5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र

  1. Weather Alert : राज्यावर पुढचे ५ दिवस आस्मानी संकट, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी
  2. Mumbai Water Crisis Only 48 Days Of Water Storage In The Dams Mumbai
  3. Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून
  4. Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्र, गुजरात समुद्र किनारपट्टीवर भरतीचा इशारा, IMD ने वर्तवला पावसाचा अंदाज; पाकिस्तानमधून भूस्कलनाचे वृत्त
  5. जीवघेणा तरीही मजेशीर प्रवास :
  6. आजचे हवामान महाराष्ट्र : पुढील पाच दिवसात नेमका कुठं पाऊस पडणार?
  7. 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र
  8. Ramdas Athawale Will Contest Elections Together With BJP Eknath Shinde Faction Know His Demand
  9. Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून
  10. आजचे हवामान महाराष्ट्र : पुढील पाच दिवसात नेमका कुठं पाऊस पडणार?


Download: 5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र
Size: 8.59 MB

Weather Alert : राज्यावर पुढचे ५ दिवस आस्मानी संकट, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी

राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी चांगला पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान खात्याकडून पुढचे पाच दिवस पाऊस राहील अशी माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना आहेत. 25/06:Moderate intensity clouds from Raigad to down west coast seen frm both latest satellite &IMD Radar obs of Mumbai & Goa. S Konkan recd good rainfall yesterday, interior to recd mod to intense spells too. As IMD forecasted,monsoon likely to be active over state this 4,5 days दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावेल. उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर पाहायला मिळेल. त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली इथे सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, अशात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

Mumbai Water Crisis Only 48 Days Of Water Storage In The Dams Mumbai

Mumbai Water Crisis : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 48 दिवसांचा पाणी साठा; जूनअखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता एकीकडे बिपारजॉय चक्रीवादळामुळे (Biporjoy Crisis) मान्सून पुढे सरकण्यास खंड पडलाय. दुसरीकडे, अल निनो देखील सक्रिय झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई : 48 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा एकीकडे बिपारजॉय चक्रीवादळामुळे (Biporjoy Crisis) मान्सून पुढे सरकण्यास खंड पडलाय. दुसरीकडे, अल निनो देखील सक्रिय झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनवर निर्भर असलेल्या बळीराजासोबतच धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटत असल्याने सर्वसामान्य नागरिक देखील चिंताग्रस्त झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील राखीव पाणीसाठा मिळून 48 दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती आहे. जून अखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा विचार जून महिना निम्मा ओसरला तरी मान्सून मुंबईत दाखल झालेला नाही. त्यामुळे आणखी 15 दिवस वाट पाहून जून अखेरीस पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे 15 दिवसांमध्ये पाऊस पडला नाही. तर मुंबईकरांना जुलै महिन्यात पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील सातही तलावांमध्ये किती पाणीसाठा? • अप्पर वैतरणा - शून्य टक्के • मोडकसागर - 22.17 टक्के • तानसा - 19.58 टक्के • मध्य वैतरणा - 13.32 टक्के • भातसा -5.27 टक्के • विहार - 21.92 टक्के • तुळसी - 28 टक्के मुंबईकरांसमोरचं पाणी संकट (Mumbai Water Crisis) 2023 मध्ये एकूण सातही धरणांमध्ये 15.69 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पालिकेकडून राज्य सरकारला ह्या धरणांमधील काही साठा राखीव ठेवावा अशी मागणी केल्यानंतर ती म...

Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून

Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून Weather Forecast Today: मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून हळूहळू पुढे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात दाखल झाल्यावर मान्सूनने रविवारी गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली. Weather Forecast Today: मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून हळूहळू पुढे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात दाखल झाल्यावर मान्सूनने रविवारी गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली. दरम्यान, आता पुढच्या 48 तासांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी खरीपाच्या पेरणीसाठी आवश्यक पाऊस बरसण्याास आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते, असा अंदाज (Weather Forecast) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. चक्रीवादळ बिपरजॉय मान्सूनच्या प्रवासात मुख्य अडथळा ठरले आहे. चक्रीवाळ सध्या अत्यंत सावकाशपणे उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. बिबरजॉय जसजसे उत्तरेकडे सरक आहे तसतसे मौसमी वारे सक्रिय होऊ लागले आहे. मौसमी वाऱ्यासह मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या काही भागात हजेरी लावली. हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. या काळात मान्सून कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग व्यापत पश्चिम बंगाल राज्याच्याही काही प्रदेशा...

Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्र, गुजरात समुद्र किनारपट्टीवर भरतीचा इशारा, IMD ने वर्तवला पावसाचा अंदाज; पाकिस्तानमधून भूस्कलनाचे वृत्त

Cyclone Biparjoy Update: बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र; महाराष्ट्र, गुजरात समुद्र किनारपट्टीवर भरतीचा इशारा, IMD ने वर्तवला पावसाचा अंदाज; पाकिस्तानमधून भूस्कलनाचे वृत्त चक्रीवादळ बिपरजॉयमुळे मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर आज (12 जून) उंचच उंच लाटा (High Tidal Waves Were Seen at Tithal Beach in Gujarat) पाहायला मिळत आहेत. तर वादळामुळे पाकिस्तानमध्ये भूस्कलन झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. चक्रीवादळ बिपरजॉय (Cyclone Biparjoy) तीव्र झाले असून अधिक रौद्र रुप धारण करत (Extremely Severe Cyclonic Storm) असल्याचे वृत्त आहे. ज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात (Gujarat) समुद्र किनारपट्टीवर संकेत मिळत आहे. चक्रीवादळ बिपरजॉयमुळे मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर आज (12 जून) उंचच उंच लाटा (High Tidal Waves Were Seen at Tithal Beach in Gujarat) पाहायला मिळत आहेत. तर वादळामुळे पाकिस्तानमध्ये भूस्कलन झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवेची गुणवत्ता खालावली, दृश्यमानतेवर परिणाम हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात रविवारी रात्री पाऊस झाला. मुंबई शहर तसेच राज्याच्या किनारपट्टीच्या भागातही जोरदार वारे वाहू लागले कारण बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढल्याने राज्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असल्याचेही ते पुढे म्हणाले. वेगवान वारे आणि धुलीकण यांमुळे हवेची गुणवत्ता ढासळली आहे. तसेच, दृश्यमानतेवरही परिणाम झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. (हेही वाचा, व्हिडिओ (visuals from Gatewa...

जीवघेणा तरीही मजेशीर प्रवास :

पवनार येथील शिवारातील अनेकांची शेती ही नदीच्या पलीकडे आहे. त्यामुळे कास्तकार वर्गासह मजुरांना येथे कामाला जाण्यासाठी नावेचा आधार घ्यावा लागतो. यात महिला मजुरांची संख्या ही जास्त असते. या प्रवासात महिला दररोज एकमेकींशी हितगूज साधत जात असल्याने प्रवास मजेशीर होत असला तरी पावसाळ्यात हा प्रवास जीवघेणाही ठरत असतो.

आजचे हवामान महाराष्ट्र : पुढील पाच दिवसात नेमका कुठं पाऊस पडणार?

27 ऑगस्टचा पावसाचा अंदाज महाराष्ट्रात उद्या प्रामुख्यानं पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी देखील मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 28 ऑगस्टला राज्यात पाऊस कुठे होणार वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात यादिवशी इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. • • • • • बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा जून महिन्यात हवामान विभागानं यंदाचा मान्सून सामान्य असेल, असा अंदाज वर्तवला होता. जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानंतर उघडीप दिली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. पीक वाचवण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झालं होतं. जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्यात महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. पाऊस उघडल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं आवरली आहेत. पिकांना पावसाची आवश्यकता असून शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. राज्यातील अनेक धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या जर पाऊस झाला नाहीतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघितला आजचे हवामान महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांमध्ये कशाप्रकारे असणार आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सुद्धा यामध्ये पाहायला तरी तुम्हाला अजून कुठला अ...

5 दिवसांचा अंदाज महाराष्ट्र

Weather Forecast : तापमानात पुन्हा वाढ ! हवामान खात्याचा अंदाज Weather Forecast पुणे : किमान तापमानात वाढ (Minimum Temperature) झाल्याने राज्यातील थंडी (Cold) गायब झाली आहे. राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या वर सरकला आहे. पुढील दोन दिवस राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होणार असून, त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होण्याची … Weather Forecast : तापमानात पुन्हा वाढ ! हवामान खात्याचा अंदाज Read More »

Ramdas Athawale Will Contest Elections Together With BJP Eknath Shinde Faction Know His Demand

