१५ ऑगस्ट भाषण

  1. मी तिरंगा बोलतोय
  2. (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन मराठी निबंध 2022 Independence Day Essay in Marathi
  3. १५ ऑगस्ट, १९४७
  4. (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन मराठी निबंध 2022 Independence Day Essay in Marathi
  5. मी तिरंगा बोलतोय
  6. १५ ऑगस्ट, १९४७


Download: १५ ऑगस्ट भाषण
Size: 27.35 MB

मी तिरंगा बोलतोय

स्वतंत्र भारत देशाचा 'मी तिरंगा बोलतोय' आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणी बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे. भारतीय माझा आदरही करतात. प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्य ही घोषणा केली होती. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पदग्रहण केलेले. या घटनेची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना म्हणजेच संविधान अमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यामुळेच १५ ऑगस्ट, तसेच २६ जानेवारी या दोन तारखांना माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याला ७१ वर्षे झाली. स्वातंत्र्याचे प्रतीक जो तिरंगा म्हणजे मी आकाशात डौलात डोलावा म्हणून असंख्य स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची तसेच कुटुंबाची पर्वा न करता देशप्रेमाने झपाटून जाऊन निकराचा लढा दिला. स्वातंत्र्य संग्रामात होरपळलेली पिढी आज अस्तगत होण्याच्या मार्गावर आहे. स्वातंत्र्य लढय़ात स्वत:ला झोकून देणारी व देशप्रेमासाठी खस्ता खाणारी त्यावेळची तरुण पिढी आज जवळजवळ ८५ ते ९० वर्षाची असेल. माझा अपमान होऊ नये म्हणून, तसेच संपूर्ण स्वातंत्र्यासाठी शीर तळहातावर घेऊन स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यवीरांचा जाज्वल्य अभिमान वाटावा, असे धाडसी लोकोत्तर कार्य या वीरांनी फक्त देशप्रेमापोटी व माझी अवहेलना होऊ नये म्हणून केले. माझ्यावरील अतीव प्रेमापोटी या लढय़ात सर्...

(15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन मराठी निबंध 2022 Independence Day Essay in Marathi

स्वातंत्र्य-दिन-मराठी-निबंध-Independence-Day-Essay-in-Marathi Set 2: भारताचा स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Independence Day Essay in Marathi दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. कारण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला. शंभरसव्वाशे वर्षांची गुलामगिरी दूर झाली. या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला. अनेक देशभक्त हुतात्मा झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता. म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते. अनेक ठिकाणी देशभक्तिपर कार्यक्रम साजरे केले जातात. लोक घराघरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात. मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्यरक्षणाची प्रतिज्ञा घेतो. Set 3: स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Essay on Independence Day in Marathi आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत दीडशे वर्षे खितपत पडला a होता. त्या गुलामगिरीतून आपली सुटका १५ ऑगस्ट, १९४७ रोजी झाली. ब्रिटिश इथून निघून गेले. युनियन जॅक खाली उतरला आणि त्या जागी तिरंगा ध्वज मोठ्या दिमाखाने वा-यावर लहरू लागला. देशाची जबाबदारी पंतप्रधान ह्या नात्याने पंडित नेहरू ह्यांच्या हाती सोपवण्यात आली तर राष्ट्रपतीपद डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांना दिले गेले. दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंडित नेहरूंनी त्या दिवशी जे ऐतिहासिक भाषण केले ते कित्येक लोकांनी रेडियोवरून ऐकले. त्या काळात ब-याच लोकांपाशी रेडियोही नव्हता. त्यांना दुस-या दिवशी आलेल्या वर्...

१५ ऑगस्ट, १९४७

स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. इतिहास इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन सुरु केले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला. स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताच...

(15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन मराठी निबंध 2022 Independence Day Essay in Marathi

स्वातंत्र्य-दिन-मराठी-निबंध-Independence-Day-Essay-in-Marathi Set 2: भारताचा स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Independence Day Essay in Marathi दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. कारण १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला. शंभरसव्वाशे वर्षांची गुलामगिरी दूर झाली. या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला. अनेक देशभक्त हुतात्मा झाले. प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी आसुसला होता. म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगल क्षणाचे स्मरण केले जाते. दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. दिल्लीमध्ये सैनिकांचे संचलन केले जाते. अनेक ठिकाणी देशभक्तिपर कार्यक्रम साजरे केले जातात. लोक घराघरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात. मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे. ते आपण टिकवले पाहिजे. तरच देशाची प्रगती होईल. म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वातंत्र्यरक्षणाची प्रतिज्ञा घेतो. Set 3: स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Essay on Independence Day in Marathi आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत दीडशे वर्षे खितपत पडला a होता. त्या गुलामगिरीतून आपली सुटका १५ ऑगस्ट, १९४७ रोजी झाली. ब्रिटिश इथून निघून गेले. युनियन जॅक खाली उतरला आणि त्या जागी तिरंगा ध्वज मोठ्या दिमाखाने वा-यावर लहरू लागला. देशाची जबाबदारी पंतप्रधान ह्या नात्याने पंडित नेहरू ह्यांच्या हाती सोपवण्यात आली तर राष्ट्रपतीपद डॉ. राजेंद्र प्रसाद ह्यांना दिले गेले. दिल्लीतील लाल किल्ल्यावरून पंडित नेहरूंनी त्या दिवशी जे ऐतिहासिक भाषण केले ते कित्येक लोकांनी रेडियोवरून ऐकले. त्या काळात ब-याच लोकांपाशी रेडियोही नव्हता. त्यांना दुस-या दिवशी आलेल्या वर्...

मी तिरंगा बोलतोय

स्वतंत्र भारत देशाचा 'मी तिरंगा बोलतोय' आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणी बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे. भारतीय माझा आदरही करतात. प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्य ही घोषणा केली होती. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्याचबरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पदग्रहण केलेले. या घटनेची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना म्हणजेच संविधान अमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. त्यामुळेच १५ ऑगस्ट, तसेच २६ जानेवारी या दोन तारखांना माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्याला ७१ वर्षे झाली. स्वातंत्र्याचे प्रतीक जो तिरंगा म्हणजे मी आकाशात डौलात डोलावा म्हणून असंख्य स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची तसेच कुटुंबाची पर्वा न करता देशप्रेमाने झपाटून जाऊन निकराचा लढा दिला. स्वातंत्र्य संग्रामात होरपळलेली पिढी आज अस्तगत होण्याच्या मार्गावर आहे. स्वातंत्र्य लढय़ात स्वत:ला झोकून देणारी व देशप्रेमासाठी खस्ता खाणारी त्यावेळची तरुण पिढी आज जवळजवळ ८५ ते ९० वर्षाची असेल. माझा अपमान होऊ नये म्हणून, तसेच संपूर्ण स्वातंत्र्यासाठी शीर तळहातावर घेऊन स्वातंत्र्य लढय़ात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यवीरांचा जाज्वल्य अभिमान वाटावा, असे धाडसी लोकोत्तर कार्य या वीरांनी फक्त देशप्रेमापोटी व माझी अवहेलना होऊ नये म्हणून केले. माझ्यावरील अतीव प्रेमापोटी या लढय़ात सर्...

१५ ऑगस्ट, १९४७

स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. इतिहास इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाओ आंदोलन सुरु केले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला. स्वतंत्र भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताच...