शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही

  1. अध्यात्मापलीकडे नेणारे गुरू
  2. शिक्षक दिन विशेष: भावाचे शब्दच ठरले माझ्यासाठी प्रेरणादायी
  3. education कर्मवीर भाऊराव पाटील
  4. Latest Marathi News
  5. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध
  6. शिक्षणाशिवाय विकास शक्य नाही


Download: शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही
Size: 69.22 MB

अध्यात्मापलीकडे नेणारे गुरू

यंदाचे ‘ पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाले आणि गेल्या कित्येक वर्षांपासून विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या, आदर्श समाज साकारण्यासाठी, परिश्रम करणाऱ्यांच्या कष्टाचे अखेर चीज झाले. आज त्यांच्या कार्यामुळे हे‘पद्मश्री पुरस्कार’ विजेते समाजासाठी आदर्श झाले. ओडिशा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम, गुजरात अशा देशभरातील विविध ठिकाणांहून अनेक दिग्गजांना‘पद्मश्री पुरस्कार’ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याच पुरस्कार यादीतील एक नाव म्हणजे बंगारू आदिगलर. तामिळनाडूतील हे आध्यात्मिक गुरू! अध्यात्म म्हणजे ‘ आधी आत मी एक.’ हे सत्य ज्याला कळले त्याला अध्यात्म कळले. पण केवळ अध्यात्म कळून उपयोग नसतो, तर त्यातील सद्विचारांचा वापर समाजोपयोगी कार्यासाठी करता यायला हवा. ही दृष्टी बंगारू आदिगलर यांनी त्यांच्या अनुयायांना दिली. बंगारू आदिगलर यांचे अनुयायी त्यांना आदराने‘अम्मा’ म्हणून हाक मारतात. अम्मा अर्थात आई, लहानशी ठेच जरी लागली तरी माणसाला पहिली आठवण होते ती आपल्या आईची. ‘आ’ आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर. आपल्या बाळाला जरासे खरचटले तरी, हाक मारताच जी मदतीला धावून येते, ती म्हणजे आई. धावून आल्यावर ती आपल्या बाळाला नेमके कुठे खरचटलं आहे हे पाहते, त्यावर मलमपट्टी करते. पण झालेल्या जखमेचा बाऊ न करता बाळाला ती पुन्हा उठून उभे राहण्याचे बळ देते, ती आई. कुटुंबसंस्थेतील आईप्रमाणेच बंगारू आदिगलर हे वेळोवेळी अनेकांच्या मदतीसाठी धावून येतात. किंबहुना त्यांनी केलेल्या कार्यामुळे आजवर अनेकांना मदत झाली आहे. म्हणूनच त्याचे अनुयायी त्यांना ‘अम्मा’ असे संबोधतात. त्यांचे अनुयायी त्यांना देव मानतात, ते त्यांनी केलेल्या कार्यामुळे. चेन्नईपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेले मेलमारुवंथूर येथील आदिपरमशक्ती सिद्धार पीतम ...

शिक्षक दिन विशेष: भावाचे शब्दच ठरले माझ्यासाठी प्रेरणादायी

ठळक मुद्दे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही... जिल्ह्यातील तरुणांना देणार स्पर्धा परीक्षेचे धडे अंकुश गुंडावार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया: आयुष्य हे शिक्षणातून घडते. श्रीमंतीचे शास्त्र म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे उज्ज्वल भवितव्य, उज्ज्वल भविव्य म्हणजे समृद्धजीवन. आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा श्क्षिणातूनच मिळते. यशस्वी जीवन जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे मत आहे. ‘भावाच्याच प्रेरणेतून घराबाहेर पडलो अन् झालोे अधिकारी माझे मोठे बंधू लक्ष्मण चंद्रिकापुरे यांनी बाहेर शिक्षणासाठी घेऊन गेले नसते. मी गाव सोडलं नसतं तर माझं जीवन प्रखर झाले नसतें. हाच माझ्या जीवनातील कलाटणी देणारा क्षण आहे. आई वडील शेतात राबणारे. त्यामुळे कृषी विषयाची आवड होती. प्राथमिक शिक्षण सडक अर्जुनी तालुक्याच्या बाम्हणी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. आदर्श विद्यालय आमगाव येथे माध्यमिक शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी शहरात गेलो.नागरी मुलकी सेवेची आवड होती.अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालो. शिक्षणासाठी घराबाहेर पडा... भारतीय संस्कृतीत गुरूला देवतुल्य दर्जा दिला आहे.नवजात जन्मलेल्या बाळाची प्रथम गुरू माता असते. शालेय जीवनात कला,विज्ञान,संस्कार, व्यावहारिकता असे सर्वसमावेशक ज्ञानाचे धडे शिक्षक देतात.त्यामुळेच गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे. मानवाच्या जीवनात अनेक गुरू असतात.परंतु जीवनाला कलाटणी देणारे,आकार देणारे आई-वडील व शिक्षक असतात. शिक्षणासाठी बाहेर पडावे असा सल्ला आ.चंद्रिकापुरे यांनी दिला. प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा आपला भाग गरीब असला तरी त्यावर मात करून यश संपादन करण्याची क्षमता येथील युवावर्गात आहे.त्यांना आकार देण्याची गरज आहे. ही बाब हेरून...

