समर्थ रामदास स्वामी साहित्य

  1. समर्थ रामदास
  2. समर्थ रामदास स्वामी
  3. समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार (दुःखाचे मूळ)
  4. समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी
  5. समर्थ रामदास
  6. समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी
  7. समर्थ रामदास स्वामी
  8. समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार (दुःखाचे मूळ)


Download: समर्थ रामदास स्वामी साहित्य
Size: 14.33 MB

भारत

३५० व्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम मॉरिशस येथे आयोजित करण्यात आला होता. याअंतर्गत 'शिवगौरवगान' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जोशपूर्ण गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे मॉरिशस ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन मध्ये चित्रीकरण करण्यात आले असून विविध देशांमध्ये २६ वाहिन्यांवर प्रसारित करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी असलेल्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. अलका नाईक यांनी सांगितले की, साहित्याने मने जोडली जातात, माणसे जोडली जातात आणि देशही जोडले जातात. जीवनातील साहित्याचे स्थान व भारत आणि मॉरिशस या देशांची मैत्री या दृष्टीने या संमेलनाचे महत्त्व त्यांनी विशद केले. यावेळी त्यांनी शिवरायांच्या चरित्रावर आधारित पुस्तक, स्वरचित कवितांचा कवितासंग्रह रानगंध तसेच अंकुरले काव्य हा संपादित केलेला बालकवींचा कवितासंग्रह आणि कवयित्री सुलभा चव्हाण यांनी आपला मनोमनी हा कवितासंग्रह सर्वांना भेट दिला. सुप्रसिद्ध प्रवचनकार अलका मुतालिक यांनी शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या गुरु- शिष्याच्या नात्यावर तसेच शिवाजी महाराजांचे गनिमी कावे यावर अतिशय सुंदर निरूपण केले. शिवरायांची आरती,ओव्या, स्तोत्र, स्फूर्ती गीत, जिजाऊ आणि शिवबा यांच्या कर्तृत्वावर आधारित स्वरचित पोवाडे आणि महाराष्ट्राचे समूहगीत अशा स्फूर्तीदायक विविध रचना या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या.‌ डॉ.अलका नाईक, सुलभा चव्हाण, नेत्रा फडके, श्रेया बापट, नरेंद्र बापट, कु. देवाशिष पाठक व अक्षय चव्हाण या सर्व कलाकारांनी अनेकविध गीते सादर केली. तसेच कु.अथर्व बापट याने अतिशय सुरेल असे कीबोर्ड वादन सादर केले. या कार्यक्रमात मुकुंद जोशी, ममता जोशी, मधुकर पाठक, लता पाठक, रजनी चौधरी, स्वाती कुकडे,आदिती मोरये, पुष्पलता तळेक...

समर्थ रामदास

समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्वभूमंडली कोण आहे ? या चरणातच इतका जोश आहे की आपली खात्रीच पटते की समर्थ म्हणजे श्रीराम आपल्या कडे कोणाला वाकड्या नजरेने पाहूच देणार नाहीत ..समर्थ रामदास स्वामी श्रीरामांना समर्थ म्हणतात .समर्थ याचा अर्थ जो उत्तम गुणांनी संपन्न आहे ,पराक्रमी आहे ,बलाढ्य आहे ,दीनांचे ,दुबल्यांचे ,भक्तांचे रक्षन करणारा आहे .प्रभू श्रीरामांचे चरित्र असेच संपन्न ,आदर्श ,आचरणात आणण्यासारखे ,दुष्टांचा संहार ,दिनांचा उध्दार करणारे आहे .अशा समर्थांच्या सेवकाकडे म्हणजे प्रभू रामांच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहणारा या जगात कोण आहे ? श्रीरामांचे चरित्र ज्यात आहे ते शतकोटी रामायण श्री शंकरांनी तीनही लोकात म्हणजे देव ,दानव आणि मानवात वाटून दिले .त्यामुळे देव ,दानव आणि मानव तिघेही श्रीरामांचे गुणगायन करतात .ते श्रीराम आपल्या दासाची उपेक्षा करत नाहीत .श्रीरामांचा दास कसा असतो ते श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात. भव्य रूप अति सुंदर दीक्षा |रामनाम स्मरणे करी भिक्षा |वृती होईल उदासीन जेव्हा |रामदास म्हणे तेव्हा || As stated by Lochan Kate ( Gwaliar ) ... श्लोक ३०.... समर्थ सेवक भक्त को टेढा जो देखे| ऐसा सारे भू मंडल पर कौन है रे|| जिसकी लिलायें तिन्हों लोक में फ़ैले| उसकी[भक्त की] उपेक्षा ना करते राम है रे|| अर्थ== श्रीराम दास जी कहते है कि हे मानव ! श्रीराम चन्द्रजी प्रत्येक कार्य के लिये समर्थ है| ऐसे श्रीराम के भक्त की ओर कोई तिरछी द्रुष्टि डाले, ऐसा संभव ही नही है,अर्थात् ऐसा आज तक कोई पैदा नही हुआ जो राम भक्त का बूरा कर सके| ऐसे श्रीराम जिनके कार्य कलापों का वर्णन तीनो लोकों में होता है एवं सब ओर जो वंदनीय है ऐसे धनुर्धारी राम,अपने भक्त का सदैव अभिमान ही करते है| उसकी ...