Maharashtra Politics: केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने कहा कि उन्होंने महाराष्ट्र में अगले मंत्रिमंडल विस्तार में अपनी पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-अठावले (आरपीआई-ए) के लिए मंत्री पद की मांग की है. अठावले ने बुधवार रात मुंबई के बाहरी इलाके वसई में आरपीआई (ए) कार्यकर्ताओं और पदाधिकारियों को संबोधित करने के दौरान यह जानकारी दी. 63 वर्षीय दलित नेता ने कहा कि उपयुक्त मंच पर वह मंत्री पद के लिए अपनी मांग पहले ही रख चुके हैं. रामदास अठावले ने की ये मांग अठावले ने कहा कि वह यह सुनिश्चित करने की कोशिश करेंगे कि आरपीआई (ए) को अगले साल महाराष्ट्र में कम से कम दो से तीन लोकसभा सीटों और 10 से 15 विधानसभा क्षेत्रों में चुनाव लड़ने के लिए टिकट मिले. महाराष्ट्र में कुल 48 लोकसभा और 288 विधानसभा सीटें हैं. अठावले ने कहा कि आरपीआई (ए) महाराष्ट्र में नगर निकायों और जिला परिषदों के सभी आगामी चुनाव बीजेपी और मुख्यमंत्री बीजेपी के साथ मिलकर तय करेंगे उम्मीदवार वसई विरार नगर निगम चुनाव के मद्देनजर बीते दिनों वसई में आरपीआई अठावले समूह की बैठक संपन्न हुई है. बैठक आरपीआई आठवले समूह के जिलाध्यक्ष ईश्वर धुले के नेतृत्व में वसई मानिकपुर के वाईएमसी हॉल में राष्ट्रीय अध्यक्ष एवं केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले की उपस्थिति में हुई है. इस बीच, रामदास अठावले ने विश्वास जताया है कि हम आगामी वसई विरार नगरपालिका चुनाव में भाजपा की मदद से अपना उम्मीदवार उतारेंगे. बता दें, महाराष्ट्र में आगामी विधानसभा चुनाव को देखते हुए एक तरफ जहां महाविकास अघाड़ी के नेताओं ने अपनी कमर कस ली है तो वहीं बीजेपी और शिंदे गुट ने भी दावे करने शुरू कर दिए हैं. अठावले के इस एलान पर बीजेपी और शिंदे गुट की प्रतिक...

Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून

Monsoon Update: मान्सून दाखल तर झाला पण सर्वत्र बरसणार कधी? हवामानाचा अंदाज घ्या जाणून Weather Forecast Today: मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून हळूहळू पुढे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात दाखल झाल्यावर मान्सूनने रविवारी गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली. Weather Forecast Today: मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून हळूहळू पुढे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रात दाखल झाल्यावर मान्सूनने रविवारी गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरीपर्यंत मजल मारली. दरम्यान, आता पुढच्या 48 तासांमध्ये मान्सून महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरी खरीपाच्या पेरणीसाठी आवश्यक पाऊस बरसण्याास आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते, असा अंदाज (Weather Forecast) भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. चक्रीवादळ बिपरजॉय मान्सूनच्या प्रवासात मुख्य अडथळा ठरले आहे. चक्रीवाळ सध्या अत्यंत सावकाशपणे उत्तरेच्या दिशेने सरकत आहे. बिबरजॉय जसजसे उत्तरेकडे सरक आहे तसतसे मौसमी वारे सक्रिय होऊ लागले आहे. मौसमी वाऱ्यासह मान्सूनने रविवारी संपूर्ण गोवा, सिंधुदुर्गासह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या काही भागात हजेरी लावली. हवामान खात्याने म्हटले आहे की, पुढचे 48 तास महत्त्वाचे आहेत. या काळात मान्सून कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग व्यापत पश्चिम बंगाल राज्याच्याही काही प्रदेशा...

आजचे हवामान महाराष्ट्र : पुढील पाच दिवसात नेमका कुठं पाऊस पडणार?

27 ऑगस्टचा पावसाचा अंदाज महाराष्ट्रात उद्या प्रामुख्यानं पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी देखील मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 28 ऑगस्टला राज्यात पाऊस कुठे होणार वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात यादिवशी इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. • • • • • बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा जून महिन्यात हवामान विभागानं यंदाचा मान्सून सामान्य असेल, असा अंदाज वर्तवला होता. जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानंतर उघडीप दिली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. पीक वाचवण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झालं होतं. जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्यात महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. गेल्या दहा पंधरा दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. पाऊस उघडल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं आवरली आहेत. पिकांना पावसाची आवश्यकता असून शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. राज्यातील अनेक धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या जर पाऊस झाला नाहीतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघितला आजचे हवामान महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांमध्ये कशाप्रकारे असणार आहे त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सुद्धा यामध्ये पाहायला तरी तुम्हाला अजून कुठला अ...