१५ ऑगस्ट साठी मराठी भाषण

  1. BHASHAN १५ ऑगस्ट भाषण मराठी
  2. माझ्या स्वप्नातील भारत
  3. माझ्या स्वप्नातील भारत
  4. BHASHAN १५ ऑगस्ट भाषण मराठी


Download: १५ ऑगस्ट साठी मराठी भाषण
Size: 7.59 MB

BHASHAN १५ ऑगस्ट भाषण मराठी

अमृत महोत्सव : १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत विविध उपक्रम होत आहेत त्यामध्ये हर घर तिरंगा अभियान खूप महत्वाचा आहे स्वतंत्र दिवसाचे महत्व :- • स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) ला विशेष महत्व आहे . • ब्रिटिश पासून १५ ऑगस्ट इ.स. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. • भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. • हा भारतातील एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो • या दिवशी दिल्लीत लालकिल्यावर तिरंगा फडकवला जातो. • दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी, भारताचे पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर देशाला संबोधित करतात. • स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती ‘राष्ट्राला अभिभाषण’ देतात. • देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. • भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. ” दिन हा भाग्याचा…. स्वातंत्र्य दिनाचा, चला साजरा करूया…. क्षण हा सौख्याचा.” १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी – 15 August bhashan in marathi स्वातंत्र्य दिनानिमित्त छोटे आणि सोपे भाषण :- प्रिय मित्रांनो आणि शिक्षक/ज्येष्ठांनो आज १५ ऑगस्ट ! आपला स्वातंत्र्य दिन ! सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…! 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले. मित्रांनो, आज सर्वप्रथम आपण त्या स्वातंत्र्यसैनिकांना नतमस्तक व्हायला हवे ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी सर्वस्व पणा...

माझ्या स्वप्नातील भारत

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व माझ्या बालमित्रांनो...!आज मी तुम्हाला १५ ऑगस्ट निमित्त ' माझ्या स्वप्नातील भारत ' या विषयावर चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती...! मी भारताच्या एक नागरिक आहे व मला माझ्या देशावर अभिमान आहे. मी माझ्या स्वप्नात भारताला एक महान राष्ट्र बनवण्याची कल्पना करतो. माझ्या स्वप्नातील भारत असा असेल जेथे सर्व लोक सुख शांती व प्रेमाने राहतील. हा भारत अतिप्राचीन व गौरवशाली भारत असेल. आधीच्या काळात भारताला 'सोन्याची चिमणी' म्हटले जायचे. परंतु वर्तमान काळात भारतात खूप मोठ्या प्रमाणात दरिद्रता निर्माण झाली आहे. आज आपला देश बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर विसंबून आहे. मी अश्या भारताची कल्पना करतो जो पूर्णपणे संपन्न असेल. भारत फार पूर्वीपासून सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्टीने संपूर्ण जगाचा मार्गदर्शक आहे. आपल्या देशातील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात जगभरातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला यायचे. परंतु आज आपल्या देशातील तरुण विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत. मी अश्या भारताचे स्वप्न पाहतो जो पुन्हा एकदा विश्वगुरू बनून संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल आपल्या देशाची संस्कृती पुन्हा एकदा विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून उदयास येईल. माझ्या स्वप्नातील भारत एक असा देश असेल जिथे समानता व स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने उपभोग घेता येईल. हा भारत एक अशी भूमी राहील जेथे व्यक्तीला जाती, धर्म, पंथ, सामाजिक आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टींवर भेदभाव न करता समान भावनेने पाहिले जाईल. मी भारताला एक अश्या देशाच्या रूपात पाहू इच्छितो जेथे औद्योगिक आणि तांत्रिक विकास विपुल प्रमाणात असेल. आज भारतातील काही क्षेत्रात विशेष लक...

माझ्या स्वप्नातील भारत

आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व माझ्या बालमित्रांनो...!आज मी तुम्हाला १५ ऑगस्ट निमित्त ' माझ्या स्वप्नातील भारत ' या विषयावर चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती...! मी भारताच्या एक नागरिक आहे व मला माझ्या देशावर अभिमान आहे. मी माझ्या स्वप्नात भारताला एक महान राष्ट्र बनवण्याची कल्पना करतो. माझ्या स्वप्नातील भारत असा असेल जेथे सर्व लोक सुख शांती व प्रेमाने राहतील. हा भारत अतिप्राचीन व गौरवशाली भारत असेल. आधीच्या काळात भारताला 'सोन्याची चिमणी' म्हटले जायचे. परंतु वर्तमान काळात भारतात खूप मोठ्या प्रमाणात दरिद्रता निर्माण झाली आहे. आज आपला देश बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींसाठी दुसऱ्या देशांवर विसंबून आहे. मी अश्या भारताची कल्पना करतो जो पूर्णपणे संपन्न असेल. भारत फार पूर्वीपासून सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्टीने संपूर्ण जगाचा मार्गदर्शक आहे. आपल्या देशातील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात जगभरातून विद्यार्थी शिक्षण घ्यायला यायचे. परंतु आज आपल्या देशातील तरुण विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत. मी अश्या भारताचे स्वप्न पाहतो जो पुन्हा एकदा विश्वगुरू बनून संपूर्ण जगाचे नेतृत्व करेल आपल्या देशाची संस्कृती पुन्हा एकदा विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती म्हणून उदयास येईल. माझ्या स्वप्नातील भारत एक असा देश असेल जिथे समानता व स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने उपभोग घेता येईल. हा भारत एक अशी भूमी राहील जेथे व्यक्तीला जाती, धर्म, पंथ, सामाजिक आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टींवर भेदभाव न करता समान भावनेने पाहिले जाईल. मी भारताला एक अश्या देशाच्या रूपात पाहू इच्छितो जेथे औद्योगिक आणि तांत्रिक विकास विपुल प्रमाणात असेल. आज भारतातील काही क्षेत्रात विशेष लक...

BHASHAN १५ ऑगस्ट भाषण मराठी

अमृत महोत्सव : १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत विविध उपक्रम होत आहेत त्यामध्ये हर घर तिरंगा अभियान खूप महत्वाचा आहे स्वतंत्र दिवसाचे महत्व :- • स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) ला विशेष महत्व आहे . • ब्रिटिश पासून १५ ऑगस्ट इ.स. १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. • भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. • हा भारतातील एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो • या दिवशी दिल्लीत लालकिल्यावर तिरंगा फडकवला जातो. • दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी, भारताचे पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर देशाला संबोधित करतात. • स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती ‘राष्ट्राला अभिभाषण’ देतात. • देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. • भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. ” दिन हा भाग्याचा…. स्वातंत्र्य दिनाचा, चला साजरा करूया…. क्षण हा सौख्याचा.” १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भाषण मराठी – 15 August bhashan in marathi स्वातंत्र्य दिनानिमित्त छोटे आणि सोपे भाषण :- प्रिय मित्रांनो आणि शिक्षक/ज्येष्ठांनो आज १५ ऑगस्ट ! आपला स्वातंत्र्य दिन ! सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…! 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला इंग्रजांच्या तावडीतून स्वातंत्र्य मिळाले. मित्रांनो, आज सर्वप्रथम आपण त्या स्वातंत्र्यसैनिकांना नतमस्तक व्हायला हवे ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी सर्वस्व पणा...