विठ्ठलाचे फोटो

  1. आम्ही विठ्ठलाचे वारकरी
  2. Gold Donate to Vitthal Mandir: पंढरपूर विठ्ठल
  3. An Image Of Vitthal Drawn On A Grain Of Rice, An Amazing Work Of Art By The Painter Sameer Chanderkar
  4. Latest Marathi News
  5. विशाळगड


Download: विठ्ठलाचे फोटो
Size: 5.3 MB

आम्ही विठ्ठलाचे वारकरी

महाराष्ट्रामध्ये सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या वारीची खांद्यावर घेतलेली भागवत धर्माची पताका आजसुद्धा तेवढ्याच उत्साहाने वारकरी खांद्यावर घेऊन नाचत आहेत. या पायी वारीची अखंड परंपरा संत नामदेव, संत तुकाराम व संत एकनाथ यांच्यासह वारकरी म्हणणाºया व मानणाºया सर्व संतांनी अखंडपणे जोपासली आहे. विठ्ठल नामाचा गजर करीत ते सर्वांना या रे या रे लहानथोर। याती भलत्या नारी नर। भागवत धर्माच्या सकळ मंगळ निधी। श्री विठ्ठलाचे नाम आधी।। कोसो दुरून आलेले वारकरी आपला अवघा भाग व शीण त्या पांडुरंगाला पाहताक्षणीच विसरून गेलेले आहेत. त्यांना आता आपल्या संसाराचीसुद्धा कोणतीही काळजी राहिलेली नाही. कोणत्याही प्रश्नाशिवाय पंढरीच्या रायाला भेटण्यासाठी ते येथे आलेले आहेत. संत तुकाराम महाराज तर म्हणतात- यारे नाचो अवघे जण। भावे आनंदे करुन।। गाऊ पंढरीचा राणा। क्षेम देऊ संतजना।। सुख फुकासाठी। साधे हरिनाम बोभाटी।। प्रेम वाटितो उदार। देता नाही सान थोर।। तुका म्हणे धन्य काळ। आजि प्रेमाचा सुकाळ।। संतांच्या या मांदियाळीमध्ये आज सर्व जण समाविष्ट आहेत येथे कोणीही लहान नाही, मोठा नाही. समाजाच्या सर्व स्थरातील लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. एकमेकांना भेटताना साक्षात विठ्ठल त्यांना आपल्या अंत:करणाशी लावतो आहे असे त्यांना वाटते. एक प्रकारची अध्यात्मिक लोकशाहीच पंढरीला अवतरते. हरिनाम ते अतिशय प्रेमाने गातात व सर्व संतांना क्षेम देतात. संतांच्या या प्रेमाला चंद्रभागेच्या तीरावर भक्तीची अपार भरती येते. ही महापर्वणी ते आपल्या डोळ्यात साठवून ठेवतात. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी त्यांना विठ्ठलच दिसतो. अवघे विश्व विठ्ठलमय झाल्याचा भास त्यांना होतो. समत्ववाचा व विश्वरूप दर्शनाचा भाव त्यांच्या ठिकाणी निर्माण झा...

Gold Donate to Vitthal Mandir: पंढरपूर विठ्ठल

Gold Donate to Vitthal Mandir: पंढरपूर विठ्ठल-रखुमाई चरणी सोन्याचे पावणे दोन किलो दागिने अर्पण, जालना येथील विठ्ठलभक्ताची अनोखी अवघ्या वैष्णवांचा मेळा भरणाऱ्या पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रखुमाई (Shri Vitthal Rukmini) चरणी एका भक्ताने भरभरुन दान दिले आहे. या भक्ताने विठ्ठल-रखुमाई चरणी सोन्याचे तब्बल पावणेदोन किलो दागिने अर्पण केले आहेत. मोहिनी एकदशी निमित्त जालना (Jalna) येथील एका भक्ताने हे दागिणे अर्पण केले आहेत. अवघ्या वैष्णवांचा मेळा भरणाऱ्या पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रखुमाई (Shri Vitthal Rukmini) चरणी एका भक्ताने भरभरुन दान दिले आहे. या भक्ताने विठ्ठल-रखुमाई चरणी सोन्याचे तब्बल पावणेदोन किलो दागिने अर्पण केले आहेत. मोहिनी एकदशी निमित्त जालना (Jalna) येथील एका भक्ताने हे दागिणे अर्पण केले आहेत. हे दागिणे अर्पण करणाऱ्या भक्ताचे नाव समजू शकले नाही. भक्तानेच आपले नाव कुठेही जाहीर करु नये अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्याचे नाव जाहीर करण्यात आले नाही. प्राप्त माहतीनुसार, जालनायेथील एक भक्ताने मोहिनी एकादशीचे निमित्त साधले आणि विठूरायाचरणी भरभरुन दान दिले. या दानामध्ये सोन्याचे धोतर, कंठी आणि सोने-चंदनाचा हा असा दागिणे स्वरुपातील ऐवज आहे. विशेष म्हणजे या भाविकाने या आधीही अशाच प्रकार 80 लाख रुपयांचे दान विठ्ठल-रखुमाई चरणी दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठलाचे जगभरात भक्त आहेत. आषाढी कार्तिकी आणि वर्षातील इतरही अनेक दिवशी, एकादशींना हे भक्त पंढरपूरमध्ये हजेरी लावतात. गंगेच्या वाळवंटी स्नान करतात. भगव्या पताका आणतात आणि विठ्ठलचरणी नतमस्तक होऊन ते मोठ्या प्रमाणावर दानही करतात. या भक्तानेही नाव न छापण्याच्या अटीवर आपण हे दान देत असल्याचे म्हटले आहे. ...

An Image Of Vitthal Drawn On A Grain Of Rice, An Amazing Work Of Art By The Painter Sameer Chanderkar

एवढ्या छोट्या आकारातील चित्र साकरण्याचा हा चांदरकर यांचा पहिलाच प्रयत्न आहे. ज्या तांदळाच्या दाण्यावर सरांनी विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. त्या तांदळाच्या दाण्याचा आकार आहे. 2mm x 7 mm आणि विशेष म्हणजे हे चित्र रेखाटण्यासाठी त्यांना अवघ्या 15 मिनिटांचा वेळ लागला. दाण्यावर साकारलेली कलाकृती पाहण्यासाठी बहिर्वक्र भिंगाचा वापर करावा लागतो. प्रत्यक्ष पेंटिंग करताना सुद्धा त्यांना बहिर्वक्र भिंगाचा वापर करावा लागला. तांदळाच्या दाण्यावर चित्र रेखाटून चांदरकर सरांना एक महत्त्वाचा संदेश सर्व विठ्ठल भक्तांपर्यंत पोहोचवायचा आहे. तो म्हणजे, "हिरण्यकश्यपू ने भक्त प्रल्हादाला विचारले देव कुठे आहे? तेव्हा भक्त प्रल्हादाने सांगितले, कि या चराचरामध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये देवत्व सामावलेलं आहे. परंतु आज आपल्या हव्यासापोटी आपण निसर्गाचा समतोल बिघडवत आहोत, एखाद्या समारंभात कितीतरी अन्न आपण वाया घालवतो. अन्नाचा प्रत्येक कण महत्त्वाचा आहे. कांदा, मुळा, भाजी, अवघी 'विठाई' माझी...' अशाप्रकारे एका आगळ्या वेगळ्या पध्दतीने चित्रकार समीर चांदरकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Latest Marathi News

मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… आषाढी एकादशी सोहळयासाठी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदी व देहू येथून पंढरपूरकडे येतो. पालखी सोहळयात लाखो भाविक सहभागी झालेले असतात. एस.टी व खासगी वाहनाने लाखो भाविक येतात. यामुळे शहरात १२ ते १५ लाख भाविक दाखल होतात. आलेल्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे. भाविकांना लवकर दर्शन मिळावे म्हणून मंदिर समितीने ऑनलाइन दर्शन बुकिंग योजना सुरू केली आहे. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात्रा कालावधीत ऑनलाइन दर्शनामुळे पददर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे मंदिर समिती यात्रा कालावधीत १३ ते २० जुल या कालावधीत ऑनलाइन दर्शन बुकिंग बंद केले आहे. आतापर्यंत अनेक भाविकांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची तारीख आणि वेळ याचे बुकिंग केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांनी बुकिंग मोठ्या प्रमाणत केल्याचे तेली यांनी सांगितले. मराठीतील सर्व

विशाळगड

हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विशाळगड विशाळगडावरील एक संरचना नाव विशाळगड उंची 1130 मीटर प्रकार चढाईची श्रेणी सोपी. ठिकाण जवळचे गाव विशाळगड,कोल्हापूर डोंगररांग सह्याद्री सध्याची अवस्था बिकट* स्थापना विशाळगड हा विशाळगड हा किल्ला कोल्हापूरच्या वायव्येस ७६ कि.मी. अंतरावर वसलेला आहे. सह्याद्री डोंगररांग आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांना वेगळ्या करणाऱ्या डोंगरावर किल्ले विशाळगड उभा आहे. किल्ले विशाळगड हा नावा प्रमाणेच विशाल किल्ला आहे. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून सुटावलेल्या या किल्ल्याला नैसर्गिकरीत्याच दुर्गमतेच कवच लाभल आहे. हा प्राचिन किल्ला अणुस्कुरा घाट व आंबा घाट, या कोकणातील बंदरे व कोल्हापूरची बाजारपेठ यांना जोडणाऱ्या घाटमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी बांधला गेला. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेला आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्वीग्न करणारी आहे. इतिहास व किल्लेप्रेमींसाठी मात्र हा किल्ला संपूर्ण पाहणे म्हणजे निश्चितच एक पर्वणी आहे. इतिहास इ.स. ११९० च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलविली. त्यानंतर त्याने घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले. त्यापैकी एक किल्ला होता, किशागिला. (किशीगीला – भोजगड – खिलगिला – खेळणा उर्फ विशाळगड). नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला. यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामनींची सत्ता उदयाला आली. इ.स. १४५३ मध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला. त्याने शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली. पण शिर्क्यांनी मलिक उतुजारला उलट अट घातली की, प्रथम माझा शत्रु व ...