श्री स्वामी समर्थ महाराज आरती

  1. स्वामी समर्थ महाराज आरती Swami Samarth Aarti In Hindi, English and Marathi – Sanatan Group
  2. ।। श्री गुरुदेव दत्त ।।: श्री स्वामी समर्थ आरती
  3. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज
  4. स्वामी समर्थ कसे प्रकट झाले?


Download: श्री स्वामी समर्थ महाराज आरती
Size: 71.54 MB

स्वामी समर्थ महाराज आरती Swami Samarth Aarti In Hindi, English and Marathi – Sanatan Group

Swami Samarth Aarti In Marathi जय जय सद्-गुरु स्वामी समर्था, आरती करु गुरुवर्या रे। अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मति दे यारे॥धृ॥ अक्कलकोटी वास करुनिया, दाविली अघटित चर्या रे। लीलापाशे बध्द करुनिया, तोडिले भवभया रे॥१॥ यवन पूछिले स्वामी कहाँ है, अक्कलकोटी पहा रे। समाधी सुख ते भोगुन बोले, धन्य स्वामीवर्या रे॥२॥ जाणिसे मनीचे सर्व समर्था, विनवू किती भव हरा रे। इतुके देई दीनदयाळा, नच तव पद अंतरा रे॥३॥ 1. Swami Samarth Aarti In Hindi जय जय सदा-गुरु स्वामी समर्थ, आरती कारु गुरुवर्या। पैरों की रसातल महिमा, राय दीजिए सर। एक सामान्य ज्ञान गंध, दावली अनहैप्ड चर्या रे। लीलापाशे बढ़ करुनिया, टूटी भवभया 1॥ यवन ने पूछा स्वामी कहाँ हैं, अक्कलकोटि को देखिए। समाधि का आनंद लेते हुए उन्होंने कहा, धन्य स्वामीवर्या राय 2॥ मन की सारी शक्तियों को जानो, मैं तुमसे विनती करता हूं, कितना गौरव खो जाएगा। इटुके देई दिंडयाला, नच तव पड़ा अंतरा रे 3॥ 1. Swami Samarth Aarti In English Jay jay sada-guru svaamee samarth, aaratee kaaru guruvarya. pairon kee rasaatal mahima, raay deejie sar. Ek saamaany gyaan gandh, daavalee anahaipd charya re. leelaapaashe badh karuniya, tootee bhavabhaya 1. Yavan ne poochha svaamee kahaan hain, akkalakoti ko dekhie. samaadhi ka aanand lete hue unhonne kaha, dhany svaameevarya raay 2. Man kee saaree shaktiyon ko jaano, main tumase vinatee karata hoon, kitana gaurav kho jaega. ituke deee dindayaala, nach tav pada antara re 3. 2. Swami Samarth Aarti In Marathi जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा !! जयदेव जयदेव..!! छेली खेडेग्रामी तू अवतरलासी, जगदुध्दारा...

।। श्री गुरुदेव दत्त ।।: श्री स्वामी समर्थ आरती

॥ श्री गणेशाय नमः॥ ॐद्रांदत्तात्रेयायनमः॥ ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ पंचप्राण हे आतुर झाले, करण्या तव आरती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥धृ. ॥ हरी हर संगे ब्रह्मदेवही, खेळे तव भाळी । पुनव हासते प्रसन्नतेने मुख चंद्राचे वरी। लाजविती रवि तेजाला, तव नयनांच्या ज्योती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥१ ॥ पुण्यप्रद तव नाम असावे, सदैव या ओठी।श्वासासंगे स्पंदन व्हावे, तुझेच जगजेठी। अगाध महिमा अगाध आहे, स्वामी तव शक्ती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥२ ॥ धर्माचरणी पावन व्हावे, सदा असो सन्मति। सत्कर्माचा यज्ञ घडावा, झिजवुनि ही यष्टी। सन्मार्गाने सदैव न्यावे, घेऊनी मज हाती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥३ ॥ अहंपणाचा लोप करुनि, कृतार्थ जीवन करा। पावन करुनी घ्यावे मजला, तेजोमय भास्करा। अल्पचि भिक्षा घालुनि, स्वामी न्यावे मज संगती। सगुण रूपाने येऊन स्वामी, स्वीकारा आरती ॥४ ॥ ॥ श्रीगणेशाय नम : ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीदत्ताशिष अर्थात श्री दत्तप्रभूंच्या कृपेचे अभिलाषी... ! श्री प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, द्विसाहस्त्रीगुरुचरित्रात श्रीगुरुस्तुती करतांना म्हणतात - योsजोsनन्तोsगुणोsरूपो निस्तृडेकोsक्रियोsसृजत्। विश्वं धृत्वा षोडशांशं पुंरूपं योगमायया॥ या श्लोकाचा भावार्थ असा कीजन्मरहित, अनंत, निर्गुण, निराकार, अरूप आणि अक्रिय असा परमात्मा आपल्या योगमायेनें सोळा अंशांनी विराट पुरुषरूप घेऊन प्रगटला आणि त्याने हे सकल चराचर विश्व निर्माण केले. जो मायाध्यक्ष होऊन । करी जग उत्पन्न । अशा अनादि, अनंत जगद्गुरू श्री दत्तात्रेयांना नमन असो. जगदुद्धारार्थ परमेश्वर । अत्रीच्या घरीं धरी अवतार । या जगाच्या उद्धारासाठी त्र...

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज

श्री नृसिंह सरस्वती ह्यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर कर्दळीवनात अदृश्य झाले. 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांचा वर वारूळ केले. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या वनात लाकूड तोडीत असतांना त्याचा हातून कुऱ्हाड निसटून त्या वारुळांवर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. त्याच क्षणात दिव्य तेज पुंजातून त्या लाकूडतोड्यासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ होय. इ.स. 1856 साली स्वामीने अक्कलकोट मध्ये अवतरले त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी अनेक मान्यवरांना मार्गर्शन दिले. इ.स. 1875 साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता त्या वेळी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्वामींच्या दर्शनास गेले होते. त्यावेळी त्यांनी सध्या लढायची वेळ नाही असे सांगितले. त्यांनी श्रीक्षेत्र त्रयम्बकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली. तत्पश्चात स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर सोलापुरात आले. मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःख मुक्त केले.

स्वामी समर्थ कसे प्रकट झाले?

लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव जेव्हा वारुळावर बसला तर तो श्रीस्वामी समर्थांच्या मांडीवर लागला ज्याने स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे. श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशीक्षेत्री प्रकट झाले. नंतर तेथून गंगा काठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्रीस्वामी समर्थ मंगळवेढे गावात प्रकट झाले. ते रानात वास्तव्य करायचे आणि क्वचितच गावात जात असे. गावात आल्यावर एक ब्राह्मण कुटुंब श्री स्वामी महाराजांना भोजन देत असे. नंतर स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोट येथे आले. इसवी सन १८५६ मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांनी तीन दिवस अन्न देखील ग्रहण केले नव्हते. भक्त चोळाप्पा स्वामींना आपल्या घरी घेऊन गेले आणि त्यांना भोजन दिले. तेव्हापासून चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. श्री स्वामींच्या प्रचिती अक्कलकोट येथील लोकांना येऊ लागली. मग लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली. स्वामींच्या अक्कलकोट येथील 22 वर्षांच्या वास्तव्यात हे स्थळ तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेकांना मार्गदर्शन केले.