Abhijit patil pandharpur

  1. Abhijit Patil, an entrepreneur in Pandharpur brought his friend to Mumbai by air ambulance True Friendship : याला म्हणतात जिगरी दोस्त! मित्रासाठी जे काही केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल
  2. Abhijit Patil
  3. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची नव्याने जुळवाजुळव, नव्या नेतृत्वाला संधी
  4. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिचारक गटाचा विजय; अभिजीत पाटलांच्या गटाने घेतली लक्षणीय मते
  5. Abhijeet Patil, President of Vitthal Factory, joined NCP in the presence of Sharad Pawar
  6. पवारांनी भाकरी फिरवलीच; पंढरपूर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून 'हा' उमेदवार?
  7. Pandharpur News Nothing Wrong Was Found In The IT Raid Says Businessman Abhijit Patil
  8. Election Of Vitthal Sahakari Sugar Factory, Strong Show Of Strength By Abhijit Patil


Download: Abhijit patil pandharpur
Size: 36.52 MB

Abhijit Patil, an entrepreneur in Pandharpur brought his friend to Mumbai by air ambulance True Friendship : याला म्हणतात जिगरी दोस्त! मित्रासाठी जे काही केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल

True Friendship : याला म्हणतात जिगरी दोस्त! मित्रासाठी जे काही केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल दुःख अडवायला उभाऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा... पंढरपुरमध्ये (Pandharpur) मित्राने मित्राचा जीव वाचवण्यासाठी घेतलेली धडपड आणि त्याचे प्रयत्न पाहून कवी अनंत राऊत यांची ही कविता आठवत आहे (True Friendship). सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर : खरी मैत्री (True Friendship) काय असते ते पंढरपूरचे उद्योजक अभिजित पाटील (Abhijit Patil) यांनी दाखवून दिले आहे. आजारी मित्राला मुंबईला उपचारासाठी नेण्यासाठी अभिजीत यांनी थेट एअर अ‍ॅब्युलन्सची (air ambulance) व्यवस्था केली. उद्योजक अभिजित पाटील यांच्या दोस्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे हे चार दिवसापासून सोलापूर मधील रुग्णालयात आजारी होते. प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने मुंबईला नेणे गरजेचं होत. यासाठी त्यांचे मित्र आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मित्रासाठी खास एअर अ‍ॅब्युलन्सची व्यवस्था केली. या माध्यमांतून आज सायंकाळी उपचारासाठी नरसाळे यांना मुंबईमधे नेण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे मधील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे जळोली गावचे सहकारी मित्र व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय नरसाळे यांना मागील चार पाच दिवसापासून पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे सोलापूर येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नरसाळे यांना चार पाच दिवसापासून पोटदुखी चा त्रास जाणवत होता. पंढरपुर येथील एका हॉस्पिटलमध्ये दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना सोलापूर येथील आश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल कर...

Abhijit Patil

पंढरपूर : राष्ट्रवादीचा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा २०२४ चा उमेदवार ठरला. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे ते २०२४ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली होती. विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्‌घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमात अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, बबनराव शिंदे, संदीप क्षीरसागर, संजय पाटील, कैलास पाटील, रवींद्र धंगेकर, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश कोठे अादी उपस्थित हाेेते. अभिजित पाटील यांच्या प्रवेशामुळे पंढरपुरात राष्ट्रवादी आणखी बळकट झाली आहे. भाजप विरोधात राष्ट्रवादीकडून अभिजित पाटील असा सामना पहायला मिळू शकतो. गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मातब्बरांना मात देत अभिजित पाटील प्रकाशझोतात आले होते. पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णिवराम साखर कारखाना क्षेत्रात अभिजित पाटील यांचे मोठे नाव आहे. राज्यातील तब्बल पाच साखर कारखाने ते चालवत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबरच त्यांचा भाजपशीही त्यांचा दोस्ताना होता. त्यामुळे अभिजित पाटील नेमके कुणाचे, असा प्रश्न विचारला जात होता. याला आज उत्तर मिळाले आहे. आगामी विधानसभेची तयारी अभिजीत पाटील यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यामधून आगामी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवा...

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची नव्याने जुळवाजुळव, नव्या नेतृत्वाला संधी

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या विठ्ठल कारखान्यावर भालके यांची सत्ता होती. ती मोडीत काढत तरुण उद्योजक अभिजित पाटील यांनी सत्तांतर केले. हा कारखाना दोन वर्षे बंद होता. तो सुरू करून ७ लाखांपेक्षा अधिक उसाचे गाळप आभिजित पाटील यांनी करून दाखवले. हा कारखाना उभारणीसाठी पाटील यांनी शरद पवार, भाजपाचे प्रवीण दरेकर यांची मदत घेतली. त्यामुळे साहजिकच पाटील यांच्याकडे मोठ्या पक्षातील नेत्यांचा पाहण्याचा दुष्टीकोन बदलला. पवारांनी कार्यक्रमात अभिजित पाटलांचा पक्ष प्रवेश केला. विशेष म्हणजे, दिवंगत आ. भारत भालके यांचे पुत्र आणि विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके तर वसंतराव साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे या राष्ट्रवादीच्याच तरुण कार्यकर्त्यांना डावलून पवारांनी पाटील याना पक्षात घेतले. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… पंढरपूर तालुक्यात दिवंगत माजी आ. सुधाकरपंत परिचारक, दिवंगत आ. भारत भालके यांचे वर्चस्व होते. परिचारकानी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपशी जवळीक केली. आणि प्रशांत परिचारक हे विधानपरिषदेचे सदस्य झाले होते. तर परीचारकाना थेट लढत देत स्व. भारत भालके दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकले होते. मात्र त्या दोघांच्या निधनानंतर सोलापूर जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे वर्चस्व होते. जिल्ह्यात मोहिते पाटील, परिचारक, बागल, सोपल, राजन पाटील अशी मात्तबर नेते होते. त्यानंतर दुसऱ्या फळीत आ. रणजीतसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, संजय शिंदे, रश्मी बागल हे तया...

पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिचारक गटाचा विजय; अभिजीत पाटलांच्या गटाने घेतली लक्षणीय मते

दरम्यान, राजकारणात नवख्या असलेल्या आणि एकाकी पॅनल उभा केलेल्या अभिजीत पाटील गटाने लक्षणीय मतदान मिळवले आहे. पाटील गटाची स्वतःची अत्यल्प मते असताना त्यांना ग्रामपंचायत आणि सहकारी संस्था गटात ही चांगले मतदान मिळवले असल्याचे दिसते. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी परिचारक गटाला विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आव्हान दिले होते. मात्र परिचारक गटाने तीस वर्षापासून असलेली बाजार समितीवरील आपली सत्ता कायम राखताना 5 जागा यापूर्वीच बिनविरोध जिंकल्या आणि निवडणूक लागलेल्या सर्व तेरा जागाही सुमारे मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. विजयानंतर परिचारक समर्थक कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मोठा जल्लोष केला. बाजार समितीच्या या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवारातील भालके-काळे गटाने ऐनवेळी माघार घेतली होती. मात्र अभिजित पाटील गटाने 13 जागी उमेदवार दिल्याने यामुळे एकास एक अशी ही लढत झाली. शुक्रवारी 6 केंद्रांवर 98 टक्के मतदान झाले होते. शनिवारी सकाळी आठ वाजता येथील शासकीय गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली साळवे यांच्या उपस्थितीमध्ये मतमोजणीस सुरूवात झाली. सहा टेबलवर 42 कर्मचारी यासाठी कार्यरत होते. सुरूवाती पासूनच सोसायटी व ग्रामपंचायत मतदार संघात परिचारक गटाने आघाडी घेतली ती वाढत गेली. सहकारी संस्था मतदार संघात परिचारक यांचे एकहाती वर्चस्व आहे. यामुळे या मतदार संघात परिचारक गटाने विरोधी पाटील गटाचा 1 हजार 700 मतांनी पराभव केला. तर ग्रामपंचायत मतदार संघात देखील विरोध गटाचे उमेदवार सरासरी 400 मतांनी पराभूत झाले आहेत. वसंत चंदनशिवे, शिवदास ताड, सोमनाथ डोंबे, यासीन बागवान व नागनाथ मोहिते हे पाच उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. या विजयामुळे पांडुरं...

Abhijeet Patil, President of Vitthal Factory, joined NCP in the presence of Sharad Pawar

Pandharpur: Abhijit Patil, president of Shree Vitthal Cooperative Sugar Factory of Pandharpur taluka, today joined the Nationalist Congress Party in the presence of senior leader Sharad Pawar. He is likely to be the NCP candidate in 2024 from Pandharpur Assembly Constituency. For the past few days, there was talk of his entry into the Nationalist Party. (Abhijeet Patil, President of Vitthal Factory, joined NCP in the presence of Sharad Pawar) Bio CNG project of Vitthal Sugar Factory was inaugurated by senior leader Sharad Pawar. Abhijeet Patil joined NCP in that event. MP Omraje Nimbalkar, MLA Rohit Pawar, Babanrao Shinde, Sandeep Kshirsagar, Sanjay Patil, Kailas Patil, Ravindra Dhangekar, former MLA Rajan Patil, Deepak Salunkhe, NCP District President Baliram Sathe, Mahesh Kothe were present. The entry of Abhijit Patil has strengthened the NCP in Pandharpur. Therefore, we can see Abhijit Patil from NCP against BJP in Pandharpur. Abhijit Patil, the leader of Matabbars, came into limelight in the election of Vitthal Sahakari Sugar Factory in Gursale. Abhijit Patil is a big name in sugar factory sector today. As many as five sugar factories are running in the state. Along with the leaders of the Nationalist Congress Party, he was also friendly with the BJP, so the question of who exactly Abhijit Patil belongs to has been answered today. Abhijit Patil has started preparations for the upcoming Legislative Assembly from Pandharpur-Mangalvedha. Many of his workers wanted Patil t...

