तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हणतात

  1. भारताची संसदेची रचना, कालावधी, विधेयके, पात्रता इ/ Parliament of India in Marathi, Download Polity PDF
  2. प्रशासननामा/ललाटीचा आलेख बदलणारे तलाठी
  3. पसायदान(संत ज्ञानेश्वर)
  4. "पालकमंत्री मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे की फक्त बल्लारपूर मतदारसंघाचे? जनता संभ्रमित", काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटेंचा सवाल
  5. तलाठी व त्यांची कार्य
  6. मराठी पत्र लेखन म्हणजे काय, कसे लिहावे, प्रकार, फॉरमॅट , उदाहरण
  7. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?
  8. "पालकमंत्री मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे की फक्त बल्लारपूर मतदारसंघाचे? जनता संभ्रमित", काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटेंचा सवाल
  9. प्रशासननामा/ललाटीचा आलेख बदलणारे तलाठी
  10. मराठी पत्र लेखन म्हणजे काय, कसे लिहावे, प्रकार, फॉरमॅट , उदाहरण


Download: तलाठ्याच्या कार्यालयाला काय म्हणतात
Size: 1.35 MB

भारताची संसदेची रचना, कालावधी, विधेयके, पात्रता इ/ Parliament of India in Marathi, Download Polity PDF

भारतीय संसद ही भारतीय प्रजासत्ताकाची सर्वोच्च कायदेमंडळ संस्था आहे. हे भारताचे राष्ट्रपती आणि दोन सभागृहे मिळून बनलेले द्विसदनी मंडळ आहे. या लेखात आपण भारताच्या संसदेची रचना, त्याचा कार्यकाल, पात्रता निकष, अपात्र ते संबंधी तरतूद, लोकसभा व राज्यसभेची रचना, लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, संसदेचे सत्र, तसेच महत्त्वाचे विधेयके या सर्व घटकांचा अभ्यास करणार आहोत. In this article, we will study the composition of Parliament of India, its tenure, eligibility criteria, provision for disqualification, the composition of Lok Sabha and Rajya Sabha, Speaker and Deputy Speaker of Lok Sabha, Sessions of Parliament, as well as important bills. This topic is important for MPSC राज्यसेवा कोर्सची मोफत चाचणी सुरू करण्यासाठी क्लिक करा ! Table of Content • 1. भारताची संसद/Parliament of India • 2. सà...

प्रशासननामा/ललाटीचा आलेख बदलणारे तलाठी

ललाटीचा आलेख बदलणारे तलाठी रविवारी संध्याकाळी, शासकीय बंगल्यासमोरच्या तजेलदार हिरवळीवर खालीच बसून, चंद्रकांत पत्नी व मुलांशी गप्पा मारीत होता. समोर रविवारच्या पेपर्सच्या पुरवण्या पडल्या होत्या, त्या तो चाळत होता. त्याच्या पत्नीनं त्याच्या आवडीचा गरम भजी, मसाला पापड व चहाचा बेत केला होता. त्याचा तो मनापासून आस्वाद घेत होता. आणि त्याच वेळी बंगल्याच्या गेटमधून एक लाल दिव्याची जीप आली. नोकरानं निरोप दिला की, प्रांतसाहेब व जिल्हा पुरवठा अधिकारी आले आहेत. तसेच प्रांतसाहेबांच्या मुख्यालयीन तालुक्याचे तहसीलदार सोबत आहेत. सुटीच्या दिवशी कल्पना न देता तीन वरिष्ठ अधिकारी येतात, म्हणजे काही महत्त्वाचं काम असणार, हे चंद्रकांतनं ताडलं. तो उठून आपल्या अभ्यासिकेत आला. तिथं हे तीन अधिकारी नुकतेच येऊन विसावले होते. ‘बोला प्रांतसाहेब, काही विशेष?' चंद्रकांतनं विचारलं. 'तसं विशेष आहे म्हणून तर...' चंद्रकातला दोन-तीन वर्ष ज्युनिअर असलेला प्रांत अधिकारी जरा घुटमळत म्हणाला. पण सेवानिवृत्ती जवळ आलेले अनुभवी जिल्हा पुरवठा अधिकारी पुढे होत म्हणाले, 'सर, मीच स्पष्ट बोलतो. आपण तिघांनी त्या तलाठ्याच्या गैरप्रकाराची जी चौकशी केली आहे, त्याबाबत एक विनंती घेऊन आम्ही तिघे आलो आहोत.' 'माझा काही दोष नसताना आपण माझ्याविरुद्ध आयुक्तांकडे अहवाल पाठविला आहे, काही हरकत नाही सर.' आता सफारीतल्या काळ्याभिन्न, धिप्पाड, पूर्ण टक्कल असलेल्या तहसीलदारांना कंठ फुटला होता. “मी तालुक्यात गेली दोन वर्षे काम करतो आहे, त्या तलाठ्याला मी चांगला ओळखतो. त्याच्याबाबत चौकशीअंती आपण जो अहवाल तयार केला आहे, त्यावर निमूटपणे प्रांतसाहेब व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या आहेत; पण तो तलाठी म्हणजे फार भयंकर प्रकरण आहे सर. त्या...