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास, जन्म नाव - नारायण सूर्याजी ठोसर ( रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी - चित्रकार :श्री मेरु स्वामी मूळ नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर जन्म चैत्र शु. ९, शके १५३० (२४ मार्च १६०८) निर्वाण माघ कृ. ९, शके १६०३ (१३ जानेवारी १६८१) संप्रदाय गुरू प्रभू श्रीरामचंद्र भाषा साहित्यरचना कार्य भक्ति-शक्तीचा प्रसार, जनजागृती, समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना प्रसिद्ध वचन जय जय रघुवीर समर्थ संबंधित तीर्थक्षेत्रे वडील सूर्याजीपंत ठोसर आई राणूबाई सूर्याजीपंत ठोसर अनुक्रमणिका • १ पूर्वाश्रमीचा परिवार • २ बालपण • ३ तपश्चर्या आणि साधना • ४ तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण • ५ समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुती • ६ समर्थ स्थापित मठ • ७ जीवन • ७.१ जीवनकार्य • ८ शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेली सनद • ८.१ तत्त्वज्ञान • ८.२ व्यक्तिमत्त्व • ८.३ साहित्य व काव्यनिर्मिती • ८.४ लेखन • ९ समर्थांचा अंतिम प्रवास : साहित्यातील वर्णन • ९.१ समर्थसंप्रदाय • ९.२ शिष्यमंडळ • ९.३ रामदासस्वामींची मराठीतील चरित्रे आणि त्यांच्यासंबंधी इतर ग्रंथ • १० समर्थ रामदासांच्या जीवनावरील नाटके/चित्रपट • ११ विसाव्या शतकातील श्रेष्ठ रामदासी • १२ संस्था • १३ रामदास स्वामींनी वास्तव्य केलेल्या ‘घळी’ • १४ हे सुद्धा पहा • १५ चित्रदालन • १६ संदर्भ • १७ बाह्य दुवे समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. भारत-भ्रमण करीत अ...

समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार (दुःखाचे मूळ)

समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार (दुःखाचे मूळ)- • शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांना पढतमूर्ख म्हणतात. जो विज्ञान आहे व लोकास ब्रहमज्ञान सांगतो. पण जो वासना आणि प्रयत्नाने अवगुण बाळगतो तोही पठढतमूर्खच श्रोत्यांनी प्रयत्नाने अवगुण सोडता येतात नंतर माणूस सुखी होतो • जो स्वधर्माची निंदा करतो, सर्वांना नावे ठेवतो शब्दाने मन दुखवतो, घमेंडी असतो, क्रोधी असतो तोच पढतमुर्ख होय परंतु प्रयत्नाने ते अवगुण सोडावे. • परमार्थ न साधता संसारात गुंतून राहतो, स्त्रीयामध्ये राहतो. विनाकरण स्तुती करतो. मत्सर करतो, तो पठत मुर्ख होय हे अवगुण प्रयत्नाने जावू शकतात. • ज्यास वैराग्य नाही, भजन पूजन नाही. तीर्थ क्षेत्र वेद आणि शास्त्र मानीत नाही. पाठीमागे तो निंदा करतो तो पठतमुर्ख होय. प्रयत्नाने हे अवगुण जातात. • जो सद्गुरुषा विसरतो, प्रपंचासाठी परमार्थ वारतो सद्गुदुची किंमत ठेवत नाही, स्वार्थी व कुंजूष असतो तो पठतमर्ख समजावा प्रयत्क्नाने हे दोष जातात • जीव पूर्वी जन्माचीकर्मे भोगासाठी जन्म घेतो,असे वेद म्हणतो, कर्म भोगण्यासाठी शरीर लागते. जन्म म्हणजे कुविद्या, अज्ञान वासना होय. • जन्म म्हणजे स्वरुपापासून बाहेर काढणारी अवस्था होय. मी देह आहे ही सुक्ष्म कल्पना जीवाला जन्‌म घालते. अविधेमुळे, वासनेमुळे जन्म येतो. • गंगेचे पाणी प्याले तर त्याचे मूत्र बनते, मळ, मूत्र आणि ओक यावरच देह जगतो.वाढतो • गर्भात असता मूळ “सोह सोह” अशी आत्मबुध्दि असते बाहेर येताच “कोहे कोहं”अशी देहबुध्दी होते. • द्रश्यरुप सृष्टि, दुःखाचे मुळ आहे. जन्म घेण्यापासून शेवटपर्यंत दु:खच असते.भोगावयाचे असते • ब्रह्मदिक देव अथवा प्रत्यक्ष लक्ष्मीला देखील सख्या आईप्रमाणे मुलाची समजुत काढता येत नसे. • आई कुरुप असो, गरीब असो आईपाशीच मुला...

समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी

Samarth Ramdas information in Marathi: “समर्थ रामदास स्वामी” हे संत आहेत जे राम आणि हनुमंताची पूजा करून परमार्थ, स्वधर्म, राष्ट्रप्रेमाची शिकवण देतात. असे म्हणतात की “समर्थ रामदास स्वामी ” हे महाराष्ट्रातील एकमेव संत होते ज्यांनी सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व सांगितले. रामदासस्वामींनी भक्तीबरोबरच शक्तीची उपासना करणारे शिष्य निर्माण केले. आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण Samarth Ramdas स्वामी ह्यांच्यात बद्दल माहिती घेणार आहोत तर पूर्ण लेख वाचायला विसरू नका. त्यांनी लिहिले पुस्तके केलेले संघर्ष आणि बरेच गोष्टी तुम्ही ह्या लेख मध्ये भागू शकता. Table of Contents • • • • • • • • • • • • • • • संत रामदास स्वामींचे बालपण | Samarth Ramdas Swami’s Childhood नाव : नारायण सूर्याजीपंत ठोसर जन्म : 24 मार्च 1608 (चैत्र श. 9 हि. 1530) गाव: जांबा जिल्हा जालना महाराष्ट्र वडील : सूर्याजीपंत ठोसर आई: राणूबाई सूर्याजीपंत ठोसर पंथ: समर्थ पंथ साहित्य रचना: दासबोध, मन श्लोक, आरती वचन: जय जय रघुवीर समर्थ समर्थांचे कार्य : जनजागृती, 11 मारुतींची स्थापना, भक्ती आणि शक्तीचा प्रसार, मठांची स्थापना आणि समर्थ संप्रदायाचे कार्य. निर्वाण : 13 जानेवारी 1681 (माघ क्र. 9 शके 1603) सज्जनगड जिल्हा सातारा महाराष्ट्र Samarth Ramdas Information In Marathi रामदास स्वामी हे कवी आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते, जी भगवान राम आणि हनुमानाची पूजा करण्यासाठी समर्पित आध्यात्मिक चळवळ आहे. समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्म आणि राष्ट्रप्रेमाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रात चळवळीचे संघटन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. समर्थ रामदासांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी समर्थ संप्रदायाची...