education कर्मवीर भाऊराव पाटील

education trust भाऊराव पाटील माहिती दि. २२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज (कोल्हापूर) गावी भाऊराव पायगोंडा पाटील यांचा जन्म झाला. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते असणा-या भाऊरावांनी स्वाभिमान, स्वावलंबन, पराक्रम, पुरुषार्थ व मानवतेची पूजा या पंचसूत्री सद्गुणांचे संस्कार समाज मनावर केले. Education Trust शिक्षणातून पोषण, बुद्धिवादाने रूढिवादाचा पराभव, समतेच्या आचरणाने विषमतेचे निर्मूलन, श्रमाला प्रतिष्ठा ही भाऊरावांची तत्त्वप्रणाली होती. त्यांच्या या सामाजिक-शैक्षणिक कार्याबद्दल गाडगे महाराजांना अतीव प्रेम होते. ‘प्रत्येक खेडय़ात शाळा असली पाहिजे. विना शाळेचे एकही गाव महाराष्ट्रात असू नये. प्रत्येक नांगरा पाठीमागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे’ असे स्वप्न बाळगणारा आणि ते प्रत्यक्षात उतरविणारा हा कर्मवीर. अण्णांचा व फलटणच्या श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे अनेक वर्षांपासून स्नेहसंबंध होते.अण्णांच्या कार्याचे राजांना भारी कौतुक वाटे.ता.3 डिसेंबर १९३९ रोजी बडोद्याचे युवराज श्रीमंत प्रतापसिंह महाराज सातार्यात आले होते.त्यांचे अण्णांनी जंगी स्वागत केले होते.त्यावेळी फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर हे खास उपस्थित होते. त्यावेळी Education Trust कर्मवीर संस्थेतर्फे महाराज सयाजीराव मुक्तनिवासी विद्यालय जून १९४७ पासून सुरू करण्याची घोषणा केली. सदर हायस्कूलला इमारत नव्हती म्हणून अण्णांनी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन आपली अडचण सांगितली. education trust भाऊराव पाटील निबंध राजेसाहेबांनी सातारा येथील कलेक्टर बंगल्याच्या पिछाडीस असलेला आपला फलटण लाॅज हा बंगला ,भोवतालची ८ ते ९ एकरांच्या आवारासह ,रयतशिक्षण संस्थेस बक्षिसपत्राने दिला.य...

Latest Marathi News

‘‘सहाव्या वर्षी दाभोळला शिक्षणासाठी बाहेर पडलेला मी २४ कुटुंबांमध्ये राहून डॉक्टर झालो आणि सामाजिक भानातून लोकमान्यांच्या जन्मगावी चिखलगावला आलो. परिसरातील २० खेडय़ांत ‘मोबाइल डिस्पेन्सरी’ सुरू केली. नंतर ‘लोकमान्य टिळक विद्यामंदिरा’ची स्थापना झाली. तिथेच ग्रंथालय स्थापन करून १५ हजारपेक्षा जास्त पुस्तकांची वाचन चळवळ उभी राहिली. ‘सावित्री कन्या छात्रालय’ सुरू झाले. ‘समर्थ व्यायाम मंदिर’ उभारलं गेलं, मित्र छावणी कँपसाइट सुरू झाली. हजारो हातांच्या योगदानातून एक नवी सृष्टी आकार घेऊ लागली.. लोकसाधनेतून जीवन सार्थकी लागत आहे याचा आनंद आहे!’’ आ युष्याच्या वळणवाटांवरून होणाऱ्या प्रवासात वेगवेगळ्या टप्प्यांवरती जे अनुभव आले त्यातून जगण्यासाठी जे शिकायला मिळाले त्याविषयी मागे वळून पाहताना काही बोलायचेच झाले तर खूप काही सांगता येईल.. खूप आठवणी आहेत.. सर्वात प्रथम आठवतं ते माझं बालपण.. आमचं गाव म्हणजे गुडघे. म्हणजे गोनिदांची ‘पडघवली’. जंगलात जन्मलो. तसं लहानपणही तिथेच म्हणजे जंगलातच गेलं. जगता जगता शिकताना आयुष्याच्या वळणवाटांवरती जंगलानेही खूप काही शिकवलं. पशू, पक्षी, प्राणी यांच्याबरोबर जगताना माणूस म्हणून कसं जगावं हे खरं तर त्यांनीच मला शिकवलं. घरी वडिलांचा दंडक होता, ‘जे काम तुला करता येत नाही ते तू दुसऱ्याला सांगायचं नाही.’ त्यामुळे बालपणापासूनच स्वयंशिस्तीची सवय लागली. तशीच गडीमाणसांना आदराने हाक मारण्याचीही. विठूमामा, धोंडूमामा, पांडुमामा, धोंडी आक्का, भागुजीदादा, जनीताई अशी कितीतरी नावे! (विठ्ठमामाने वडिलांना झाडावर चढणं, नांगर धरणं शिकवलं.) घरातले प्राणी हीसुद्धा घरामधली माणसंच. त्याचं मिळून आमचं एक मोठ्ठ कुटुंबच होतं! या प्रत्येकाकडून मला काही तरी शिकायला मिळायचं. तेव्हापासू...