पसायदान(संत ज्ञानेश्वर)

संत ज्ञानेश्वर--पसायदान ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे.आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे(श्रुतिप्रस्थान)ब्रह्मसूत्र(न्यायप्रस्थान)भगवद्गीता(स्मार्तप्रस्थान) अशी प्रस्थानत्रयी आहे.प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे,प्रवृत्तीकडून निव्रुत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे. आत्मोन्नती हे साध्य व प्रस्थानत्रयी हे साधन आहे.उपनिषदे संस्कृत मध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे.भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितले आहे आणि ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा,दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले आहे. हे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे.मह्राठियेचिये नगरी।.ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरुपी यज्ञ सिध्दीस नेला.हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेला आहे,त्या साठी आवश्यक असे तप केले आहे.या तपश्चर्येतून हा वाक्-यज्ञ सफल झाला व त्यातून ‘ज्ञानेश्वरी’नावाचे अमृत निघाले .आतां या विश्वात्मक देवाने तोषून (आनंदित होऊन) संतुष्ट अंत:करणाने पसायदान द्यावे अशी प्रार्थाना केली आहे. संताचे हे पसायदान व्यत्त्तिगत हितासाठी नसते तर अखिल सजीवस्रुष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना असतात.”जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा” अशी ती विश्वव्यापी प्रार्थना असते.ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो.ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा वाङ्मयरुपी यज्ञ सिध्दीला...

"पालकमंत्री मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे की फक्त बल्लारपूर मतदारसंघाचे? जनता संभ्रमित", काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटेंचा सवाल

चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत ११.६५ कोटी रुपये निधी मंजूर केला. मात्र हा संपूर्ण निधी पालकमंत्री प्रतिनिधित्व करत असलेल्या बल्लारपूर मतदारसंघासाठीच आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य पाच विधानसभा मतदारसंघाला, तसेच आदिवासी बहुल दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे दिसते. त्यामुळे पालकमंत्री हे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे की फक्त बल्लारपूर मतदार संघाचे? याविषयी जिल्ह्यातील जनता संभ्रमित आहे, असा सवाल चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित केला. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी २८ जून २०२२ रोजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत ५ कोटी निधीच्या कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र आदिवासी विकास विभागाने मंजुरी न दिल्याने १६ मार्च २०२३ रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान ठक्कर बाप्पा योजनेच्या कामांना मंजुरी देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्षांनी संबधित विभागाला सुचना देऊन प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी २५ मार्च २०२३ रोजी आयुक्त आदिवासी विकास म. रा. नाशिक यांच्याकडे चंद्रपूर जिल्हातील ८ तालुक्यांतील १३४ गावांच्या २३७ कामांची २२ कोटी ६० लक्ष ७५ हजार रुपये निधीची शासनाकडे मागणी केली होती. मात्र बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे पालकमंत्री यांनी फक्त आपल्या मतदारसंघातील मुलभूत सुविधेसाठी ११.६५ कोटींच्या निधीची मागणी...