समर्थ रामदास

समर्थाचिया सेवका वक्र पाहे असा सर्वभूमंडली कोण आहे ? या चरणातच इतका जोश आहे की आपली खात्रीच पटते की समर्थ म्हणजे श्रीराम आपल्या कडे कोणाला वाकड्या नजरेने पाहूच देणार नाहीत ..समर्थ रामदास स्वामी श्रीरामांना समर्थ म्हणतात .समर्थ याचा अर्थ जो उत्तम गुणांनी संपन्न आहे ,पराक्रमी आहे ,बलाढ्य आहे ,दीनांचे ,दुबल्यांचे ,भक्तांचे रक्षन करणारा आहे .प्रभू श्रीरामांचे चरित्र असेच संपन्न ,आदर्श ,आचरणात आणण्यासारखे ,दुष्टांचा संहार ,दिनांचा उध्दार करणारे आहे .अशा समर्थांच्या सेवकाकडे म्हणजे प्रभू रामांच्या सेवकाकडे वाकड्या नजरेने पाहणारा या जगात कोण आहे ? श्रीरामांचे चरित्र ज्यात आहे ते शतकोटी रामायण श्री शंकरांनी तीनही लोकात म्हणजे देव ,दानव आणि मानवात वाटून दिले .त्यामुळे देव ,दानव आणि मानव तिघेही श्रीरामांचे गुणगायन करतात .ते श्रीराम आपल्या दासाची उपेक्षा करत नाहीत .श्रीरामांचा दास कसा असतो ते श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात. भव्य रूप अति सुंदर दीक्षा |रामनाम स्मरणे करी भिक्षा |वृती होईल उदासीन जेव्हा |रामदास म्हणे तेव्हा || As stated by Lochan Kate ( Gwaliar ) ... श्लोक ३०.... समर्थ सेवक भक्त को टेढा जो देखे| ऐसा सारे भू मंडल पर कौन है रे|| जिसकी लिलायें तिन्हों लोक में फ़ैले| उसकी[भक्त की] उपेक्षा ना करते राम है रे|| अर्थ== श्रीराम दास जी कहते है कि हे मानव ! श्रीराम चन्द्रजी प्रत्येक कार्य के लिये समर्थ है| ऐसे श्रीराम के भक्त की ओर कोई तिरछी द्रुष्टि डाले, ऐसा संभव ही नही है,अर्थात् ऐसा आज तक कोई पैदा नही हुआ जो राम भक्त का बूरा कर सके| ऐसे श्रीराम जिनके कार्य कलापों का वर्णन तीनो लोकों में होता है एवं सब ओर जो वंदनीय है ऐसे धनुर्धारी राम,अपने भक्त का सदैव अभिमान ही करते है| उसकी ...

समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी

Samarth Ramdas information in Marathi: “समर्थ रामदास स्वामी” हे संत आहेत जे राम आणि हनुमंताची पूजा करून परमार्थ, स्वधर्म, राष्ट्रप्रेमाची शिकवण देतात. असे म्हणतात की “समर्थ रामदास स्वामी ” हे महाराष्ट्रातील एकमेव संत होते ज्यांनी सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्त्व सांगितले. रामदासस्वामींनी भक्तीबरोबरच शक्तीची उपासना करणारे शिष्य निर्माण केले. आजच्या ह्या पोस्ट मध्ये आपण Samarth Ramdas स्वामी ह्यांच्यात बद्दल माहिती घेणार आहोत तर पूर्ण लेख वाचायला विसरू नका. त्यांनी लिहिले पुस्तके केलेले संघर्ष आणि बरेच गोष्टी तुम्ही ह्या लेख मध्ये भागू शकता. Table of Contents • • • • • • • • • • • • • • • संत रामदास स्वामींचे बालपण | Samarth Ramdas Swami’s Childhood नाव : नारायण सूर्याजीपंत ठोसर जन्म : 24 मार्च 1608 (चैत्र श. 9 हि. 1530) गाव: जांबा जिल्हा जालना महाराष्ट्र वडील : सूर्याजीपंत ठोसर आई: राणूबाई सूर्याजीपंत ठोसर पंथ: समर्थ पंथ साहित्य रचना: दासबोध, मन श्लोक, आरती वचन: जय जय रघुवीर समर्थ समर्थांचे कार्य : जनजागृती, 11 मारुतींची स्थापना, भक्ती आणि शक्तीचा प्रसार, मठांची स्थापना आणि समर्थ संप्रदायाचे कार्य. निर्वाण : 13 जानेवारी 1681 (माघ क्र. 9 शके 1603) सज्जनगड जिल्हा सातारा महाराष्ट्र Samarth Ramdas Information In Marathi रामदास स्वामी हे कवी आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते, जी भगवान राम आणि हनुमानाची पूजा करण्यासाठी समर्पित आध्यात्मिक चळवळ आहे. समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्म आणि राष्ट्रप्रेमाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रात चळवळीचे संघटन व संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. समर्थ रामदासांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी समर्थ संप्रदायाची...

