. मग शाळा, मग हायस्कूल आणि मग विद्यार्थ्यांच्या मदतीने हुतात्मा किसन अहीर साखर कारखाना काढला. व...

भाऊराव पाटील

भाऊराव पाटील जन्म मृत्यू टोपणनावे कर्मवीर पेशा समाजसुधारणा, शिक्षणप्रसार प्रसिद्ध कामे मूळ गाव पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील (२२ सप्टेंबर १८८७ - ९ मे १९५९) हे कमवा आणि शिका या तत्त्वज्ञानाची सुरुवात करून त्यांनी मागास जाती आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ते भाऊराव पाटील हे जन्माने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण प्रसारासाठी दिले. महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी शिक्षणयात्री म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेने त्यांना कर्मवीर (कृतींचा राजा) ही उपाधी देऊन सन्मानित केले. जीवन [ ] कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौंडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे.कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर 1887 रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल...

कर्मवीर अण्णांचे विचार व कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी : विठ्ठल ननवरे

इंदापूर : रयत शिक्षण संस्थेच्या येथील सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंती निमित्त विद्यालयातील शिक्षकांनी एक दिवसाचा पगार व माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून १ लाख ३४ हजार रुपयांची देणगी विद्यालयात विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देण्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी व लेखक महादेव चव्हाण यांच्या माझ्या शाळेच्या आठवणी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी महादेव चव्हाण यांनी एक महिन्याची पेन्शन विद्यालयास देणगी म्हणून देण्याचे जाहीर केले तर विद्यालय आवारात हरित सेनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते वडाच्या झाडाचे रोपन करण्यात आले. यावेळी कर्मवीर अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, वास्तूविशारद वसंतराव माळूंजकर, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील, सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी विठ्ठल ननवरे म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील हे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी अठरापगड लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोहोचवल्याने महाराष्ट्र पुरोगामी झाला. यावेळी माजी मुख्याध्यापक भिमराव वणवे, सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव जाधव, सौ छाया जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण, रवी चव्हाण, सचिन क्षीरसागर,अविनाश बळगानुरे,अशोक गानबोटे, डी. जी. यादव, सुरेश सोनवणे ,अशोक तारगावकर, व्यंकटेश वाशिंबेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रिया भोंग व संजय गायकवाड यांनी तर आभार पर्यवेक्षक विजय शिंदे यांनी मानले.

"दीपस्तंभ'चे यजुर्वेंद्र महाजन यांना सामाजिक क्षेत्रातील तीन पुरस्कार

"दादा गुजर पुरस्कार' ः ज्येष्ठ समाजसेवक डॉक्‍टर स्व. सि. तु. गुजर ऊर्फ (दादासाहेब) यांनी आरोग्य शिक्षण व ग्रामीण आदिवासी विकासात कार्य केले आहे. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना/संस्थांना महाराष्ट्र आरोग्य मंडळातर्फे सन्मानित केले जाते. दीपस्तंभ संस्थेचे संस्थापक महाजन यांची सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महात्मा फुले सांस्कृतिक भवन, शिवरकर गार्डन जवळ, वानवडी, पुणे येथे दोनला मार्चला सायंकाळी साडेपाचला हा पुरस्कार देण्यात येईल. "समाज मित्र पुरस्कार" ः डोंबिवली नागरी सहकारी बॅंक अग्रगण्य शेड्यूल सहकारी बॅंक आहे. बॅंकेने भागधारक कल्याणी निधीची उभारणी केली असून या निधीच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल, वनवासी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना समाज मित्र पुरस्कार दिला जातो. यानिमित्त या वर्षाचा सामाजिक समाजमित्र पुरस्कार श्री. यजुर्वेंद्र महाजन यांना जाहीर करण्यात आला. सुयोग मंगल कार्यालय, डोंबिवली पूर्व येथे 29 फेब्रुवारीस सायंकाळी सहाला पुरस्कार वितरण होईल. "आदर्श दिव्यांग मित्र पुरस्कार' ः लातूर येथील आदर्श मैत्री फाउंडेशन तर्फे दरवर्षी राज्यातील विविध 9 क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तींना "आदर्श नवरत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सामाजिक क्षेत्रातील "राज्यस्तरीय आदर्श दिव्यांग मित्र' पुरस्कार यजुर्वेंद्र महाजन यांना जाहीर करण्यात आला. दयानंद सभागृह, लातूर येथे आठ मार्चला सायंकाळी पाचला पुरस्कार वितरण होईल. मित्र परिवारांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, उपस्थितीबाबत निश्‍चित कळवावे, असे आवाहन श्री.महाजन यांनी कळविले आहे.