तलाठी व त्यांची कार्य

तलाठ्यांची कार्य कोणती आहेत | तलाठी व त्यांची कार्य • जमीन महसुलाच्या थकबाकीची, जमिनीच्या अधिकार पत्र ची नोंद ठेवणे. • संबंधित गावातील जमीन महसूल वसूल करणे. • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये इतर वरिष्ठ महसूल अधिकारी सेक्सी ते जे कामे सुरू होतील ती कामे व त्यांचे कर्तव्य पार पाडणे. • पिक पाहणीच्या नोंदी करणे. • साथीच्या रोगांची माहिती तहसीलदारास कळवणे. • जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवून दिलेली नोंदणी पुस्तके, हिशेब व अभिलेखे ठेवणे. • आपादग्रस्तांच्या मदतीसाठी तहसीलदार असा अहवाल पुरवणे. • निवडणूक यंत्रणा तील घटक या नात्याने निवडणुकीसंदर्भातील त्यांच्यावर सोपवलेली असतील ती कामे पार पाडणे. • वाटप झालेले आर्थिक मदतीचा विनियोग होत आहे का याची दखल घेणे व ते तसे कळवणे. • तहसीलदार, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी, यांच्या आदेशानुसार नोटिसा, मरणोत्तर चौकशीचे इतिवृत्त, फौजदारी प्रकरणातील जबानी व तपासणी इत्यादी कामकाम संबंधीची कागदपत्रे तयार करणे. • त्याबरोबरच महसूल वसुली, गावच्या नोंदीचे उतारे, तगाई कर्ज यांच्या वसुली, कुटुंबनियोजन कार्यक्रमांतर्गत सोपविलेली कामे पार पाडणे. • गावाचा नमूना क्रमांक 7/12 सांभाळणे. • तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण मंडळ अधिकारी चे असते. • शासकीय जमिनीवर झालेली अतिक्रमणे तहसीलदार कळवण. मित्रांनो ही तलाठी व त्यांची कार्य/ तलाठ्यांची कार्य याबद्दलचा हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा.

मराठी पत्र लेखन म्हणजे काय, कसे लिहावे, प्रकार, फॉरमॅट , उदाहरण

Letter Writing In Marathi– पत्र लेखन ! हा शब्द सुद्धा आता कानावर पडत नाही लवकर…काय करणार व्हाट्सअँप, फेसबुक च्या जमान्यात कुठे आलं हे सगळं पत्र वगैरे. बरोबर कि नाही? पण मित्रांनो खरंच त्यात सुद्धा एक मजा होती, आनंद होता पत्राच्या उत्तराची वाट बघायची, माणसात पेशन्स होते, वाट बघण्याची तयारी असायची. आणि आता साधा हातातला स्मार्टफोन हँग झाला तरीही चिडचिड होते. एक गोष्ट छान चालू आहे ती म्हणजे अजून शाळेत पत्र लेखन हा विषय चालू आहे. आज आपण याच पत्र लेखनाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. पत्र लेखनाचे सर्व प्रकारांची माहिती घेणार आहोत, पत्र लेखनाचा फॉरमॅट आणि उदाहरणे सुद्धा तुम्हाला या पोस्ट मध्ये बघायला मिळतील. चला मग सुरु करूया, पत्र लेखन म्हणजे काय? – What is letter writing in Marathi? पत्रलेखनाचा अर्थ – पत्रलेखन ही एक कला आहे, ज्याद्वारे दोन व्यक्ती खूप अंतरावर असताना सुद्धा एकमेकांना जोडले जाऊ शकतात. जेव्हा दोन मित्र , प्रियकर किंवा दोन व्यावसायिक जे एकमेकांपासून खूप अंतरावर आहेत, परंतु त्यांना बोलायचे आहे, तेव्हा एकमेकांना वेगवेगळ्या कामांसाठी किंवा माहिती देण्यासाठी ते पत्र लिहतात आणि आपला संदेश किंवा माहिती समोरील व्यक्ती पर्यत पोहोचवतात. पत्रलेखनाचे काम हे अगदी कौटुंबिक जीवनापासून ते व्यावसायिक जगापर्यंत सगळीकडे वापरले जाऊ शकते. पत्रलेखनाचे काम अतिशय प्रभावी आहे, कारण या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क साधणेही सोयीचे होते पत्र लेखनाची वैशिष्ट्ये आणि महत्व | Importance of letter writing in Marathi • श्रीमंत किंवा गरीब प्रत्येक व्यक्तीला संदेश पाठवण्यासाठी पत्र हे सर्वात स्वस्त आणि सोपे माध्यम आहे. • हे सर्वात कमी खर्चिक देखील आहे. म्हणजेच आपण आपली संपूर्ण गोष्ट तपशीलवार लिहू श...

तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?