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध

shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh –मित्रांनो आज “शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही मराठी निबंध”या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली। नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले .. एवढे सारे अनर्थ अविद्येने केले। महात्मा फुले भारतात स्त्रियांना व बहुजनसमाजाला शिक्षण घेण्याची बंदी होती. म्हणून ते अज्ञानाच्या अंधारात आंधळे होते. उलट ब्रिटिशांनी शिक्षण घेतले, ज्ञान मिळवले आणि त्या बळावर भारतावर अधिराज्य गाजवले हा इतिहास शिक्षणाचे व ज्ञानाचे सामर्थ्य दाखवतो. शिक्षणाने मनाचा विकास घडून येतो. अशिक्षित गुराख्याला गाई-म्हशी व चाऱ्याचे शेत यापलीकडे काहीच दिसत नाही. देश म्हणजे काय, राष्ट्रीय समस्या कोणत्या यातले त्याला काहीच कळत नाही. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही निबंध गुलामगिरी, पारतंत्र्य व दारिद्रय यात तो सुख मानतो. सुशिक्षित माणसाच्या मनाचा विकास झाल्यामुळे तो अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. तो समाजासाठी क्रांती करू शकतो. महात्मा फुले, आगरकर, महर्षी शिंदें, महर्षी कर्वे हे सारे समाजसुधारक सुशिक्षित होते. म्हणनच क्रांतीच्या दिशेने वाटचाल करू शकले. [shikshana shivay tarnopay nahi marathi nibandh] लोकशाही, समाजवाद, मानवतावाद या मानवी मूल्यांच्या कल्पना शिक्षणाशिवाय समजणारच नाहीत. पण शिक्षण मिळताच या कल्पनांमुळे एक नवी जागृती निर्माण होते. shikshana shivay tarnopay nahi nibandh जेथे जेथे अन्याय आहे, विषमता आहे, पाशवी दडपशाही आहे तेथे न्याय, समता आणि स्वातंत्र्य निर्माण करायला माणूस लढा द्यायला सिद्ध होतो. शिक्षणामुळेच माणसाच्या मनात क्रां...

शिक्षणाशिवाय विकास शक्य नाही

ठळक मुद्दे रीता खोब्रागडे : एस.चंद्रा महिला महाविद्यालयाचे स्नेह संमेलन, विविध कार्यक्रम लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे म्हटले जाते. शिक्षणामुळे माणसाला त्याचे अधिकार व जवाबदाऱ्यांची जाणीव होते. यातूनच माणसाचा विकास होतो. यामुळे विद्यार्थिनींनी विकासाकरिता परिश्रम करावे. शिक्षणाशिवाय आपला विकास शक्य नाही असे प्रतिपादन प्राचार्य रीता खोब्रागडे यांनी केले. येथील आदिवासी शैक्षणिक संशोधन संस्था द्वारा संचालित एस. चंद्रा महिला महाविद्यालयाच्यावतीने आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव व सांस्कृतीक कार्यक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. क्रीडा महोत्सव प्रमुख प्रा. डॉ. अजय मुन यांच्या नेतृत्वात विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात तसेच सांस्कृतीक कार्यक्रम प्रा.भावना खापर्डे व प्रा. देवानंद खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात पार पडले. याप्रसंगी प्राचार्या डॉ.तृष्णा कळंबे यांनी प्रास्ताविक भाषणातून महाविद्यालयाचा इतिहास सादर केला. याप्रसंगी प्रा. डॉ. प्रमोद सरदार यांनी शिक्षणासोबतच कलेचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले. याप्रसंगी धावण्याच्या स्पर्धेत प्रथम खुषाली लांजेवार, द्वितीय दुर्गा हटोले, रांगोळी स्पर्धेत प्रथम करिष्मा चोरवाडे, द्वितीय आरजू शहारे, तृतीय रत्नशीला रहांगडाले, पुष्प सजावट स्पर्धेत प्रथम पौर्णिमा गायधने, द्वितीय यशोदा हेमणे, तृतीय पूजा बारापात्रे, डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम पूजा डोये, द्वितीय खुषाली लांजेवार, तृतीय पूजा बारापात्रे, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत प्रथम कनक राऊत, द्वितीय पूजा डोये तर गु्रपमध्ये प्रथम वैष्णवी बडोले व शितल नांदगाये, नृत्य स्पर्धेत यशोदा हेमणे यांच्या चमुला प्रथम पारितोषीक प्राप्त झाले. गीत गायन स्पर्धेत प्रथ...