समर्थ रामदास स्वामी

समर्थ रामदास, जन्म नाव - नारायण सूर्याजी ठोसर ( रामदास स्वामी समर्थ रामदास स्वामी - चित्रकार :श्री मेरु स्वामी मूळ नाव नारायण सूर्याजीपंत ठोसर जन्म चैत्र शु. ९, शके १५३० (२४ मार्च १६०८) निर्वाण माघ कृ. ९, शके १६०३ (१३ जानेवारी १६८१) संप्रदाय गुरू प्रभू श्रीरामचंद्र भाषा साहित्यरचना कार्य भक्ति-शक्तीचा प्रसार, जनजागृती, समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना प्रसिद्ध वचन जय जय रघुवीर समर्थ संबंधित तीर्थक्षेत्रे वडील सूर्याजीपंत ठोसर आई राणूबाई सूर्याजीपंत ठोसर अनुक्रमणिका • १ पूर्वाश्रमीचा परिवार • २ बालपण • ३ तपश्चर्या आणि साधना • ४ तीर्थयात्रा आणि भारतभ्रमण • ५ समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुती • ६ समर्थ स्थापित मठ • ७ जीवन • ७.१ जीवनकार्य • ८ शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना दिलेली सनद • ८.१ तत्त्वज्ञान • ८.२ व्यक्तिमत्त्व • ८.३ साहित्य व काव्यनिर्मिती • ८.४ लेखन • ९ समर्थांचा अंतिम प्रवास : साहित्यातील वर्णन • ९.१ समर्थसंप्रदाय • ९.२ शिष्यमंडळ • ९.३ रामदासस्वामींची मराठीतील चरित्रे आणि त्यांच्यासंबंधी इतर ग्रंथ • १० समर्थ रामदासांच्या जीवनावरील नाटके/चित्रपट • ११ विसाव्या शतकातील श्रेष्ठ रामदासी • १२ संस्था • १३ रामदास स्वामींनी वास्तव्य केलेल्या ‘घळी’ • १४ हे सुद्धा पहा • १५ चित्रदालन • १६ संदर्भ • १७ बाह्य दुवे समर्थांची तपश्चर्या संपल्यानंतर त्यांनी १२ वर्षे भारतभ्रमण केले, तीर्थयात्रा केल्या. सारा हिंदुस्थान पायाखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोकस्थितीचे निरीक्षण केले. पुढे, ते फिरत फिरत हिमालयात आले तेव्हा त्यांच्या मनातील मूळचा वैराग्यभाव जागा झाला. त्यांची देहाबद्दलची आसक्ती नष्ट झाली. आपल्याला प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले, आत्मसाक्षात्कार झाला. भारत-भ्रमण करीत अ...

समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार (दुःखाचे मूळ)