Related Questions • अंकटाडच्या (UNCTAD) 2011 च्या जागतिक गुंतवणुकीच्या अहवालानुसार वैश्विक कल आणि थेट विदेशी गुंतवणूकीच्या अंतरप्रवाहाच्या सतत वृध्दीनुसार 2011 ते 2012 ... • इ.स. 2000-10 या कालावधीत भारतात थेट विदेशी गुंतवणूक करण्यात खालील देशांची उतरत्या भाजणीत क्रमवारी लावा. • सन 2005 ते 2015 दरम्यान भारतात प्राप्त झालेल्या थेट विदेशी गुंतवणूकीच स्त्रोत उतरत्या क्रमाने मांडा अ) मॉरीशस ... • खाजगीकरण म्हणजे ........................ उद्योगांत खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय. • भारतातील इतर राज्यांशी तुलना करता – औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाची पसंती मिळत आहे. • भारतातील सहकारी पत पुरवठा संस्थांच्या रचनेमध्ये प्रत्येक जिल्हया करिता एक ........ आहे. • एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची सुरवात कोणत्या वर्षी झाली ? • ...... हे value added tax (VAT) लागू करण्यात आलेले भारतातील पहिले राज्य कोणते आहे. • नियंत्रित बाजारांमध्ये ......... नियंत्रणात राखल्या जातात. • जिल्हा पातळीवर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांची स्थापना कोणत्या कार्यक्रमांतर्गत झाली ?

"पालकमंत्री मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याचे की फक्त बल्लारपूर मतदारसंघाचे? जनता संभ्रमित", काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटेंचा सवाल

चंद्रपूर : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत ११.६५ कोटी रुपये निधी मंजूर केला. मात्र हा संपूर्ण निधी पालकमंत्री प्रतिनिधित्व करत असलेल्या बल्लारपूर मतदारसंघासाठीच आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य पाच विधानसभा मतदारसंघाला, तसेच आदिवासी बहुल दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना मात्र वाऱ्यावर सोडल्याचे दिसते. त्यामुळे पालकमंत्री हे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे की फक्त बल्लारपूर मतदार संघाचे? याविषयी जिल्ह्यातील जनता संभ्रमित आहे, असा सवाल चंद्रपूर जिल्हा काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी उपस्थित केला. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी २८ जून २०२२ रोजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत ५ कोटी निधीच्या कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. मात्र आदिवासी विकास विभागाने मंजुरी न दिल्याने १६ मार्च २०२३ रोजी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुभाष धोटे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान ठक्कर बाप्पा योजनेच्या कामांना मंजुरी देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. विधानसभा अध्यक्षांनी संबधित विभागाला सुचना देऊन प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी २५ मार्च २०२३ रोजी आयुक्त आदिवासी विकास म. रा. नाशिक यांच्याकडे चंद्रपूर जिल्हातील ८ तालुक्यांतील १३४ गावांच्या २३७ कामांची २२ कोटी ६० लक्ष ७५ हजार रुपये निधीची शासनाकडे मागणी केली होती. मात्र बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे पालकमंत्री यांनी फक्त आपल्या मतदारसंघातील मुलभूत सुविधेसाठी ११.६५ कोटींच्या निधीची मागणी...