पवारांनी भाकरी फिरवलीच; पंढरपूर मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून 'हा' उमेदवार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध असणारे अभिजित पाटील कोणत्या पक्षात जाणार याकडे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्य लागलं होते. अखेर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी अभिजित पाटील हेच आगामी पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असे स्पष्ट संकेत सुद्धा शरद पवारांनी दिले. आज विठ्ठल साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्‌घाटन शरद पवार पवारांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार रोहित पवार, खासदार ओमराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, बबनराव शिंदे, संदीप क्षीरसागर, संजय पाटील, कैलास पाटील, रवींद्र धंगेकर, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, महेश कोठे यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित हेाते. अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि अभिजित पाटील यांच्यात तगडी लढत पाहायला मिळू शकते. शरद पवार यांनीही आपल्या भाषणात अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले. शरद पवार म्हणाले, भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर तालुक्यात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे . ती भरून काढण्याचं काम अभिजीत पाटील करतील. पुढच्या निवडणुकीला पंढरपूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अभिजीत पाटील हे असलं पाहिजे. यासंबंधीची तयारी आता तुम्ही सुरू करा, असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांची उमेदवारी शरद पवार यांनी पक्की केल्याचं समोर येत आहे.

Pandharpur News Nothing Wrong Was Found In The IT Raid Says Businessman Abhijit Patil

Pandharpur News : माझ्यावर धाडी टाकायला लावणाऱ्यांचीही घरे काचेचीच, आता आमचे दोन्ही हात मोकळे असतील : अभिजीत पाटील Pandharpur News : विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु होऊ नये अशी इच्छा असणाऱ्यांनी आपल्यावर या धाडी टाकायला लावलं. त्यांचीही घरे काचेची आहेत त्यांनी एक दगड मारला आता आमचे दोन्ही हात मोकळे असतील, असा इशारा साखर उद्योजक अभिजीत पाटील यांनी दिला आहे. Pandharpur News : "माझ्यावर धाडी टाकायला लावणाऱ्यांचीही घरे काचेचीच आहेत. मी आता दोन्ही हातांनी दगड मारेन. आयकर विभागाच्या छाप्यात काहीच गैर आढळलं नाही," अशी प्रतिक्रिया साखर उद्योजक अभिजीत पाटील ( अभिजीत पाटील आणि प्रवीण दरेकरांच्या भेटीने भुवया उंचावल्या गेले चार दिवस अभिजीत पाटील यांचे पंढरपूरचे कार्यालय, घर आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या उस्मानाबाद, लोहा-नांदेड, चांदवड-नाशिक, सांगोला इथल्या चार कारखान्यावर एकाच दिवशी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. याशिवाय त्यांचे संचालक असणाऱ्या एकावर कोल्हापूर जिल्हातील अर्जुनवाड इथेही या धाडी झाल्या होत्या. त्यांना काल (28 ऑगस्ट) रात्री उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखली इथल्या कारखान्यावर नेण्यात आले होतं. अभिजीत पाटील आज सकाळी पंढरपूरमध्ये आले आणि येताच विधानपरिषदेमधील भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत तिरंगा यात्रेत सहभागी झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. प्रवीण दरेकर अध्यक्ष असणाऱ्या मुंबई डीसीसी बँकेने अभिजित पाटील यांच्या कारखान्यास 70 कोटीचे शॉर्ट लोन घेतले असल्याने त्यांच्या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. आज दरेकर यांनी अभिजीत पाटील यांच्या आयकर खात्याने धाडी टाकलेल्या कार्यालयात येऊन चहापानाचा आस्वाद घेतला. जप्त केलेली रोकड परत केली : अभिजीत पाटील यावेळी ब...

Election Of Vitthal Sahakari Sugar Factory, Strong Show Of Strength By Abhijit Patil

Vitthal Cooperative Sugar Factory Election : पंढरपूरचे वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. यामुळं तेथील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. चार कारखान्यांचे चेअरमन असणाऱ्या अभिजित पाटील यांच्या गटानं गुरुवारी अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. साडे सहाशे कोटी रुपयांची देणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सध्या साडे सहाशे कोटी रुपयांची देणी आहेत. त्यामुळे हा कारखाना सध्या अडचणीत सापडला आहे. हा कारखाना बंद असल्यामुळं या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता हा कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी राजकीय नेत्यांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील राजकराणाच्या दृष्टीनं विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा महत्वाचा मानला जातो. त्यामुळं राजकीय नेत्यांचं विठ्ठल कारखान्याकडं लक्ष आहे. 2 वर्षापासून कारखाना बंद विठ्ठल कारखान्यावर सध्या दिवगंत भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या गटाची सत्ता आहे. मात्र, एका गाळपाचे बिल देऊ न शकल्यानं तसेच कामगार आणि ऊस तोडणी मजुरांची देणी थकीत असल्यानं सत्ताधारी भालके गट बॅकफूटवर गेला आहे. अशात आर्थिक अडचणींमुळं आणि कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्जे झाल्यानं हा कारखाना गेली 2 वर्षे सुरु झालेला नाही. यामुळं सध्या लागलेल्या विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत हा कारखाना जिंकण्यासाठी धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कंबर कसली आहे. अभिजित पाटील यांच्याकडे उस्मानाबाद, नाशिक, नांदेड आणि सोलापूर या जिल्ह्यातील 4 कारख...