समर्थ रामदास स्वामी यांचे सुविचार (दुःखाचे मूळ)- • शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांना पढतमूर्ख म्हणतात. जो विज्ञान आहे व लोकास ब्रहमज्ञान सांगतो. पण जो वासना आणि प्रयत्नाने अवगुण बाळगतो तोही पठढतमूर्खच श्रोत्यांनी प्रयत्नाने अवगुण सोडता येतात नंतर माणूस सुखी होतो • जो स्वधर्माची निंदा करतो, सर्वांना नावे ठेवतो शब्दाने मन दुखवतो, घमेंडी असतो, क्रोधी असतो तोच पढतमुर्ख होय परंतु प्रयत्नाने ते अवगुण सोडावे. • परमार्थ न साधता संसारात गुंतून राहतो, स्त्रीयामध्ये राहतो. विनाकरण स्तुती करतो. मत्सर करतो, तो पठत मुर्ख होय हे अवगुण प्रयत्नाने जावू शकतात. • ज्यास वैराग्य नाही, भजन पूजन नाही. तीर्थ क्षेत्र वेद आणि शास्त्र मानीत नाही. पाठीमागे तो निंदा करतो तो पठतमुर्ख होय. प्रयत्नाने हे अवगुण जातात. • जो सद्गुरुषा विसरतो, प्रपंचासाठी परमार्थ वारतो सद्गुदुची किंमत ठेवत नाही, स्वार्थी व कुंजूष असतो तो पठतमर्ख समजावा प्रयत्क्नाने हे दोष जातात • जीव पूर्वी जन्माचीकर्मे भोगासाठी जन्म घेतो,असे वेद म्हणतो, कर्म भोगण्यासाठी शरीर लागते. जन्म म्हणजे कुविद्या, अज्ञान वासना होय. • जन्म म्हणजे स्वरुपापासून बाहेर काढणारी अवस्था होय. मी देह आहे ही सुक्ष्म कल्पना जीवाला जन्‌म घालते. अविधेमुळे, वासनेमुळे जन्म येतो. • गंगेचे पाणी प्याले तर त्याचे मूत्र बनते, मळ, मूत्र आणि ओक यावरच देह जगतो.वाढतो • गर्भात असता मूळ “सोह सोह” अशी आत्मबुध्दि असते बाहेर येताच “कोहे कोहं”अशी देहबुध्दी होते. • द्रश्यरुप सृष्टि, दुःखाचे मुळ आहे. जन्म घेण्यापासून शेवटपर्यंत दु:खच असते.भोगावयाचे असते • ब्रह्मदिक देव अथवा प्रत्यक्ष लक्ष्मीला देखील सख्या आईप्रमाणे मुलाची समजुत काढता येत नसे. • आई कुरुप असो, गरीब असो आईपाशीच मुला...

भारत

३५० व्या शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम मॉरिशस येथे आयोजित करण्यात आला होता. याअंतर्गत 'शिवगौरवगान' ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जोशपूर्ण गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे मॉरिशस ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन मध्ये चित्रीकरण करण्यात आले असून विविध देशांमध्ये २६ वाहिन्यांवर प्रसारित करण्यात येणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी असलेल्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. अलका नाईक यांनी सांगितले की, साहित्याने मने जोडली जातात, माणसे जोडली जातात आणि देशही जोडले जातात. जीवनातील साहित्याचे स्थान व भारत आणि मॉरिशस या देशांची मैत्री या दृष्टीने या संमेलनाचे महत्त्व त्यांनी विशद केले. यावेळी त्यांनी शिवरायांच्या चरित्रावर आधारित पुस्तक, स्वरचित कवितांचा कवितासंग्रह रानगंध तसेच अंकुरले काव्य हा संपादित केलेला बालकवींचा कवितासंग्रह आणि कवयित्री सुलभा चव्हाण यांनी आपला मनोमनी हा कवितासंग्रह सर्वांना भेट दिला. सुप्रसिद्ध प्रवचनकार अलका मुतालिक यांनी शिवराय आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या गुरु- शिष्याच्या नात्यावर तसेच शिवाजी महाराजांचे गनिमी कावे यावर अतिशय सुंदर निरूपण केले. शिवरायांची आरती,ओव्या, स्तोत्र, स्फूर्ती गीत, जिजाऊ आणि शिवबा यांच्या कर्तृत्वावर आधारित स्वरचित पोवाडे आणि महाराष्ट्राचे समूहगीत अशा स्फूर्तीदायक विविध रचना या कार्यक्रमात सादर करण्यात आल्या.‌ डॉ.अलका नाईक, सुलभा चव्हाण, नेत्रा फडके, श्रेया बापट, नरेंद्र बापट, कु. देवाशिष पाठक व अक्षय चव्हाण या सर्व कलाकारांनी अनेकविध गीते सादर केली. तसेच कु.अथर्व बापट याने अतिशय सुरेल असे कीबोर्ड वादन सादर केले. या कार्यक्रमात मुकुंद जोशी, ममता जोशी, मधुकर पाठक, लता पाठक, रजनी चौधरी, स्वाती कुकडे,आदिती मोरये, पुष्पलता तळेक...