प्रशासननामा/ललाटीचा आलेख बदलणारे तलाठी

ललाटीचा आलेख बदलणारे तलाठी रविवारी संध्याकाळी, शासकीय बंगल्यासमोरच्या तजेलदार हिरवळीवर खालीच बसून, चंद्रकांत पत्नी व मुलांशी गप्पा मारीत होता. समोर रविवारच्या पेपर्सच्या पुरवण्या पडल्या होत्या, त्या तो चाळत होता. त्याच्या पत्नीनं त्याच्या आवडीचा गरम भजी, मसाला पापड व चहाचा बेत केला होता. त्याचा तो मनापासून आस्वाद घेत होता. आणि त्याच वेळी बंगल्याच्या गेटमधून एक लाल दिव्याची जीप आली. नोकरानं निरोप दिला की, प्रांतसाहेब व जिल्हा पुरवठा अधिकारी आले आहेत. तसेच प्रांतसाहेबांच्या मुख्यालयीन तालुक्याचे तहसीलदार सोबत आहेत. सुटीच्या दिवशी कल्पना न देता तीन वरिष्ठ अधिकारी येतात, म्हणजे काही महत्त्वाचं काम असणार, हे चंद्रकांतनं ताडलं. तो उठून आपल्या अभ्यासिकेत आला. तिथं हे तीन अधिकारी नुकतेच येऊन विसावले होते. ‘बोला प्रांतसाहेब, काही विशेष?' चंद्रकांतनं विचारलं. 'तसं विशेष आहे म्हणून तर...' चंद्रकातला दोन-तीन वर्ष ज्युनिअर असलेला प्रांत अधिकारी जरा घुटमळत म्हणाला. पण सेवानिवृत्ती जवळ आलेले अनुभवी जिल्हा पुरवठा अधिकारी पुढे होत म्हणाले, 'सर, मीच स्पष्ट बोलतो. आपण तिघांनी त्या तलाठ्याच्या गैरप्रकाराची जी चौकशी केली आहे, त्याबाबत एक विनंती घेऊन आम्ही तिघे आलो आहोत.' 'माझा काही दोष नसताना आपण माझ्याविरुद्ध आयुक्तांकडे अहवाल पाठविला आहे, काही हरकत नाही सर.' आता सफारीतल्या काळ्याभिन्न, धिप्पाड, पूर्ण टक्कल असलेल्या तहसीलदारांना कंठ फुटला होता. “मी तालुक्यात गेली दोन वर्षे काम करतो आहे, त्या तलाठ्याला मी चांगला ओळखतो. त्याच्याबाबत चौकशीअंती आपण जो अहवाल तयार केला आहे, त्यावर निमूटपणे प्रांतसाहेब व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या आहेत; पण तो तलाठी म्हणजे फार भयंकर प्रकरण आहे सर. त्या...

मराठी पत्र लेखन म्हणजे काय, कसे लिहावे, प्रकार, फॉरमॅट , उदाहरण

Letter Writing In Marathi– पत्र लेखन ! हा शब्द सुद्धा आता कानावर पडत नाही लवकर…काय करणार व्हाट्सअँप, फेसबुक च्या जमान्यात कुठे आलं हे सगळं पत्र वगैरे. बरोबर कि नाही? पण मित्रांनो खरंच त्यात सुद्धा एक मजा होती, आनंद होता पत्राच्या उत्तराची वाट बघायची, माणसात पेशन्स होते, वाट बघण्याची तयारी असायची. आणि आता साधा हातातला स्मार्टफोन हँग झाला तरीही चिडचिड होते. एक गोष्ट छान चालू आहे ती म्हणजे अजून शाळेत पत्र लेखन हा विषय चालू आहे. आज आपण याच पत्र लेखनाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. पत्र लेखनाचे सर्व प्रकारांची माहिती घेणार आहोत, पत्र लेखनाचा फॉरमॅट आणि उदाहरणे सुद्धा तुम्हाला या पोस्ट मध्ये बघायला मिळतील. चला मग सुरु करूया, पत्र लेखन म्हणजे काय? – What is letter writing in Marathi? पत्रलेखनाचा अर्थ – पत्रलेखन ही एक कला आहे, ज्याद्वारे दोन व्यक्ती खूप अंतरावर असताना सुद्धा एकमेकांना जोडले जाऊ शकतात. जेव्हा दोन मित्र , प्रियकर किंवा दोन व्यावसायिक जे एकमेकांपासून खूप अंतरावर आहेत, परंतु त्यांना बोलायचे आहे, तेव्हा एकमेकांना वेगवेगळ्या कामांसाठी किंवा माहिती देण्यासाठी ते पत्र लिहतात आणि आपला संदेश किंवा माहिती समोरील व्यक्ती पर्यत पोहोचवतात. पत्रलेखनाचे काम हे अगदी कौटुंबिक जीवनापासून ते व्यावसायिक जगापर्यंत सगळीकडे वापरले जाऊ शकते. पत्रलेखनाचे काम अतिशय प्रभावी आहे, कारण या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क साधणेही सोयीचे होते पत्र लेखनाची वैशिष्ट्ये आणि महत्व | Importance of letter writing in Marathi • श्रीमंत किंवा गरीब प्रत्येक व्यक्तीला संदेश पाठवण्यासाठी पत्र हे सर्वात स्वस्त आणि सोपे माध्यम आहे. • हे सर्वात कमी खर्चिक देखील आहे. म्हणजेच आपण आपली संपूर्ण गोष्ट तपशीलवार लिहू श...